सायंकाळ होताच भारतात बसस्टॉपवर उभी असलेलीएखादी महिला बसच्या रूट नंबरकडे पाहण्यापूर्वी आकाशाकडे पाहते. कारण तिला पावसाची चिंता नसते,तर अंधार पडल्यानंतर महिलांसाठी प्रत्येक गोष्टीचे अर्थबदलतात. रात्री बाहेर पडलेल्या पुरुषाकडे एक सामान्यप्रवासी म्हणून पाहिले जाते. पण सूर्यास्तानंतर एखादीमहिला बाहेर दिसली, तर प्रश्न उपस्थित होतात. कुठेचालली आहे? एकटी का आहे? तिची वाट कोण पाहतआहे? म्हणूनच बंगालमध्ये अलीकडेच सुरू झालेल्यामहिलांसाठी मोफत बस प्रवासाच्या योजना महत्त्वाच्याआहेत. त्यांचे महत्त्व बसचे तिकीट महाग आहे म्हणूननाही, तर भारतात महिलांसाठी घराबाहेर पडणे हे केवळ प्रवासाची गरज नसून एक भावनिक विषय आहे. आणि पाहायला गेले तर केवळ 40 रुपयेही लाखो महिलांसाठी कर्ज आणि सन्मान यांतील फरक ठरू शकतात. एखादी महिला घराबाहेर फक्त कामासाठीच पडतनाही. ती आत्मनिर्भरतेकडे आणि नव्या शक्यतांकडेही जात असते. कोणाची परवानगी न घेता या जगातस्वतःचे अस्तित्व सिद्ध करण्याच्या दिशेने ती पावलेटाकत असते. कदाचित ती शहरभर दोन बस बदलूनसंधिवाताने त्रस्त असलेल्या आईची काळजीघेण्यासाठी जात असेल. कदाचित लग्नानंतर सोडूनदिलेल्या अभ्यासक्रमात तिने पुन्हा प्रवेश घेतला असेल.किंवा अधिक पगाराच्या नोकरीसाठी ती प्रवास करतअसेल. किंवा एखाद्या अत्याचारी पतीपासून दूर काहीक्षण शांततेत घालवण्यासाठी ती बहिणीकडे जातअसेल. तसेच ऑफिसनंतर फक्त काही क्षण शांततेचाअनुभव घेण्यासाठी समुद्रकिनारी बसली असेल. कारणघरी परतल्यावर सिंकमध्ये भरलेली भांडी तिची वाटपाहतच असतात आणि तेच तिचे विनावेतन कामअसते. अनेक पुरुषांना ही बाब समजत नाही. कारणभारतात सार्वजनिक जागा नेहमीच पुरुषांच्यामालकीच्या असल्यासारख्या मानल्या गेल्या आहेत. हेसर्वत्र दिसते. पुरुष संपूर्ण फूटपाथवर वाहने उभीकरतात. महिला मुलांच्या प्रॅमसह चालतात तिथे हीमंडळी बाईक चालवतात. शहरांच्या भिंतींनाहीअनेकांनी स्वतःच्या सोयीसाठी सार्वजनिक शौचालयमानले आहे. रस्ते, रेल्वे स्थानके, पायऱ्या आणि कोपऱ्यांमध्ये तेकसलाही संकोच न बाळगता थुंकताना दिसतात.सार्वजनिक ठिकाणी सर्वत्र पुरुषांच्या उपस्थितीचे ठसेदिसतात- ठळक, निःसंकोच आणि कोणत्याहीप्रश्नांशिवाय. तर महिलांना स्वतःला मर्यादित ठेवण्याचे,डोळ्यात डोळे न घालण्याचे आणि अंधार होण्यापूर्वीघरी परतण्याचे शिकवले जाते. मुंबईसारखी काही शहरे वगळता- येथे सार्वजनिकठिकाणी महिलांची उपस्थिती तुलनेने सामान्य मानलीजाते- आजही भारतातील बहुतेक शहरे सायंकाळीसहा-सातनंतर महिलांविना रिकामी होऊ लागतात.विशेषतः त्यांच्यासोबत पुरुष नसल्यास. रात्री एकटीमहिला दिसणे आजही असामान्य किंवा त्याहून वाईटम्हणजे एखाद्या निमंत्रणासारखे मानले जाते. म्हणूनच सरकार महिलांसाठी ‘पिंक तिकीट’ किंवामोफत बस प्रवासाच्या योजना सुरू करते, तेव्हा तीदानधर्माची बाब नसते. ती मोफत सुविधा नाही. तो एक छोटा, पण क्रांतिकारीसंदेश असतो की, महिलांनाही प्रवासाचा हक्क आहे.त्यांनाही शहरांमध्ये राहण्याचा आणि दिसण्याचाअधिकार आहे. मात्र, सुरक्षा केवळ तिकिटापुरतीमर्यादित असू शकत नाही. चांगल्या प्रकाशव्यवस्थेचेबसस्टॉप, सीसीटीव्ही, महिला वाहक, सुरक्षारक्षक,पॅनिक बटण आणि शेवटच्या टप्प्यापर्यंत विश्वासार्हसंपर्क व्यवस्थाही आवश्यक आहे. कारण अनेकदाएखाद्या महिलेसाठी सर्वात धोकादायक प्रवास म्हणजेबसस्टॉपपासून एकटीने घरी जाणे हा देखील असूशकतो. (हे लेखिकेचे वैयक्तिक मत आहे. ) एखाद्या शहराची प्रगती त्या शहरातमहिला किती निर्भयपणे आणि मुक्तपणेफिरू शकतात, यावर अवलंबून असते.त्यामुळे अनेक महिलांसाठी मोफत बसप्रवासासारख्या योजना भावनिकजिव्हाळ्याच्या ठरतात.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- दिल्ली जंतर-मंतरवरील 'सीजेपी' आंदोलन: आंदोलनादरम्यान कोणतीही अनधिकृत घोषणाबाजी नको; केवळ 'या' चार घोषणा देण्याचे आशुतोष रांका यांचे आवाहन"
- सांगली: ५४ कोटींच्या सोने तस्करी प्रकरणात मोठी कारवाई, ईडीकडून सांगलीच्या अक्षय बनसोडेची कसून चौकशी सुरू; आंतरराष्ट्रीय रॅकेटचे धागेदोरे उघडकीस
- नागपूर: 'ई-हक्क' पोर्टल सुसाट, तरी राज्यातील १ लाख ३९ हजार वारसांचा हक्क 'वेटिंग'वर; महसूल प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
- मोठी बातमी! 'टीईटी' परीक्षा ऑनलाईन घेणेच सर्वात सुरक्षित, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचा शिक्षण विभागाकडे प्रस्ताव; ऑक्टोबर अखेरपर्यंत परीक्षा घेण्याचे नियोजन"
महाराष्ट्र
- मुंबई: कल्याणमध्ये हादरवणारी घटना! संपत्तीच्या वादातून मित्रानेच केली शिक्षिकेची निर्घृण हत्या; एटीएम कार्डचा वापर करून पैसे काढले, दोन आरोपी जेरबंद!
