सायंकाळ होताच भारतात बसस्टॉपवर उभी असलेलीएखादी महिला बसच्या रूट नंबरकडे पाहण्यापूर्वी आकाशाकडे पाहते. कारण तिला पावसाची चिंता नसते,तर अंधार पडल्यानंतर महिलांसाठी प्रत्येक गोष्टीचे अर्थबदलतात. रात्री बाहेर पडलेल्या पुरुषाकडे एक सामान्यप्रवासी म्हणून पाहिले जाते. पण सूर्यास्तानंतर एखादीमहिला बाहेर दिसली, तर प्रश्न उपस्थित होतात. कुठेचालली आहे? एकटी का आहे? तिची वाट कोण पाहतआहे? म्हणूनच बंगालमध्ये अलीकडेच सुरू झालेल्यामहिलांसाठी मोफत बस प्रवासाच्या योजना महत्त्वाच्याआहेत. त्यांचे महत्त्व बसचे तिकीट महाग आहे म्हणूननाही, तर भारतात महिलांसाठी घराबाहेर पडणे हे केवळ प्रवासाची गरज नसून एक भावनिक विषय आहे. आणि पाहायला गेले तर केवळ 40 रुपयेही लाखो महिलांसाठी कर्ज आणि सन्मान यांतील फरक ठरू शकतात. एखादी महिला घराबाहेर फक्त कामासाठीच पडतनाही. ती आत्मनिर्भरतेकडे आणि नव्या शक्यतांकडेही जात असते. कोणाची परवानगी न घेता या जगातस्वतःचे अस्तित्व सिद्ध करण्याच्या दिशेने ती पावलेटाकत असते. कदाचित ती शहरभर दोन बस बदलूनसंधिवाताने त्रस्त असलेल्या आईची काळजीघेण्यासाठी जात असेल. कदाचित लग्नानंतर सोडूनदिलेल्या अभ्यासक्रमात तिने पुन्हा प्रवेश घेतला असेल.किंवा अधिक पगाराच्या नोकरीसाठी ती प्रवास करतअसेल. किंवा एखाद्या अत्याचारी पतीपासून दूर काहीक्षण शांततेत घालवण्यासाठी ती बहिणीकडे जातअसेल. तसेच ऑफिसनंतर फक्त काही क्षण शांततेचाअनुभव घेण्यासाठी समुद्रकिनारी बसली असेल. कारणघरी परतल्यावर सिंकमध्ये भरलेली भांडी तिची वाटपाहतच असतात आणि तेच तिचे विनावेतन कामअसते. अनेक पुरुषांना ही बाब समजत नाही. कारणभारतात सार्वजनिक जागा नेहमीच पुरुषांच्यामालकीच्या असल्यासारख्या मानल्या गेल्या आहेत. हेसर्वत्र दिसते. पुरुष संपूर्ण फूटपाथवर वाहने उभीकरतात. महिला मुलांच्या प्रॅमसह चालतात तिथे हीमंडळी बाईक चालवतात. शहरांच्या भिंतींनाहीअनेकांनी स्वतःच्या सोयीसाठी सार्वजनिक शौचालयमानले आहे. रस्ते, रेल्वे स्थानके, पायऱ्या आणि कोपऱ्यांमध्ये तेकसलाही संकोच न बाळगता थुंकताना दिसतात.सार्वजनिक ठिकाणी सर्वत्र पुरुषांच्या उपस्थितीचे ठसेदिसतात- ठळक, निःसंकोच आणि कोणत्याहीप्रश्नांशिवाय. तर महिलांना स्वतःला मर्यादित ठेवण्याचे,डोळ्यात डोळे न घालण्याचे आणि अंधार होण्यापूर्वीघरी परतण्याचे शिकवले जाते. मुंबईसारखी काही शहरे वगळता- येथे सार्वजनिकठिकाणी महिलांची उपस्थिती तुलनेने सामान्य मानलीजाते- आजही भारतातील बहुतेक शहरे सायंकाळीसहा-सातनंतर महिलांविना रिकामी होऊ लागतात.विशेषतः त्यांच्यासोबत पुरुष नसल्यास. रात्री एकटीमहिला दिसणे आजही असामान्य किंवा त्याहून वाईटम्हणजे एखाद्या निमंत्रणासारखे मानले जाते. म्हणूनच सरकार महिलांसाठी ‘पिंक तिकीट’ किंवामोफत बस प्रवासाच्या योजना सुरू करते, तेव्हा तीदानधर्माची बाब नसते. ती मोफत सुविधा नाही. तो एक छोटा, पण क्रांतिकारीसंदेश असतो की, महिलांनाही प्रवासाचा हक्क आहे.