भारतासोबत पाकिस्तानच्या युद्धांचा इतिहास कसा राहिलाआहे? सामरिकदृष्ट्या ठीक, पण रणनीतिकदृष्ट्या नुकसानदायी. त्यामुळेच पूर्ण शक्तीने सुरुवात करूनही तोप्रत्येक युद्ध हरतो. मात्र 1971 आणि कारगिल युद्ध वगळतापाकिस्तानने बहुतांश युद्धांत विजयाचा दावा केला आहे. गतवर्षी झालेल्या 87 तासांच्या चकमकीकडेच पाहा.मुनीरपासून पाकिस्तानच्या राजकारणातीलतळागाळापर्यंत सर्वांनाच वाटते की यावेळी विजयत्यांचाच झाला. त्यानंतर अमेरिकेने पुन्हा पाकिस्तानलाजवळ केले. त्यालाच त्यांच्या स्वयंघोषित ‘विजया’लामान्यता मानले. प्रत्यक्षात मात्र पहलगाम हत्याकांडाच्याफक्त चार दिवस आधी आणि ऑपरेशन सिंदूरच्या सुमारेदोन आठवडे आधी स्टीव्ह विटकॉफ यांचा मुलगा जॅकयाचा दौरा आणि क्रिप्टो करार पूर्ण झाला होता. भारतपहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर देणार हे मुनीर यांना माहितीहोते. त्यामुळे ट्रम्प कुटुंबाच्या लोभाचा फायदा घेण्याचीचाल त्यांनी आधीच आखली होती. जगातील अनेकलोकांपेक्षा आधी ही बाब समजून घेतल्याबद्दल मुनीर यांचेकौतुक करता येईल किंवा कदाचित सौदी अरेबियानेत्यांना आधीच सावध केले असेल. लढाई सुरू होण्यापूर्वीच त्यांनी ट्रम्प यांच्या ‘सिस्टम’लाआपल्या बाजूने वळवले होते. 16 एप्रिल 2025 रोजीपरदेशात राहणाऱ्या पाकिस्तानींना दिलेल्या त्यांच्याभाषणातून त्याचे संकेत मिळाले होते. ते हत्याकांडभारताची प्रतिक्रिया पाहण्याच्या त्यांच्या योजनेचाच भागहोता. ट्रम्प यांना आपल्या बाजूने करून काश्मीर मुद्दा पुढेआणणे, हे त्यांचे रणनीतिक उद्दिष्ट होते. पहिली चालयशस्वी झाली. पण दुसरी पूर्णपणे अपयशी ठरली. भारत लष्करी कारवाई करेल, हे माहीत असूनच पाकिस्तानने भारताला चिथावणी दिली होती. त्यामुळे कोणत्याठिकाणांना लक्ष्य केले जाईल, याचाही त्यांना अंदाजअसावा. भारत कोणती शस्त्रे वापरेल, हेही त्यांना ठाऊक होते. त्यामुळे 7 मे रोजी रात्री 1 वाजून 7 मिनिटांनीभारतीय वायुदलाने उड्डाण केले, तेव्हा पाकिस्तान सज्जहोता. आतील भागांतील लक्ष्यांवरील हल्ले ते रोखू शकले नाहीत. पण तो त्यांचा उद्देशही नव्हता. ते प्रत्युत्तर केवळहवाई संघर्षापुरते मर्यादित ठेवू इच्छित होते. एईडब्ल्यूविमाने आणि जे-10सी, जेएफ-17सह पीएल-15 क्षेपणास्त्रांच्या मदतीने या कारवाईचा आधीच सरावकरण्यात आला होता. त्यांना काही प्रमाणात यशहीमिळाले आणि त्याचाच ते उत्सव साजरा करत आहेत. भारतामध्ये उच्च पातळीवर काही विमानांच्या नुकसानीची बाब मान्य करण्यात आली आहे. माजी सीडीएस यांनीत्याला ‘सामरिक चूक’ म्हटले, पण भारतीय हवाई दलाने हिशेब चुकता करण्याची योजना आखली. सर्वप्रथम पाकिस्तानच्या हवाई दलावर दबाव आणण्यासाठी अँटी-रेडिएशन ड्रोनद्वारे हल्ले करण्यात आले. त्यानंतर पीएएफच्या सर्वाधिक सुरक्षित हवाई तळांवर सलग हवाई हल्ले झाले. पीएएफ प्रत्युत्तर देऊ शकले नाही. पाकिस्तानने युद्धविरामाची मागणी केली. तेव्हा फक्त एकाबाजूकडेच दुसऱ्या बाजूचे नुकसान किती झाले, याचेपुरावे होते. व्यावसायिक उपग्रहांच्या छायाचित्रांतूनपीएएफचे किमान 13 हवाई तळ आणि 3 रडार उद्ध्वस्तझाल्याचे दिसत होते. तरीही पाकिस्तान विजयाचा जल्लोषकरत आहे. एका भारतीय कमांडरने म्हटले की, हे अगदीहॉकी सामन्यासारखे होते. भारताने पाकिस्तानला 3-1 नेहरवले. पण त्यांचा सेंटर फॉरवर्ड एक गोल