आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा फटका भारतासह संपूर्ण जगाला बसला. या युद्धामुळे इंधनचा पुरवठा विस्कळीत झाला आणि त्याचा सर्वाधिक त्रास भारताला सहन करावा लागला. आता परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे. या युद्धातून भारताने एक महत्त्वाचा धडा घेतला. ऊर्जा सुरक्षेसाठी आखाती देशांवरील आपले अवलंबित्व कमी करण्यासाठी भारत आता वेगाने प्रयत्न करत पाऊलं उचलत आहे. रिपोर्टनुसार, भारताच्या सरकारी तेल कंपन्या अमेरिकेतून होणारी एलपीजीची आयात दुप्पट करण्याची तयारी करत आहेत.
भारत सध्या अमेरिकेतून दरवर्षी २.२ दशलक्ष टन एलपीजी खरेदी करतो आणि हा आकडा आता दुप्पट केला जाण्याची शक्यता आहे. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या एका वृत्तानुसार, या धोरणात्मक निर्णयामागील मुख्य उद्देश एलपीजीसाठी आखाती देशांवरील भारताचे अवलंबित्व लक्षणीयरीत्या कमी करणे हे आहे. त्याचसोबत भविष्यातील कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी एक सुरक्षित आधार तयार करणे हा आहे. यापूर्वीही भारताने आपल्या तेल आयातीच्या स्रोतांमध्ये विविधता आणली आहे आणि निर्णय घेतला जात आहे.
आखाती देशांव्यतिरिक्त भारत रशिया, व्हेनेझुएला आणि आता आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा फटका भारतासह संपूर्ण जगाला बसला. या युद्धामुळे इंधनचा पुरवठा विस्कळीत झाला आणि त्याचा सर्वाधिक त्रास भारताला सहन करावा लागला. आता परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे. या युद्धातून भारताने एक महत्त्वाचा धडा घेतला. ऊर्जा सुरक्षेसाठी आखाती देशांवरील आपले अवलंबित्व कमी करण्यासाठी भारत आता वेगाने प्रयत्न करत पाऊलं उचलत आहे. आता इराणकडून कच्च्या तेलाची आयात केली जात आहे.
२०२५ मध्ये भारताने आपल्या एकूण एलपीजी गरजेच्या ८ टक्क्यापेक्षा कमी एलपीजी अमेरिकेकडून खरेदी केला. त्यानंतर भारत आणि अमेरिका यांच्यातील वार्षिक कराराच्या अंमलबजावणीनंतर जानेवारी २०२६ मध्ये हा वाटा १२ टक्क्यांपर्यंत वाढला गेला.
अमेरिका आणि इराण यांच्यातील फेब्रुवारीतील युद्ध आणि आखाती देशांकडून होणारा पुरवठा खंडित झाल्यानंतर अमेरिकन एलपीजीचा वाटा ३७ टक्क्यांपर्यंत वाढला. सध्या हा वाटा विक्रमी ६५ टक्क्यांवर पोहोचला आहे.
दरम्यान, भारताला एलपीजीसाठी अमेरिकेवर पूर्णपणे अवलंबून राहायचे नाही. आपल्या खरेदीत अधिक विविधता आणण्यासाठी भारतीय तेल कंपन्या आता आखाती देशांव्यतिरिक्त अल्जेरिया, अर्जेंटिना, नायजेरिया आणि मलेशियासारख्या देशांकडून एलपीजी खरेदी करण्याचे मार्ग शोधत आहेत.
प्रतिनिधी - वंदना वेदपाठक
शहर
- मुंबई: तुरुंगात माझ्यावर विषप्रयोग झाला असावा का? खासदार संजय राऊतांचा खळबळजनक दावा, राहुल गांधींच्या सल्ल्यानंतर करणार 'टॉक्सिक टेस्ट'!
- मुंबई: जोगेश्वरी-गोरेगाव SRA घरकुल घोटाळा: पात्र लाभार्थ्यांना डावलून अपात्रांना घरे वाटप केल्याप्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे दोन अधिकाऱ्यांना तडकाफडकी निलंबित करण्याचे निर्देश!
- मुंबई: दहीहंडी उत्सव २०२६ साईलीला क्रीडा मंडळाचे ९ थरांचे लक्ष्य, तर ठाण्यात ११ थरांसाठी तब्बल २१ लाखांचे घसघशीत इनाम जाहीर!
- मुंबई: कृष्णजन्माष्टमीनिमित्त दिविजा फडणवीस यांचा खास व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल; देवाकडे मोह-मायेच्या गोष्टी मागण्याबद्दल दिला अत्यंत महत्त्वाचा संदेश!
महाराष्ट्र
- मुंबई: तुरुंगात माझ्यावर विषप्रयोग झाला असावा का? खासदार संजय राऊतांचा खळबळजनक दावा, राहुल गांधींच्या सल्ल्यानंतर करणार 'टॉक्सिक टेस्ट'!
- मुंबई: जोगेश्वरी-गोरेगाव SRA घरकुल घोटाळा: पात्र लाभार्थ्यांना डावलून अपात्रांना घरे वाटप केल्याप्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे दोन अधिकाऱ्यांना तडकाफडकी निलंबित करण्याचे निर्देश!
- सातारा: मी कायमचा निरोप घेतोय.. साताऱ्यातील जिल्हा रुग्णालयातील लिपिक कामाच्या ताणामुळे रात्रभर बेपत्ता झाल्याने खळबळ, नंतर आला समोर!
- मुंबई: दहीहंडी उत्सव २०२६ साईलीला क्रीडा मंडळाचे ९ थरांचे लक्ष्य, तर ठाण्यात ११ थरांसाठी तब्बल २१ लाखांचे घसघशीत इनाम जाहीर!
गुन्हा
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- चंदीगढ: संगीत जगतातून अत्यंत धक्कादायक बातमी; ३५ वर्षीय प्रसिद्ध पंजाबी गायक बलजीत सिंग याचा राहत्या घरी मृतदेह आढळल्याने मोठी खळबळ!
- दिल्ली: राजकारणात मोठा भूकंप होणार? संजय राऊतांचा मोठा दावा, देवेंद्र फडणवीस होऊ शकतात देशाचे नवे 'उपपंतप्रधान'!
- नवी दिल्ली: 'काॅक्रोच जनता पार्टी'मध्ये उभी फूट! मनीष ब्रह्मभट्ट यांनी 'CJP-डेमोक्रेटिक' पक्षाची केली घोषणा, अरविंद केजरीवाल आणि अभिजीत दिपकेंवर गंभीर आरोप!
- अयोध्या: राम मंदिरात ऐतिहासिक निर्णय; निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांची श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या पहिल्या सीईओ पदी नियुक्ती


























Subscribe to my channel




