पुणे: शहरामध्ये रस्त्यांवर आणि विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत किंवा वाहतूक विभागाच्या कार्यालयाबाहेर वारंवार बेवारसपणे पडून राहिलेल्या वाहनांच्या समस्येवर पुणे शहर वाहतूक पोलिसांच्या वतीने एक महत्त्वपूर्ण व कडक पाऊल उचलण्यात आले आहे. पुणे शहरात विविध कारणांमुळे जप्त करण्यात आलेली आणि बेवारस म्हणून धूळ खात पडलेली तब्बल १ हजार ३१७ वाहने आता जाहीर लिलावाद्वारे (Public Auction) विल्हेवाट लावली जाणार आहेत. या संदर्भात पुणे शहर वाहतूक शाखेने अधिकृत प्रसिद्धी पत्रक जारी केले असून, या कारवाईमुळे शहरात बेवारस वाहनांमुळे होणारी विनाकारण जागा अडवणूक आणि पार्किंगच्या समस्या सुटण्यास मोठी मदत होणार आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, पुणे शहर व उपनगरांच्या हद्दीमध्ये गेल्या काही काळापासून मोठ्या प्रमाणावर वाहने विविध दुर्घटना, गुन्हेगारी प्रकरणे, बेवारस स्थिती किंवा वाहतूक नियमांचे उल्लंघन यांसारख्या कारणांमुळे जप्त करण्यात आली होती. अनेक वाहनमालक आपली वाहने सोडवण्यासाठी पुढे आलेच नाहीत, ज्यामुळे पोलीस ठाण्यांच्या आवारात आणि राखीव जागांवर या बेवारस वाहनांचे ढीग साचले होते. यामुळे जागेचा अपव्यय होत असून परिसराचे सौंदर्यही बिघडत होते. यावर तोगाडा काढण्यासाठी वाहतूक विभागाने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत या सर्व १ हजार ३१७ बेवारस वाहनांचा जाहीर लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे.
तथापि, या लिलावापूर्वी वाहनमालकांना एक अखेरची संधी देण्यात आली आहे. संबंधित वाहनावर किंवा या जप्त केलेल्या वाहनांपैकी कोणतीही गाडी आपली असल्याचे सिद्ध करण्यासाठी वाहनमालकांना मालकी हक्क दाखवावा लागणार आहे. प्रसिद्धी पत्रकाच्या दिनांकापासून पुढील १५ दिवसांच्या आत संबंधित वाहनमालकाने आवश्यक ती सर्व कायदेशीर कागदपत्रे, पासिंग, आरसी बुक (RC Book) आणि ओळखीचे पुरावे घेऊन संबंधित वाहतूक विभागाच्या पोलिस निरीक्षक किंवा सहायक पोलिस निरीक्षकांसमोर प्रत्यक्ष उपस्थित राहावे लागेल. आणि आपला अर्ज सादर करून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.
जर ठरवून दिलेल्या १५ दिवसांच्या मुदतीत कोणीही मालक आपल्या वाहनावर हक्क सांगण्यासाठी पुढे आला नाही, किंवा वैध कागदपत्रे सादर केली नाहीत, तर ही सर्व वाहने नियमानुसार शासकीय लिलाव प्रक्रियेद्वारे विकली जातील, असा स्पष्ट इशारा वाहतूक विभागाने दिला आहे. पुणे शहरातील रस्ते मोकळे ठेवण्यासाठी आणि बेवारस वाहनांचा प्रश्न कायमचा मार्गी लावण्यासाठी पुणे पोलिसांची ही कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. वाहनधारकांनी आणि नागरिकांनी यासंदर्भात लवकरात लवकर संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
शहर
- पुणे: गणेशोत्सवाची विडंबना खपवून घेतली जाणार नाही पुण्यात भाजप नेते धीरज घाटे आणि हेमंत बिडकर यांचा सज्जड इशारा!
- मुंबई: स्क्रॅप रिक्षा रस्त्यावर दिसता कामा नयेत; ५ ऑक्टोबरपर्यंत विशेष मोहीम राबवून कठोर कारवाई करा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक!
- पुणे: अभ्यासाचा आणि परीक्षेचा प्रचंड ताण; बारामतीत १६ वर्षीय विद्यार्थ्याचे टोकाचे पाऊल, शैक्षणिक वर्तुळात मोठी हळहळ!
- अहिल्यानगर: आंतरजातीय विवाहाला घरच्यांचा विरोध होईल या टोकाच्या भीतीतून प्रेमीयुगुलाचा विहिरीत उडी मारून करुण अंत
महाराष्ट्र
- पुणे: गणेशोत्सवाची विडंबना खपवून घेतली जाणार नाही पुण्यात भाजप नेते धीरज घाटे आणि हेमंत बिडकर यांचा सज्जड इशारा!
- कोल्हापूर: स्वतंत्र गृहमंत्री असल्याशिवाय राज्यात कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित राहणार नाही काँग्रेस नेते सतेज पाटील यांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- जालना: माझ्यामधी वळवळ करू नका.. मराठा आरक्षण मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटलांचे छगन भुजबळांवर अत्यंत तिखट शब्दांत हल्लबोल!
- मुंबई: स्क्रॅप रिक्षा रस्त्यावर दिसता कामा नयेत; ५ ऑक्टोबरपर्यंत विशेष मोहीम राबवून कठोर कारवाई करा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक!
गुन्हा
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: राजकारणात मोठा भूकंप होणार? संजय राऊतांचा मोठा दावा, देवेंद्र फडणवीस होऊ शकतात देशाचे नवे 'उपपंतप्रधान'!
- नवी दिल्ली: 'काॅक्रोच जनता पार्टी'मध्ये उभी फूट! मनीष ब्रह्मभट्ट यांनी 'CJP-डेमोक्रेटिक' पक्षाची केली घोषणा, अरविंद केजरीवाल आणि अभिजीत दिपकेंवर गंभीर आरोप!
- अयोध्या: राम मंदिरात ऐतिहासिक निर्णय; निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांची श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या पहिल्या सीईओ पदी नियुक्ती
- नेपाळ: पूर येताच सर्वात पहिली मदत भारताकडून आली; नेपाळच्या पंतप्रधानांचे संसदेत भारत आणि चीनचे मानले आभार; महाप्रलयाच्या पार्श्वभूमीवर मोठी घडामोड


























Subscribe to my channel




