Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. पुढच्या महिन्यामध्ये विधानपरिषदेच्या (Vidhan Parishan Election 2024) ११ जागांसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये (Mahayuti) कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशामध्ये सरकारने दुसरीकडेच लक्ष केंद्रीत केल्याचे दिसत आहे. विधानपरिषद निवडणूकीनंतर आता राज्यपाल नियुक्त आमदारांच्या निवडीबाबत सरकारकडून (Maharashtra Government) हालचाली सुरू झाल्या आहेत
मिळालेल्या माहितीनुसार, विधानपरिषद निवडणुकीनंतर राज्यपाल नियुक्त आमदारांच्या निवडीबाबत सरकारकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. महायुतीत राज्यपाल नियुक्त आमदारांच्या निवडीबाबत चर्चा सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे. ४ जुलैला राज्यपाल नियुक्त आमदारांबाबत हायकोर्टामध्ये सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. १२ आमदारांमध्ये भाजप स्वतःसाठी जास्त वाटा घेण्याच्या तयारीत आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात घटक पक्षांच्या वाट्याला प्रत्येकी ४ जागा आल्या होत्या.
|
|
भाजपने सध्या आपले लक्ष महाविकास आघाडी सरकारच्या काळापासून रखडलेल्या राज्यपालनियुक्त १२ आमदारांच्या निवडीकडे वळवले आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी १२ आमदारांची नियुक्ती थांबवली होती. त्यानंतर राज्यपालनियुक्त १२ आमदारांचे प्रकरण कोर्टात गेले होते. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. येत्या ४ जुलैला याप्रकरणावर सुनावणी होणार आहे. या सुनावणीदरम्यान महत्त्वाचा निर्णय होऊन १२ राज्यपालनियुक्त आमदारांच्या निवडीचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे. त्या अनुषंघानेच भाजपने आतापासूनच हालचाली सुरु केल्या असल्याचे सांगितले जात आहे.
शहर
- मराठवाड्यात पावसाचा जोर वाढणार: हवामान विभागाचा 'यलो अलर्ट'; शेतीकामांसाठी शेतकऱ्यांना महत्त्वाच्या सूचना"
- नाशिक: प्रेमसंबंधाचा रक्तरंजित शेवट, पेईंग गेस्टमध्ये तरुणीची हत्या; प्रियकराला अटक
- चित्रकूटमध्ये अनुभवा थरार! 'तुलसी वॉटरफॉल'वर उभारला उत्तर प्रदेशातील पहिला भव्य 'स्कायवॉक ब्रिज
- पुणे-शिरूर एलिव्हेटेड हायवे: प्रवाशांना आता प्रति किलोमीटर ९ रुपये टोल मोजावा लागणार; एमएसआरडीसीचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प
महाराष्ट्र
- मुंबई: वसई-विरारच्या पूरसमस्येवर मोठा निर्णय; महापौरांचा ₹१०० कोटींचा पूरनियंत्रण आराखडा
- मराठवाड्यात पावसाचा जोर वाढणार: हवामान विभागाचा 'यलो अलर्ट'; शेतीकामांसाठी शेतकऱ्यांना महत्त्वाच्या सूचना"
- नाशिक: प्रेमसंबंधाचा रक्तरंजित शेवट, पेईंग गेस्टमध्ये तरुणीची हत्या; प्रियकराला अटक
- पुणे-शिरूर एलिव्हेटेड हायवे: प्रवाशांना आता प्रति किलोमीटर ९ रुपये टोल मोजावा लागणार; एमएसआरडीसीचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प
गुन्हा
- मध्य प्रदेश: लग्नाला वर्षही पूर्ण नव्हते; चहाच्या वादातून पत्नीच्या हत्येप्रकरणी पतीला जन्मठेपेची शिक्षा
- मुंबईत घर खरेदी महागणार! मालमत्ता नोंदणी शुल्कात ३० हजारांवरून ५० हजारांपर्यंत वाढ करण्याच्या विचारात महायुती सरकार
- जळगाव: विवाहितेचे अपहरण करून अत्याचाराचा आरोप; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल
- "छत्रपती संभाजीनगर हादरले: विवाहित शिक्षिकेवर पोलीस उपनिरीक्षकाकडून लैंगिक अत्याचार; प्रेमाचे जाळे विणून केली मारहाण"
राजकीय
- मुंबई/नाशिक: मातोश्रीवर उद्धव ठाकरेंनी नाशिकच्या नगरसेवकांचे वाढवले मनोबल; दिली एकनिष्ठतेची ग्वाही.
- दिल्ली: अमित शाहांच्या भेटीनंतर शिंदे गटाला मिळणार दोन मंत्रिपदे? 'या' नेत्यांच्या नावाची चर्चा.
- सिंधुदुर्ग: सावंतवाडी पाणीपुरवठा योजनेला वेग; आमदार दीपक केसरकर आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी!
- नाशिक: १२ नगरसेवक फुटण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे स्वतः रिंगणात; मातोश्रीवर होणार 'वन-टू-वन' चर्चा.
इतर
- आजचे राशिभविष्य १५ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; काहींनी आर्थिक आणि आरोग्याची घ्यावी काळजी.
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
मनोरंजन
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
देश विदेश
- मध्य प्रदेश: लग्नाला वर्षही पूर्ण नव्हते; चहाच्या वादातून पत्नीच्या हत्येप्रकरणी पतीला जन्मठेपेची शिक्षा
- टाकाऊतून टिकाऊ: बहराइचच्या महिला कैद्यांनी गव्हाच्या पेंढ्यांपासून साधली प्रगती; 'ओडीओपी' योजनेमुळे मिळाली हक्काची कमाई"
- नवी दिल्ली: डोंगरावरून ढकलून ऐतिहासिक तोफा चोरल्या; वारसा सुरक्षेवर गंभीर प्रश्न
- नवी दिल्ली: संसदेचे पावसाळी अधिवेशन मोदी सरकारला घेरण्यासाठी काँग्रेसची रणनीती तयार, 'हे' मुद्दे गाजणार!



























Subscribe to my channel

