सायंकाळ होताच भारतात बसस्टॉपवर उभी असलेलीएखादी महिला बसच्या रूट नंबरकडे पाहण्यापूर्वी आकाशाकडे पाहते. कारण तिला पावसाची चिंता नसते,तर अंधार पडल्यानंतर महिलांसाठी प्रत्येक गोष्टीचे अर्थबदलतात. रात्री बाहेर पडलेल्या पुरुषाकडे एक सामान्यप्रवासी म्हणून पाहिले जाते. पण सूर्यास्तानंतर एखादीमहिला बाहेर दिसली, तर प्रश्न उपस्थित होतात. कुठेचालली आहे? एकटी का आहे? तिची वाट कोण पाहतआहे? म्हणूनच बंगालमध्ये अलीकडेच सुरू झालेल्यामहिलांसाठी मोफत बस प्रवासाच्या योजना महत्त्वाच्याआहेत. त्यांचे महत्त्व बसचे तिकीट महाग आहे म्हणूननाही, तर भारतात महिलांसाठी घराबाहेर पडणे हे केवळ प्रवासाची गरज नसून एक भावनिक विषय आहे. आणि पाहायला गेले तर केवळ 40 रुपयेही लाखो महिलांसाठी कर्ज आणि सन्मान यांतील फरक ठरू शकतात. एखादी महिला घराबाहेर फक्त कामासाठीच पडतनाही. ती आत्मनिर्भरतेकडे आणि नव्या शक्यतांकडेही जात असते. कोणाची परवानगी न घेता या जगातस्वतःचे अस्तित्व सिद्ध करण्याच्या दिशेने ती पावलेटाकत असते. कदाचित ती शहरभर दोन बस बदलूनसंधिवाताने त्रस्त असलेल्या आईची काळजीघेण्यासाठी जात असेल. कदाचित लग्नानंतर सोडूनदिलेल्या अभ्यासक्रमात तिने पुन्हा प्रवेश घेतला असेल.किंवा अधिक पगाराच्या नोकरीसाठी ती प्रवास करतअसेल. किंवा एखाद्या अत्याचारी पतीपासून दूर काहीक्षण शांततेत घालवण्यासाठी ती बहिणीकडे जातअसेल. तसेच ऑफिसनंतर फक्त काही क्षण शांततेचाअनुभव घेण्यासाठी समुद्रकिनारी बसली असेल. कारणघरी परतल्यावर सिंकमध्ये भरलेली भांडी तिची वाटपाहतच असतात आणि तेच तिचे विनावेतन कामअसते. अनेक पुरुषांना ही बाब समजत नाही. कारणभारतात सार्वजनिक जागा नेहमीच पुरुषांच्यामालकीच्या असल्यासारख्या मानल्या गेल्या आहेत. हेसर्वत्र दिसते. पुरुष संपूर्ण फूटपाथवर वाहने उभीकरतात. महिला मुलांच्या प्रॅमसह चालतात तिथे हीमंडळी बाईक चालवतात. शहरांच्या भिंतींनाहीअनेकांनी स्वतःच्या सोयीसाठी सार्वजनिक शौचालयमानले आहे. रस्ते, रेल्वे स्थानके, पायऱ्या आणि कोपऱ्यांमध्ये तेकसलाही संकोच न बाळगता थुंकताना दिसतात.सार्वजनिक ठिकाणी सर्वत्र पुरुषांच्या उपस्थितीचे ठसेदिसतात- ठळक, निःसंकोच आणि कोणत्याहीप्रश्नांशिवाय. तर महिलांना स्वतःला मर्यादित ठेवण्याचे,डोळ्यात डोळे न घालण्याचे आणि अंधार होण्यापूर्वीघरी परतण्याचे शिकवले जाते. मुंबईसारखी काही शहरे वगळता- येथे सार्वजनिकठिकाणी महिलांची उपस्थिती तुलनेने सामान्य मानलीजाते- आजही भारतातील बहुतेक शहरे सायंकाळीसहा-सातनंतर महिलांविना रिकामी होऊ लागतात.विशेषतः त्यांच्यासोबत पुरुष नसल्यास. रात्री एकटीमहिला दिसणे आजही असामान्य किंवा त्याहून वाईटम्हणजे एखाद्या निमंत्रणासारखे मानले जाते. म्हणूनच सरकार महिलांसाठी ‘पिंक तिकीट’ किंवामोफत बस प्रवासाच्या योजना सुरू करते, तेव्हा तीदानधर्माची बाब नसते. ती मोफत सुविधा नाही. तो एक छोटा, पण क्रांतिकारीसंदेश असतो की, महिलांनाही प्रवासाचा हक्क आहे.त्यांनाही शहरांमध्ये राहण्याचा आणि दिसण्याचाअधिकार आहे. मात्र, सुरक्षा केवळ तिकिटापुरतीमर्यादित असू शकत नाही. चांगल्या प्रकाशव्यवस्थेचेबसस्टॉप, सीसीटीव्ही, महिला वाहक, सुरक्षारक्षक,पॅनिक बटण आणि शेवटच्या टप्प्यापर्यंत विश्वासार्हसंपर्क व्यवस्थाही आवश्यक आहे. कारण अनेकदाएखाद्या महिलेसाठी सर्वात धोकादायक प्रवास म्हणजेबसस्टॉपपासून एकटीने घरी जाणे हा देखील असूशकतो. (हे लेखिकेचे वैयक्तिक मत आहे. ) एखाद्या शहराची प्रगती त्या शहरातमहिला किती निर्भयपणे आणि मुक्तपणेफिरू शकतात, यावर अवलंबून असते.त्यामुळे अनेक महिलांसाठी मोफत बसप्रवासासारख्या योजना भावनिकजिव्हाळ्याच्या ठरतात.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- बारामती: पुण्यात भीषण अपघातात बोडरे कुटुंबातील तीनही भावंडांचा दुर्दैवी अंत
- पुणे: नवले ब्रिजवर भरधाव सिमेंट टँकर पलटी झाल्याने दुचाकीस्वाराचा चिरडून मृत्यू.
