
West Bengal : पश्चिम बंगालमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान सुरु असून यामध्ये हिंसाचार झाल्याची घटना समोर आली आहे. पश्चिम बंगाल राज्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचाराच्या घटना समोर येत आहेत. मतदानादरम्यान काही ठिकाणी गोळीबार, तर काही ठिकाणी स्फोट करण्यात आला आहे. या हिंसाचारात आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
पश्चिम बंगालमध्ये ग्रामपंचायतीच्या ७४ हजार जागांसाठी शनिवारी सकाळी सात वाजल्यापासून मतदान सुरु आहे. काही ठिकाणी शांततेत मतदान सुरु आहे. तर काही ठिकाणी हिंसाचार सुरु आहे. मतदानादरम्यान, पश्चिम बंगालच्या विविध भागांमध्ये दगडफेक,गोळीबार, जाळपोळ, लुटमारीच्या आणि स्फोटांच्या घटना समोर येत आहेत. काल रात्रीपासून आतापर्यंत राज्यात अनेक ठिकाणी झालेल्या हिंसाचारात १४ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. मृतांमध्ये टीएमसी, भाजप आणि सीपीएमच्या कार्यकर्त्यांचा देखील समावेश आहे.
मतदानादरम्यान सुरु असलेल्या हिंसाचारादरम्यान अनेक ठिकाणी बॅलेट पेपर आणि बॅलेट पेपर बॉक्स जाळला जात आहे. तर काही ठिकाणी वोटिंग मशीनच पाण्यामध्ये फेकून दिली जात आहे. मतदान करण्यासाठी आलेल्या नागरिकांना पळवून लावले जात आहे.
मुर्शिदाबादच्या बेलडांगा येथे काँग्रेस आणि तृणमूल यांच्यात झालेल्या वादात सत्ताधारी पक्षाचा कार्यकर्ता बाबर अलीचा मृत्यू झाला. हिंसाचारानंतर परिसरात तणावाचे वातावरण आहे. गोळी लागल्याने काँग्रेस कार्यकर्ता रुग्णालयात दाखल आहे. मतदान सुरू होताच कूचबिहारमधील एका मतदान केंद्राची तोडफोड करण्यात आली आणि मतपत्रिका लुटून जाळण्यात आल्या.
मुर्शिदाबादमध्ये टीएमसी कार्यकर्त्याची चाकूने वार करत हत्या करण्यात आली आहे. याच ठिकाणी स्फोट करण्यात आला होता यामध्ये देखील टीएमसी कार्यकर्त्याचा मृत्यू झाला. कूचबिहारमध्ये चाकूने वार करत टीएमसी कार्यर्त्याची हत्या करण्यात आली. मालदा येथे टीएमसी कार्यकर्त्याच्या नातेवाईकाची हत्या करण्यात आली.
कूचबिहार येथे पोलिंग एजंटची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. पूर्व बर्दवानमध्ये सीपीआयएमच्या कार्यकर्त्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या सर्व हिंसाचारामध्ये आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले आहेत. पश्चिम बंगाल पोलीस ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!


























Subscribe to my channel