करण्यातयशस्वी झाला आणि आपल्या खेळाडूंनी तीन पेनल्टीचेगोलमध्ये रूपांतर केले. भारताला नुकसानपोहोचवल्याच्या पाकिस्तानच्या दाव्यांचा कोणताही पुरावानाही. भारतातील सर्व हवाई तळांच्या आसपास शहरेआहेत. काहीही लपलेले नाही, तरी कोणतीही उपग्रहछायाचित्रे समोर आलेली नाहीत. पाकिस्तानचे सर्व दावेनिरर्थक आहेत. मात्र, येथे मी अलीकडचा इतिहास पुन्हासांगण्याचा प्रयत्न करत नाही, तर एका मुख्य मुद्द्यावरभर देत आहे. तो म्हणजे पाकिस्तानी लष्करी विचारसरणीचांगला विचार करते, पण केवळ सामरिक डावपेचांच्यापातळीवर. भारत कशा प्रकारे प्रत्युत्तर देईल, याचा अंदाजती बांधू शकत नाही. ही अंतर्गत कमजोरी, भारतीयलष्कराबद्दलचा अनादर किंवा दोन्हींचा मिलाफ असूशकतो. हा विचार आपल्याला पाकिस्तानी लेखक शुजानवाज यांच्या ‘क्रॉस्ड स्वॉर्ड्स’ या पुस्तकातूनही मिळतो. कारगिल युद्धाबाबत त्यांनी लिहिले आहे की, भारताविरुद्ध‘वॉर गेम’ खेळणाऱ्या पाकिस्तानी पथकाने वाजपेयीसरकार कसे प्रत्युत्तर देईल, याचा अचूक अंदाज बांधलाहोता. तो गंभीरतेने घेतला असता तर पाकिस्तान पराभव,माघार आणि अपमान टाळू शकला असता. मात्र, त्याचीखिल्ली उडवण्यात आली. सामरिकदृष्ट्या कारगिल युद्धअत्यंत प्रभावी होते. भारताने प्रतिकार केला तर कायहोईल, याचा कोणी विचारच केला नाही. त्यासाठीरणनीतिक विचार गरजेचा असतो. पाकिस्तानमध्ये त्याचीकमतरता आहे. कारगिल रणनीतिक पराभव ठरला. कारणत्यामुळे नियंत्रण रेषेची जागतिक मान्यता अधिक मजबूतझाली. इस्लामाबाद विमानतळावर थोडा वेळ थांबून बिलक्लिंटन यांनी पाकिस्तानला कॅमेऱ्यासमोर सांगितले होतेकी, या उपखंडाच्या नकाशावरील सीमा आता रक्तसांडून बदलता येणार नाहीत. ही कथा यापूर्वीच्या युद्धांतहीदिसून आली. 1965 मध्ये छंब ताब्यात घेण्यासाठीऑपरेशन जिब्राल्टर आणि त्यानंतर अखनूर ताब्यातघेण्यासाठी ऑपरेशन ग्रँड स्लॅम राबवण्यात आले.जेणेकरून काश्मीर भारतापासून वेगळे करता येईल. पाकिस्तानी लष्कराने गृहित धरले होते की, भारत काश्मीरसोडून देईल. भारताच्या संभाव्य प्रत्युत्तराचा त्यांनी योग्यविचारच केला नाही. त्याच युद्धात खेमकरण येथेरणगाड्यांद्वारे करण्यात आलेला अनपेक्षित हल्लाउपखंडातील सर्वांत धाडसी हल्ल्यांपैकी एक मानलाजातो. त्या युद्धातील सर्वांत मोठी लढाई म्हणजेपाकिस्तानचा पराभव आणि त्याच्या सर्वोत्तमरणगाड्यांचा नाश. त्या युद्धातही पाकिस्तानने विजयाचादावा केला होता. दुर्देव हे आहे की पाक 6 सप्टेंबरला‘डिफेन्स ऑफ पाकिस्तान डे’ म्हणून साजरा करतो! (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) इतिहासाचा धडा आहे...ऑपरेशन सिंदूरमधून पाकिस्तानने चुकीचाधडा घेतला आहे. अशा परिस्थितीतपाकिस्तान पुढे कोणती चिथावणीखोरकारवाई करू शकतो, याचा अंदाजआधीच घ्यावा लागेल. इतिहास सांगतोकी, पाकिस्तानी सत्ता सर्वात वाईटस्थितीत पोहोचते तेव्हा ती स्वतःचेचनुकसान करणारे रणनीतिक निर्णय घेते.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- शेअर बाजारात धुमाकूळ! व्हाईट हाऊसच्या अहवालाने सेन्सेक्स ५०० अंकांनी उसळला; LIC अन् रिलायन्स तेजीत!
- महाराष्ट्रासह १३ राज्यांमध्ये पुढील ४ दिवस वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा!
- ३०० किमी अंतरावर अचूक वेध! पुण्याच्या कंपनीने बनवलेल्या 'सूर्यास्त्र' रॉकेटची यशस्वी चाचणी!