त्यांनाही शहरांमध्ये राहण्याचा आणि दिसण्याचाअधिकार आहे. मात्र, सुरक्षा केवळ तिकिटापुरतीमर्यादित असू शकत नाही. चांगल्या प्रकाशव्यवस्थेचेबसस्टॉप, सीसीटीव्ही, महिला वाहक, सुरक्षारक्षक,पॅनिक बटण आणि शेवटच्या टप्प्यापर्यंत विश्वासार्हसंपर्क व्यवस्थाही आवश्यक आहे. कारण अनेकदाएखाद्या महिलेसाठी सर्वात धोकादायक प्रवास म्हणजेबसस्टॉपपासून एकटीने घरी जाणे हा देखील असूशकतो. (हे लेखिकेचे वैयक्तिक मत आहे. ) एखाद्या शहराची प्रगती त्या शहरातमहिला किती निर्भयपणे आणि मुक्तपणेफिरू शकतात, यावर अवलंबून असते.त्यामुळे अनेक महिलांसाठी मोफत बसप्रवासासारख्या योजना भावनिकजिव्हाळ्याच्या ठरतात.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- अमरावती: विद्यापीठात १३ असोसिएट प्रोफेसर पदांसाठी तब्बल १८७ अर्ज; राज्यासह देशभरातील उच्चशिक्षित उमेदवार तीव्र स्पर्धेत!
- नाशिक: 'महासिंहस्था' ची जय्यत तयारी; ३४ हजार कोटींच्या निधीतून कुंभमेळा होणार 'न भूतो न भविष्यती
- पुणे: मोशी दुर्घटनेने उद्ध्वस्त झाले कुटुंब, कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली पतीचा मृत्यू, काही आठवड्यांतच पत्नीनेही संपवले जीवन; २ चिमुकल्या मुली पूर्णपणे पोरक्या!
- पुणे: दगडूशेठ गणपती मंदिराच्या विस्ताराचा मार्ग मोकळा फरासखाना-विश्रामबाग पोलीस ठाण्याची जागा ट्रस्टला देण्याबाबत पोलिसांकडून प्रस्ताव सादर
महाराष्ट्र
- महाराष्ट्र: गेल्या पाच वर्षांत ३६ हजार कंपन्या बंद झाल्याचा विरोधकांचा आरोप; मात्र थेट परकीय गुंतवणुकीत (FDI) राज्य अजूनही अव्वल!
- अमरावती: विद्यापीठात १३ असोसिएट प्रोफेसर पदांसाठी तब्बल १८७ अर्ज; राज्यासह देशभरातील उच्चशिक्षित उमेदवार तीव्र स्पर्धेत!
- नाशिक: 'महासिंहस्था' ची जय्यत तयारी; ३४ हजार कोटींच्या निधीतून कुंभमेळा होणार 'न भूतो न भविष्यती
- सिंधुदुर्ग: मित्रासोबत मासेमारीसाठी गेलेल्या बेपत्ता तरुणाचा मृतदेह मळगाव घाटीतील धबधब्यात आढळला
गुन्हा
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
- नागपूर: "इन्स्टाग्रामवरील मैत्री ठरली काळ; १६ वर्षीय मुलीला ओलीस ठेवून अमानवीय अत्याचार; नराधम अटकेत."
- पुणे: १० वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या नराधम झुंबर खोमणे याला जेजुरी पोलिसांकडून बेड्या
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
- अंक भविष्य ४ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या मूलांक १ ते ९ नुसार तुमचे आजचे राशीभविष्य
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: लोकशाही जिवंत ठेवण्याची आपली जबाबदारी आहे; कपिल सिब्बलांच्या युक्तिवादावर सरन्यायाधीशांचे महत्त्वपूर्ण निरीक्षण
- बांगलादेश: आता फक्त भारतच वाचवू शकतो का? रात्री ८ वाजताच दिवे बंद करण्याची वेळ का आली? नेमकं काय घडलं
- उत्तर प्रदेश: केस गळतीच्या गंभीर समस्येमुळे आणि उपचारांनंतरही फरक न पडल्याने १५ वर्षीय मुलीचे टोकाचे पाऊल; गळफास घेऊन संपवले जीवन!
- नवी दिल्ली: राज्यसभेत मोठा गदारोळ रामलिला मैदानावर झालेल्या 'शुद्धीकरण' हवन प्रकरणावरून मल्लिकार्जुन खर्गे यांचे भाजपवर जोरदार प्रहार!




























Subscribe to my channel




