
RCB vs CSK All Scenario of Rain : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामन्याबाबत देशभरात उत्सुकता आहे. हा सामना आयपीएल 2024 मधील आतापर्यंतचा सर्वात हाय-व्होल्टेज सामना असू शकतो, जो 18 मे रोजी खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी चिन्नास्वामी क्रिकेट स्टेडियम सजले आहे, कारण हा सामना क्वालिफायर संघाचा निर्णय घेणार आहे. मात्र सामन्यापूर्वी हवामान खात्याने चाहत्यांचे टेन्शन वाढवले आहे. या सामन्यात पावसाची दाट शक्यता आहे.
पाऊस पडला तर काय समीकरण होईल?
पावसामुळे सामना रद्द झाला तर चेन्नई सुपर किंग्ज पात्र ठरेल. पण तुम्हाला माहिती आहे का की जर पावसामुळे मॅचची ओव्हर्स कमी झाली तर आरसीबी जिंकण्यासाठी किती रन्स टार्गेट करेल. सामना 20 षटकांचा असेल, तर चेन्नईकडून नेट रट नेट सुधारण्यासाठी आरसीबीला 18.1 षटकांत 180 धावांचे लक्ष्य गाठावे लागेल किंवा 180 धावांच्या लक्ष्यात 18 धावांनी विजय मिळवावा लागेल.
दुसरीकडे, पावसामुळे षटके कमी झाली, म्हणजे 5-5 किंवा 10-10 ओव्हरचा सामना झाला तर आरसीबीचे गणित काय असेल? समजून घ्या...
|
|
षटके कमी झाली तर आरसीबीसाठी काय असेल समीकरण?
जर सामना 15-15 षटकांचा झाला तर.... आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना 170 धावा केल्या तर त्यांना सीएसकेला 152 धावांवर रोखावे लागेल. जर सीएसकेने प्रथम फलंदाजी करताना 170 धावा केल्या तर आरसीबीला 13.1 षटकात 171 धावा करून हे लक्ष्य गाठावे लागेल.
जर 10-10 षटकांचा सामना झाला तर..... आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना 100 धावा केल्या तर त्यांना सीएसकेला 82 धावांवर रोखावे लागेल. जर सीएसकेने प्रथम फलंदाजी करताना 100 धावा केल्या तर आरसीबीला 8.1 षटकात 101 धावा करून हे लक्ष्य गाठावे लागेल.
जर सामना 5-5 षटकांचा झाला तर..... आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना 50 धावा केल्या तर त्यांना सीएसकेला 32 धावांवर रोखावे लागेल. जर सीएसकेने प्रथम फलंदाजी करताना 50 धावा केल्या तर आरसीबीला 3.1 षटकात 51 धावा करून हे लक्ष्य गाठावे लागेल.
शहर
- पुणे: फुरसुंगी गोळीबार प्रकरणात बिष्णोई टोळीचा सोशल मीडिया कनेक्शन; Signal ॲपवरून होत होता गुप्त संवाद
- पुणे: सरकारी कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने शेकडो महिलांची फसवणूक; मुख्य आरोपीला अटक
- पुणे: व्हिडिओ रेकॉर्ड करून कंत्राटदाराची आत्महत्या; आर्थिक वादातील गंभीर आरोपांमुळे खळबळ
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
महाराष्ट्र
- पुणे: फुरसुंगी गोळीबार प्रकरणात बिष्णोई टोळीचा सोशल मीडिया कनेक्शन; Signal ॲपवरून होत होता गुप्त संवाद
- पुणे: सरकारी कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने शेकडो महिलांची फसवणूक; मुख्य आरोपीला अटक
- पुणे: व्हिडिओ रेकॉर्ड करून कंत्राटदाराची आत्महत्या; आर्थिक वादातील गंभीर आरोपांमुळे खळबळ
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
गुन्हा
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
- कोल्हापूर: उसने दिलेल्या पैशांसाठी तगादा लावणाऱ्या महिलेचा विष पाजून खून; दीड महिन्यानंतर पोलिसांनी उलगडला थरारक गुन्हा
- जळगाव: विवाहितेचे मुलासह अपहरण; दोन महिने डांबून ठेवत नराधमाकडून अत्याचार
- यवतमाळ: कौटुंबिक वादातून सासऱ्याने जावयाची हत्या केल्याचा आरोप; परिसरात खळबळ
राजकीय
- दिल्ली: अमित शाहांच्या भेटीनंतर शिंदे गटाला मिळणार दोन मंत्रिपदे? 'या' नेत्यांच्या नावाची चर्चा.
- सिंधुदुर्ग: सावंतवाडी पाणीपुरवठा योजनेला वेग; आमदार दीपक केसरकर आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी!
- नाशिक: १२ नगरसेवक फुटण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे स्वतः रिंगणात; मातोश्रीवर होणार 'वन-टू-वन' चर्चा.
- मुंबई: महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या हालचालींना वेग; दोन आठवड्यांत स्थापन होणार तज्ज्ञ समिती.
इतर
- आजचे राशिभविष्य १५ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; काहींनी आर्थिक आणि आरोग्याची घ्यावी काळजी.
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
मनोरंजन
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
विडियो गॅलेरी

देश विदेश
- छत्रपती संभाजीनगर: स्नॅपचॅटवरील प्रेमाची साद! ओडिशाहून प्रेमाखातर थेट महाराष्ट्रात पोहोचली १९ वर्षीय तरुणी.
- गोवा: सात खाण कंपन्यांना मोठा दिलासा; बेकायदा खाणकामप्रकरणी दाखल FIR मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाकडून रद्द
- उत्तर प्रदेश: ४९ वर्षांनंतर न्याय; १९७७ च्या हत्याकांडातील पाच आरोपींची सर्वोच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता
- जागतिक तेल संकट अटळ? होर्मुझमधील तणावामुळे 'सेफ्टी बफर' झाले रिकामे; IMF चा गंभीर इशारा.
























Subscribe to my channel




