वास्तुशास्त्र Image Credit source: टीव्ही 9 मराठी
वास्तुशास्त्र हे एक असं शास्त्र आहे, ज्यामध्ये तुमच्या घराशी संबंधित विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आलं आहे, जसं की तुमच्या घराची रचना कशी असावी इथपासून ते तुमच्या घरात कोणत्या वस्तू ठेवाव्यात आणि कोणत्या वस्तू ठेवू नयेत, इथपर्यंत वास्तुशास्त्रात मार्गदर्शन करण्यात आलं आहे. वास्तुशास्त्रानुसार घरात काही विशिष्ट प्रकारच्या वस्तू असतात, या वस्तू योग्य दिशेलाच ठेवल्या गेल्या पाहिजेत, याची दिशा जर चुकली तर मग घरात वास्तुदोष निर्माण होतो. जसं की तुळशीचं झाडं हे नेहमी पूर्व किंवा पश्चिम दिशेलाच ठेवलं गेलं पाहिजे. त्याचप्रमाणे तुमचं देवघर हे नेहमी ईशान्य कोपऱ्यातच असावं असे अनेक नियम वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आले आहेत. वास्तुशास्त्रानुसार आपण आपल्या दैनंदिन जीवनात काही छोट्या-छोट्या चुका करतो, त्याचा आयुष्यात आपल्याला मोठा फटका बसतो. आयुष्यात अनेक संकटं येतात, चला तर मग जाणून घेऊयात वास्तुशास्त्रामध्ये नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.
जेवणानंतर ताटात पाणी ओतणं – वास्तुशास्त्रानुसार अनेकांना अशी सवय असते की ते जेवणानंतर ताटामध्येच हात धुतात, मात्र ही सवय अत्यंत चुकीची आहे. तुम्ही ज्या ताटात जेवलात त्याच ताटामध्ये हात धुणं किंवा ताटामध्ये पाणी ओतणं हे वास्तुशास्त्रामध्ये अत्यंत अशुभ मानलं गेलं आहे. हा अन्नाचा अपमान मानला गेला आहे. यामुळे अन्नपूर्णा माता नाराज होते. अन्न, धान्यामध्ये बरकत राहत नाही. अनेक प्रकारच्या आर्थिक समस्यांचा सामना करावा लागतो, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.
जेवल्यानंतर खरकटी भांडी तशीच ठेवणं – वास्तुशास्त्रानुसार रात्री जेवल्यानंतर सर्व खरकटी भांडी स्वच्छ धुवून मगच झोपावे. जर सकाळपर्यंत खरकटी भांडी तशीच ठेवली आणि ही कृती जर दररोज होत असेल तर अशावेळी घरात वास्तुदोष निर्माण होतो. घरात अनेक प्रकारच्या अडचणी येतात. त्यामुळे जेवल्यानंतर रात्री कधीही किचनमध्ये खरकटी भांडी ठेवू नये, असं वास्तुशास्त्र सांगतं.
मुख्य दरवाजाजवळ अस्वच्छता – जर तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाजवळ अस्वच्छता असेल, नियमितपणे स्वच्छता होत नसेल तर अशा परिस्थितीमध्ये घरात वास्तुदोष निर्माण होतो. कारण तुमचा घराचा मुख्य दरवाजा हा ऊर्जेचा सर्वात मोठा स्त्रोत असतो. घर जर स्वच्छ असेल तर घरात नेहमी सकारात्मक ऊर्जा राहाते, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
शहर
- पुणे: फुरसुंगी गोळीबार प्रकरणात बिष्णोई टोळीचा सोशल मीडिया कनेक्शन; Signal ॲपवरून होत होता गुप्त संवाद
- पुणे: सरकारी कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने शेकडो महिलांची फसवणूक; मुख्य आरोपीला अटक
- पुणे: व्हिडिओ रेकॉर्ड करून कंत्राटदाराची आत्महत्या; आर्थिक वादातील गंभीर आरोपांमुळे खळबळ
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
महाराष्ट्र
- पुणे: फुरसुंगी गोळीबार प्रकरणात बिष्णोई टोळीचा सोशल मीडिया कनेक्शन; Signal ॲपवरून होत होता गुप्त संवाद
- पुणे: सरकारी कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने शेकडो महिलांची फसवणूक; मुख्य आरोपीला अटक
- पुणे: व्हिडिओ रेकॉर्ड करून कंत्राटदाराची आत्महत्या; आर्थिक वादातील गंभीर आरोपांमुळे खळबळ
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
गुन्हा
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
- कोल्हापूर: उसने दिलेल्या पैशांसाठी तगादा लावणाऱ्या महिलेचा विष पाजून खून; दीड महिन्यानंतर पोलिसांनी उलगडला थरारक गुन्हा
- जळगाव: विवाहितेचे मुलासह अपहरण; दोन महिने डांबून ठेवत नराधमाकडून अत्याचार
- यवतमाळ: कौटुंबिक वादातून सासऱ्याने जावयाची हत्या केल्याचा आरोप; परिसरात खळबळ
राजकीय
- दिल्ली: अमित शाहांच्या भेटीनंतर शिंदे गटाला मिळणार दोन मंत्रिपदे? 'या' नेत्यांच्या नावाची चर्चा.
- सिंधुदुर्ग: सावंतवाडी पाणीपुरवठा योजनेला वेग; आमदार दीपक केसरकर आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी!
- नाशिक: १२ नगरसेवक फुटण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे स्वतः रिंगणात; मातोश्रीवर होणार 'वन-टू-वन' चर्चा.
- मुंबई: महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या हालचालींना वेग; दोन आठवड्यांत स्थापन होणार तज्ज्ञ समिती.
इतर
- आजचे राशिभविष्य १५ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; काहींनी आर्थिक आणि आरोग्याची घ्यावी काळजी.
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
मनोरंजन
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
विडियो गॅलेरी

देश विदेश
- छत्रपती संभाजीनगर: स्नॅपचॅटवरील प्रेमाची साद! ओडिशाहून प्रेमाखातर थेट महाराष्ट्रात पोहोचली १९ वर्षीय तरुणी.
- गोवा: सात खाण कंपन्यांना मोठा दिलासा; बेकायदा खाणकामप्रकरणी दाखल FIR मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाकडून रद्द
- उत्तर प्रदेश: ४९ वर्षांनंतर न्याय; १९७७ च्या हत्याकांडातील पाच आरोपींची सर्वोच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता
- जागतिक तेल संकट अटळ? होर्मुझमधील तणावामुळे 'सेफ्टी बफर' झाले रिकामे; IMF चा गंभीर इशारा.























Subscribe to my channel