- मुंबईत सरकारचा मोठा दणका! १९,७३४ जन्म दाखल्यांमधील बेकायदेशीर दुरुस्त्या रद्द होणार; मूळ नोंदी पुनर्संचयित करण्याचे आदेश!
- बारामती तालुक्यात जलक्रांती! सुनेत्रा पवार यांच्या पुढाकाराने खांडज येथील बेंदचारीच्या खोलीकरण व रुंदीकरण कामाला जोरदार प्रारंभ; शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण!
महाराष्ट्र
- बारामती: पुण्यात भीषण अपघातात बोडरे कुटुंबातील तीनही भावंडांचा दुर्दैवी अंत
- भंडारा: वासनांधांचा नकार देणाऱ्या अल्पवयीन मुलीला ब्लॅकमेल; आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल केल्याने खळबळ
- अमरावती: 'बोगस' जन्मप्रमाणपत्रांचा मोठा स्फोट; तब्बल ४० हजार संशयास्पद नोंदी उघड!
- पुणे: नवले ब्रिजवर भरधाव सिमेंट टँकर पलटी झाल्याने दुचाकीस्वाराचा चिरडून मृत्यू.
गुन्हा
- अमरावती: 'बोगस' जन्मप्रमाणपत्रांचा मोठा स्फोट; तब्बल ४० हजार संशयास्पद नोंदी उघड!
- पुणे: आर्मीच्या सुभेदाराला दोन कोटींचा गंडा! प्रसिद्ध सीए दाम्पत्यासह पाच जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल.
- महाराष्ट्र: पुणे मनपा, विधान भवन आणि आरएसएस मुख्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 'खलिस्तान नॅशनल आर्मी'च्या नावाने आला ईमेल.
- पनवेल: लग्नाच्या तगाद्यातून प्रेयसीची हत्या करून मृतदेह जाळला; दोन महिन्यांनी प्रियकर अटकेत.
राजकीय
- कर्नाटकच्या राजकारणात मोठा भूकंप! डी. के. शिवकुमार मुख्यमंत्री होताच पक्षात बंडाळी; असंतुष्ट नेते दिल्लीला रवाना
- कोल्हापुरात 'शक्तीपीठ महामार्गा'वरून राजकीय ठिणगी; सतेज पाटील आणि राजेश क्षीरसागर आमनेसामने!
- तृणमूल काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप; २० खासदार 'नॉट रिचेबल', गुप्त बैठका आणि संभाव्य फुटीच्या चर्चांनी ममता बॅनर्जींची चिंता वाढली.
- पंजाब भाजपमध्ये मोठी खळबळ; प्रदेशाध्यक्षपदी के.एस. ढिल्लों यांच्या नियुक्तीनंतर सरचिटणीस डॉ. जगमोहन सिंग राजू यांचा राजीनामा.
इतर
- एफडी (FD) धारकांसाठी मोठी बातमी! आता बँकांना दररोज जाहीर करावे लागणार व्याजदर; आरबीआयचा पारदर्शकतेवर भर
- आजचे राशीभविष्य: मंगळाच्या कृपेने या राशींना होणार धनलाभ, मालमत्ता खरेदीचे योग!
- एसटीचा प्रवास आता अधिक हायटेक! सवलतीसाठी 'एनसीएमसी' स्मार्ट कार्ड अनिवार्य, तर बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात अवैध वाहतुकीवर बंदी!
- रोज सकाळी जिरे पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर की अपायकारक? डॉक्टरांनी सांगितली सत्यता.
मनोरंजन
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
विडियो गॅलेरी

पुणे आणि पिंपरी-चिंचवडला हादरवून सोडणाऱ्या विषारी दारूकांडाचा थरारक खुलासा
नसरापूर हादरलंय… आणि प्रत्येक आई-बापाच्या काळजात भीतीचं सावट दाटलंय! @punebatamya
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला वैचारिक दिशा देणारे महामानव…
देश विदेश
- लंडन: मराठी कुटुंबावर काळाचा घाला; 'एलिफंट अँड कॅसल' येथील ३६ व्या मजल्यावरून पडून दाम्पत्यासह नऊ वर्षांच्या मुलाचा मृत्यू.
- महाराष्ट्र: पुणे मनपा, विधान भवन आणि आरएसएस मुख्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 'खलिस्तान नॅशनल आर्मी'च्या नावाने आला ईमेल.
- ओमान-गुजरात सब-सी गॅस पाइपलाइन: होर्मुझवरील अवलंबित्व संपवून भारताची ऊर्जा सुरक्षा बळकट करणारा एक ऐतिहासिक प्रकल्प!
- लग्नापूर्वीचे शारीरिक संबंध म्हणजे चारित्र्यावर डाग नव्हे; सर्वोच्च न्यायालयाची अत्यंत महत्त्वपूर्ण टिप्पणी!

























Subscribe to my channel