- सांगली: ५४ कोटींच्या सोने तस्करी प्रकरणात मोठी कारवाई, ईडीकडून सांगलीच्या अक्षय बनसोडेची कसून चौकशी सुरू; आंतरराष्ट्रीय रॅकेटचे धागेदोरे उघडकीस
- नागपूर: 'ई-हक्क' पोर्टल सुसाट, तरी राज्यातील १ लाख ३९ हजार वारसांचा हक्क 'वेटिंग'वर; महसूल प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
- मोठी बातमी! 'टीईटी' परीक्षा ऑनलाईन घेणेच सर्वात सुरक्षित, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचा शिक्षण विभागाकडे प्रस्ताव; ऑक्टोबर अखेरपर्यंत परीक्षा घेण्याचे नियोजन"
गुन्हा
- डेहराडूनमधील संतापजनक घटना! नामांकित शाळेच्या प्रिन्सिपालाकडून १५ वर्षीय विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार; पोक्सो कायद्यांतर्गत अटक
- छत्रपती संभाजीनगर: रिक्षातून जाताना उचचललं, वाळूचं कमिशन न दिल्यानं 'गुड्डू भैय्या'च्या थारमध्ये डांबून अपहरण; संतापजनक प्रकार उघड
- कर्नाटक: आर्थिक विवंचनेतून व्यापाऱ्याने पत्नी आणि दोन मुलींची हत्या करून संपवले स्वतःचे जीवन; सुसाईड नोटमुळे धक्कादायक उलगडा
- बदलापूर: साडीच्या वादातून पत्नीने केली अपंग पतीची निर्घृण हत्या; ७ वर्षांच्या चिमुकल्याच्या जबाबानूड पोलखोल
राजकीय
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
- जळगाव: राष्ट्रवादीचा मोठा नेता भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या मार्गावर, मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमोर तगडे आव्हान निर्माण होणार?
- नवी दिल्ली: जीव देण्याचीही तयारी! दिल्ली पोलिसांच्या हाती लागलेल्या विद्यार्थ्यांच्या चॅट्समध्ये नेमकं काय आढळलं?
- नवी दिल्ली: संसदेचे पावसाळी अधिवेशन मोदी सरकारला घेरण्यासाठी काँग्रेसची रणनीती तयार, 'हे' मुद्दे गाजणार!
इतर
- आजचे राशिभविष्य १९ जुलै २०२६: 'या' राशींवर बरसणार बाप्पाची कृपा, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळेल यश!
- आजचे राशिभविष्य १६ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; धनलाभ, यश आणि आनंदाचे संकेत
- आजचे राशिभविष्य १५ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; काहींनी आर्थिक आणि आरोग्याची घ्यावी काळजी.
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
मनोरंजन
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
देश विदेश
- बिहार: पाटण्यात विद्यार्थ्यांवर खाकीचा उर्मटपणा मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर नीट पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून-पळवून मारले, फरफटत नेले!
- "जंतर-मंतरच्या आंदोलकांची भूक भागवतायत 'अदृश्य हात'! नीट आंदोलनासाठी देशातूनच नव्हे तर परदेशातूनही येत आहेत पिझ्झा, बर्गरच्या ऑनलाइन ऑर्डर"
- उत्तर प्रदेश: सकाळी लेकाच्या दीर्घायुष्यासाठी कीर्तन, वाढदिवस; रात्री संपत्तीच्या वादातून पोटच्या मुलांनीच घेतला जन्मदात्या आई-वडिलांचा जीव
- जम्मू-कश्मीरमध्ये थरारक दहशतवादी हल्ला! अनंतनागच्या लाल चौक भागात पोलिसावर ताशेरेबाज गोळीबार, आयआरपीएफचा जवान शहीद; टीआरएफने स्वीकारली जबाबदारी"


























Subscribe to my channel


