आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा फटका भारतासह संपूर्ण जगाला बसला. या युद्धामुळे इंधनचा पुरवठा विस्कळीत झाला आणि त्याचा सर्वाधिक त्रास भारताला सहन करावा लागला. आता परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे. या युद्धातून भारताने एक महत्त्वाचा धडा घेतला. ऊर्जा सुरक्षेसाठी आखाती देशांवरील आपले अवलंबित्व कमी करण्यासाठी भारत आता वेगाने प्रयत्न करत पाऊलं उचलत आहे. रिपोर्टनुसार, भारताच्या सरकारी तेल कंपन्या अमेरिकेतून होणारी एलपीजीची आयात दुप्पट करण्याची तयारी करत आहेत.
भारत सध्या अमेरिकेतून दरवर्षी २.२ दशलक्ष टन एलपीजी खरेदी करतो आणि हा आकडा आता दुप्पट केला जाण्याची शक्यता आहे. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या एका वृत्तानुसार, या धोरणात्मक निर्णयामागील मुख्य उद्देश एलपीजीसाठी आखाती देशांवरील भारताचे अवलंबित्व लक्षणीयरीत्या कमी करणे हे आहे. त्याचसोबत भविष्यातील कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी एक सुरक्षित आधार तयार करणे हा आहे. यापूर्वीही भारताने आपल्या तेल आयातीच्या स्रोतांमध्ये विविधता आणली आहे आणि निर्णय घेतला जात आहे.
आखाती देशांव्यतिरिक्त भारत रशिया, व्हेनेझुएला आणि आता आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा फटका भारतासह संपूर्ण जगाला बसला. या युद्धामुळे इंधनचा पुरवठा विस्कळीत झाला आणि त्याचा सर्वाधिक त्रास भारताला सहन करावा लागला. आता परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे. या युद्धातून भारताने एक महत्त्वाचा धडा घेतला. ऊर्जा सुरक्षेसाठी आखाती देशांवरील आपले अवलंबित्व कमी करण्यासाठी भारत आता वेगाने प्रयत्न करत पाऊलं उचलत आहे. आता इराणकडून कच्च्या तेलाची आयात केली जात आहे.
२०२५ मध्ये भारताने आपल्या एकूण एलपीजी गरजेच्या ८ टक्क्यापेक्षा कमी एलपीजी अमेरिकेकडून खरेदी केला. त्यानंतर भारत आणि अमेरिका यांच्यातील वार्षिक कराराच्या अंमलबजावणीनंतर जानेवारी २०२६ मध्ये हा वाटा १२ टक्क्यांपर्यंत वाढला गेला.
अमेरिका आणि इराण यांच्यातील फेब्रुवारीतील युद्ध आणि आखाती देशांकडून होणारा पुरवठा खंडित झाल्यानंतर अमेरिकन एलपीजीचा वाटा ३७ टक्क्यांपर्यंत वाढला. सध्या हा वाटा विक्रमी ६५ टक्क्यांवर पोहोचला आहे.
दरम्यान, भारताला एलपीजीसाठी अमेरिकेवर पूर्णपणे अवलंबून राहायचे नाही. आपल्या खरेदीत अधिक विविधता आणण्यासाठी भारतीय तेल कंपन्या आता आखाती देशांव्यतिरिक्त अल्जेरिया, अर्जेंटिना, नायजेरिया आणि मलेशियासारख्या देशांकडून एलपीजी खरेदी करण्याचे मार्ग शोधत आहेत.
