
sunil shukla statement on north indian mayor in mumbai : मुंबईमधील मराठी माणूस विभागाला गेला आहे. तर सर्व उत्तर भारतीय लोक एकत्र आल्यास मुंबईमध्ये महापौर होऊ शकतो, असे वक्तव्य सुनील शुक्ला यांनी केले आहे. सुनील शुक्ला यांनी मुंबईच्या महापौरपदाबाबत केलेल्या वक्तव्यामुळं संतापाची लाट पसरली आहे. एकीकडे मराठीसाठी राज-उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू असतानाच शुक्ला यांनी मुंबईच्या महापौराबाबत केलेल्या दाव्याने मुंबईमधील राजकारण फिरले आहे.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय बनू शकतो, असं वक्तव्य उत्तर भारतीय विकास सेनेचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी शुक्रवारी केलंय. मुंबईची लोकसंख्या 2 कोटी 10 लाख आहे. एक कोटी मराठी माणूस आहे, पण मराठी माणूस चार पक्षात विभागाला गेला आहे. मुंबईमध्ये 1 कोटी उत्तर भारतीय आहेत. 10 पैकी केवळ तीन उत्तर भारतीयांनी जरी मतदान केलं तरी 30 लाख मतदान होतं. यामुळे उत्तर भारतीय विकास सेनेचा महापौर होऊ शकतो असं सुनील शुक्ला म्हणाले आहेत. त्यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
|
Nashik : दारूच्या नशेत शिवीगाळ अन् मारहाण, आई-वडिलांनी ओढणीने आवळला मुलाचा गळा; परिसरात खळबळ |
मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत उत्तर भारतीय समाज एकजुटीने मतदान केल्यास मुंबईत त्यांचा महापौर होऊ शकतो, असा दावा उत्तर भारतीय विकास सेनेचे नेते सुनील शुक्ला यांनी केला आहे. मुंबई, ही देशाची आर्थिक राजधानी असून, येथील पालिकेचे ५५ हजार कोटींचे बजेट आहे. मुंबईची लोकसंख्या २ कोटी २० लाख असून, त्यापैकी १ कोटी उत्तर भारतीय, १ कोटी मराठी आणि २० लाख इतर समाजाचे आहेत. शुक्ला यांच्यानुसार, मराठी समाज उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, राज ठाकरे, भाजप आणि काँग्रेस अशा पाच राजकीय पक्षांमध्ये विभागला आहे. यामुळे त्यांची मते २०-२० टक्क्यांपर्यंत विखुरली जाऊ शकतात.
शुक्ला यांनी उत्तर भारतीयांना एकजुटीचे आवाहन केले आहे. ते म्हणाले, “उत्तर भारतीय इथे पीडित आणि वंचित आहेत. त्यांना मारलं जात आहे. उत्तर भारतीय विकास सेना २२७ जागांवर उमेदवार उभे करेल आणि जिंकेल. एकत्र आल्यास १० पैकी ३ मते मिळवून उत्तर भारतीय महापौर निवडू शकतात.”
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ























Subscribe to my channel




