
Mumbai : राज्यभरात थंडीचा कडाका जाणवत असून नाताळच्या सुमारास हे प्रमाण कमी होईल, अशी शक्यता आहे. मुंबईमध्ये किमान तापमानाचा पारा रविवारी शनिवारपेक्षा थोडा वर होता. हा पारा सोमवारी आणखी वाढून दोन ते तीन दिवसांनी स्थिर राहण्याचा अंदाज आहे.
मुंबईत तापमानाचा पारा वाढला, उष्णता वाढणार
राज्यात दोन ते तीन दिवस शनिवार आणि रविवारी नोंदल्या गेलेल्या किमान तापमानापेक्षा चढे तापमान असू शकेल. दुपारीही निरभ्र आकाशामुळे सूर्यकिरणे थेट जमिनीवर पोहोचून कमाल तापमानाचाही चटका जाणवण्याची शक्यता आहे. मुंबईमध्ये सांताक्रूझ येथे 17.4, तर कुलाबा येथे 20.8 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. रविवारी आणि सोमवारीही उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी थंडीची लाट जाणवू शकते. याचा परिणाम उत्तर कोकणावर होतो.
नाशिकचा पारा 9.2 अंशांवर
नाशिक शहरातील किमान तापमानात 24 तासांमध्ये 2.3 अंश सेल्सियसने वाढ झाली आहे. शनिवारी 7 अंश सेल्सियसच्या खाली घसरलेले किमान तापमान रविवारी सकाळी 9.2 अंश सेल्सियस नोंदवले गेले. त्यामुळे थंडीचा कडाका काहीसा कमी झाल्याचा प्रत्यय येत आहे
थंडीच्या कडाक्याने रब्बी पिकांना फटका
नाशिकमध्ये गुरूवारी किमान तापमान 9.8 अंश सेल्सियस नोंदवले गेले होते. ते कमी होत 6.9 अंश सेल्सियस झाले. परंतु, हेच तापमान आता पुन्हा वाढू लागले आहे. राज्यासोबतच जिल्ह्यात वाढलेल्या थंडीच्या कडाक्याने रब्बी हंगामातील पिकांसोबतच फळबागांनाही फटका बसू लागला आहे.
संभाजीनगरमध्ये पारा घसरला
छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यात कडाक्याची थंडी जाणवत आहे. शहरात शनिवारी किमान 11 आणि कमाल 31 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. येत्या आठवड्यातही थंडी कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. मागील दहा दिवसांपासून मराठवाड्यात थंडीत वाढ झाली आहे. उत्तर भारतात थंडीची लाट आल्यानंतर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात थंडी वाढली आहे. विशेषत: सायंकाळनंतर बोचरी थंडी जाणवत आहे.
शहर
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
महाराष्ट्र
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल

























Subscribe to my channel