प्रतिनिधी - वंदना वेदपाठक
शहर
- अहिल्यानगर: पहाटेच्या अंधारात निघाला, खड्डा न दिसल्यानं बाईकसह पुलाखाली कोसळला; अहिल्यानगरमधील जामखेड येथे भीषण अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू
- पुणे: धनकवडी येथील शंकर महाराज उड्डाणपुलावर साचणाऱ्या पावसाच्या पाण्याचा मोठा धोका; वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
- मुंबईकरांसाठी मोठी बातमी! पावसामुळे धरणांमधील पाणीसाठा ८३ टक्क्यांवर पोहोचला, महानगरपालिकेने जाहीर केली जलसाठ्याची आकडेवारी"
- सातारा: पुणे-बेंगळुरू महामार्गावर खंडाळा तालुक्यातील धनगरवाडीजवळ भरधाव खासगी बसची उभ्या ट्रकला धडक; १५ प्रवासी गंभीर जखमी
महाराष्ट्र
- पंढरपुर: आषाढी एकादशीच्या दिवशी मोठी दुर्घट घटना; वारीच्या बंदोबस्तावर आलेल्या SRPF जवानाने स्वतःवर गोळ्या झाडून संपवले आयुष्य
- अहिल्यानगर: पहाटेच्या अंधारात निघाला, खड्डा न दिसल्यानं बाईकसह पुलाखाली कोसळला; अहिल्यानगरमधील जामखेड येथे भीषण अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू
- पुणे: धनकवडी येथील शंकर महाराज उड्डाणपुलावर साचणाऱ्या पावसाच्या पाण्याचा मोठा धोका; वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
- मुंबईकरांसाठी मोठी बातमी! पावसामुळे धरणांमधील पाणीसाठा ८३ टक्क्यांवर पोहोचला, महानगरपालिकेने जाहीर केली जलसाठ्याची आकडेवारी"
गुन्हा
- उत्तर प्रदेश: हुंड्यात बुलेट बाइक मिळाली नाही म्हणून नराधम पतीने केली २२ वर्षीय पत्नीची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; अवघ्या दोन वर्षांपूर्वीच झाले होते लग्न
- मुंबई: 'पंतप्रधान आवास'मध्ये १८ कोटींचा घोटाळा; तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल, नेमके प्रकरण काय?
- अकोला: पोलिसाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आत्महत्येच्या प्रयत्नानंतर पीडित मुलगी कोमात
- उत्तर प्रदेश: संपत्तीच्या हव्यासापोटी बायकोने पार केली क्रूरतेची सीमा तिसऱ्या पतीला बाथरुममध्ये कोंडून जिवंत जाळल्याची अत्यंत संतापजनक घटना
राजकीय
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
- जळगाव: राष्ट्रवादीचा मोठा नेता भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या मार्गावर, मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमोर तगडे आव्हान निर्माण होणार?
इतर
- आजचे राशिभविष्य २४ जुलै २०२६: शुक्र या राशींसाठी पाडणार पैशांचा पाऊस, पुण्याई येणार फळाला, इच्छापूर्ती होणार!
- आजचे राशिभविष्य २३ जुलै २०२६: सूर्य-गुरूचा द्विग्रह योग या राशींसाठी ठरणार लकी, गुरु देणार यश, संपत्ती व प्रगती!
- आजचे राशिभविष्य २१ जुलै २०२६: या राशींना मिळणार गुडन्यूज तर या राशींना बसणार मोठा फटका! पहा तुमचे भविष्य
- आजचे राशिभविष्य १९ जुलै २०२६: 'या' राशींवर बरसणार बाप्पाची कृपा, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळेल यश!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: 'आताची पिढी प्रश्न विचारतेय, ऐकून घ्यायला हवं'; CJP आंदोलनावर सरसंघचालक मोहन भागवतांचं मोठं वक्तव्य
- बंगळुरू : BMTC बसमध्ये महिलेची छेडछाड, चालकाने आरोपीला दिली कडक शिक्षा
- उत्तर प्रदेश: दंडाची पावती फाडून संतापलेल्या रिक्षाचालकाने स्वतःच्या अंगावर ओतले तेल, पोलिसांची उडाली धावपळ
- उत्तर प्रदेश: संपत्तीच्या हव्यासापोटी बायकोने पार केली क्रूरतेची सीमा तिसऱ्या पतीला बाथरुममध्ये कोंडून जिवंत जाळल्याची अत्यंत संतापजनक घटना

























Subscribe to my channel