- मुंबईच्या वांद्र्यात प्रचंड राडा! गरिबनगर अतिक्रमण मोहिमेदरम्यान पोलिसांवर तुफान दगडफेक, जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांचा लाठीचार्ज!
महाराष्ट्र
- शेअर बाजारात धुमाकूळ! व्हाईट हाऊसच्या अहवालाने सेन्सेक्स ५०० अंकांनी उसळला; LIC अन् रिलायन्स तेजीत!
- महाराष्ट्रासह १३ राज्यांमध्ये पुढील ४ दिवस वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा!
- ३०० किमी अंतरावर अचूक वेध! पुण्याच्या कंपनीने बनवलेल्या 'सूर्यास्त्र' रॉकेटची यशस्वी चाचणी!
- महायुतीत महामंडळ वाटपाचा तिढा सुटणार! लाल दिव्याच्या गाड्या आणि पदांचे वाटप अंतिम टप्प्यात; लवकरच होणार घोषणा!
गुन्हा
- व्यापार तूट कमी करण्यासाठी केंद्र सरकारचा मास्टरप्लॅन! अनावश्यक विदेशी वस्तूंच्या आयातीवर बंदी किंवा मोठा कर लावण्याची तयारी!
- कल्याणमध्ये थरार! अनैतिक संबंधातून महिलेची निर्घृण हत्या; नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत असलेला आरोपी गजाआड.
- मंचर पोलिसांच्या सतर्कतेने टळला मोठा अनर्थ! लहान मुलांना घेऊन दारूच्या नशेत रात्रीचा प्रवास करणाऱ्या मद्यधुंद बापाची गाडी अडवली!
- विदर्भात एसीबीची मोठी कारवाई! सागाची झाडे तोडण्याच्या मंजुरीसाठी लाचखोरी; वनविभागाचे ८ जण जाळ्यात!
राजकीय
- "देशात आर्थिक संकट, अन् मोदी इटलीत चॉकलेट वाटतायेत!" राहुल गांधींचा 'त्या' मेलोडी व्हिडिओवरून थेट हल्लाबोल
- "शेतकऱ्यांची दिशाभूल थांबवा!" शक्तीपीठ महामार्गाच्या मुद्द्यावरून महाडिक विरुद्ध विरोधी पक्ष आमनेसामने.
- नगरमध्ये राजकीय आखाडा पेटला! अहमदनगर स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीसाठी पक्षांची मोर्चेबांधणी सुरू!
- "माझ्या शांततेला कमजोरी समजू नका, मी लवकरच परत येईन"; शेख हसीना यांचा बांगलादेशच्या अंतरिम सरकारला थेट इशारा
इतर
- केवायसी (KYC) अपडेट बंधनकारक! लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेणाऱ्यांवर होणार कायदेशीर कारवाई.
- आजचे राशिभविष्य (१९ मे २०२६): आज अंगारक संकष्टी चतुर्थी; श्री गणेशाच्या कृपेने 'या' राशींचे उजळणार भाग्य!
- लाडकी बहीण योजना अपडेट: १५०० रुपये मिळवण्यासाठी १० मिनिटांत पूर्ण करा e-KYC; अन्यथा लाभ थांबणार!
- दैनिक राशीभविष्य १५ मे २०२६: आज 'या' राशींवर असणार गणपती बाप्पाची विशेष कृपा!
मनोरंजन
- अभिनेते अंशुमन विचारे यांनी घेतलं तिसरं हक्काचं घर! नव्या घरात केली गणेशपूजा; लाडक्या लेकीने बनवली इवलीशी चूल, पत्नीने शेअर केला गोड व्हिडिओ!
- भारतीय संघात मोठे बदल! जडेजाला विश्रांती की डच्चू? पंतचे उपकर्णधारपद जाण्यामागचे कारण सांगत अजित आगरकरांनी केला खुलासा!
- टीम इंडियात मोठे फेरबदल! पंतचे उपकर्णधारपद गेले; ४ नव्या दमाच्या खेळाडूंना संधी, पाहा संपूर्ण संघ.
- 'कुसुम मनोहर लेले'नंतर सुकन्या मोने आणि डॉ. गिरीश ओक पुन्हा एकत्र; रंगभूमीवर येणार नवे नाटक!
देश विदेश
- व्यापार तूट कमी करण्यासाठी केंद्र सरकारचा मास्टरप्लॅन! अनावश्यक विदेशी वस्तूंच्या आयातीवर बंदी किंवा मोठा कर लावण्याची तयारी!
- परराष्ट्र वर्तुळातून अत्यंत दुर्दैवी बातमी! बांगलादेशमधील भारतीय दूतावासात असिस्टंट प्रोटोकॉल ऑफिसर नरेन धर यांचं निधन.
- नोकरदारांसाठी गूड न्यूज! आता UPI द्वारे होणार PF ट्रान्सफर; 'EPFO 3.0' मध्ये २४ तास व्हॉट्सॲप सेवा सुरू.
- नराधमांना थेट धडा! महिलांच्या रक्षणासाठी महिला डॉक्टरचा अजब शोध; 'Rape-Axe' उपकरणाची जगभर चर्चा.
























Subscribe to my channel


