तुम्ही जेव्हा कोणत्याही रेल्वे स्टेशनवर जाता तेव्हा सगळ्यात आधी तुमची नजर तिथे कशावर पडते? प्रत्येक रेल्वे स्टेशनवर त्या रेल्वे स्टेशनच्या नावाचा एक बोर्ड लिहिलेला असतो, सर्वात आधी आपली नजर त्या नावावर पडते. तुम्ही कोणत्याही स्टेशनवर जा, तिथे त्या स्टेशनच्या नावाचा जो बोर्ड असतो, तो नेहमी पिवळ्याच रंगाचा असतो. त्यावर काळ्या अक्षरांमध्ये त्या रेल्वे स्टेशनचं नावं लिहिलेलं असतं. तुम्ही कधी हा विचार केला आहे का? की रेल्वे स्टेशनच्या नावाचा बोर्ड हा नेहमी पिवळाच का असतो? काळा, हिरवा, लाल किंवा इतर रंगाचा हा बोर्ड का नसतो? रेल्वे स्टेशनचं नाव हे नेहमी पिवळ्याच बोर्डवर लिहिलं जातं, यामागे केवळ परंपरा नाहीये, तर त्यामागे अनेक कारणं देखील आहेत. चला तर मग जाणून घेऊयात या कारणांबाबत.
प्रवाशांच्या सुविधेसाठी
पिवळा रंग हा दुरून लवकर आणि स्पष्ट दिसतो. कडाक्याचं ऊन असो, धुकं असो किंवा रात्र असो. अशा प्रत्यक स्थितीमध्ये पिवळा कलर हा दुरून सहज आपल्या डोळ्यांना दिसू शकतो. जेव्हा ट्रेन एखाद्या प्लॅटफॉर्मवरून भरधाव वेगात जात असते, तेव्हा देखील या पिवळ्या रंगाच्या बोर्डमुळे आपण त्या स्टेशनचं नाव सहज वाचू शकतो, आणि पुढे कोणतं स्टेशन येणार आहे, याचा अंदाज आपल्याला येतो. पिवळ्या पाटीवर काळी अक्षर अधिक ठळकपणे दिसतात. त्यामुळे प्रवाशांच्या सोईसाठी रेल्वेस्टेशनचे बोर्ड हे नेहमी पिवळेच असतात, आणि त्यावर काळ्या अक्षरांमध्ये त्या -त्या स्टेशनचं नाव लिहिलेलं असतं.
भारताच्या अनेक भागांमध्ये थंडीच्या दिवसांमध्ये प्रचंड प्रमाणात धुकं पडतं, अशा स्थितीमध्ये जर दुसऱ्या कोणत्याही रंगाचा रेल्वे स्टेशनच्या नावाचा बोर्ड असेल तर तो सहजपणे आपल्याला वाचता येणार नाही, मात्र रेल्वे स्टेशनच्या नावाचा बोर्ड हा नेहमी पिवळा असल्यामुळे तो सहज वाचता येतो. रात्रीच्या अंधारामध्ये जेव्हा या बोर्डवर लाईटचा प्रकाश पडतो, तेव्हा तो तुम्हाला अधिक स्पष्टपणे दिसतो, मात्र त्याऐवजी एखाद्या दुसऱ्या रंगाचा बोर्ड असेल तर तो तुम्हाला स्पष्ट दिसेलच याची खात्री नसते, त्यामुळे रेल्वेचा बोर्ड हा नेहमी पिवळ्या रंगाचाच असतो. तसेच रेल्वेच्या चालकांना देखील ट्रेन चालवत असताना बोर्ड स्पष्टपणे दिसणं गरजेच असतं, त्यासाठी देखील नेहमी रेल्वे स्टेशनच्या बोर्डाला पिवळाच कलर दिला जातो.
शहर
- दिल्ली जंतर-मंतरवरील 'सीजेपी' आंदोलन: आंदोलनादरम्यान कोणतीही अनधिकृत घोषणाबाजी नको; केवळ 'या' चार घोषणा देण्याचे आशुतोष रांका यांचे आवाहन"
- सांगली: ५४ कोटींच्या सोने तस्करी प्रकरणात मोठी कारवाई, ईडीकडून सांगलीच्या अक्षय बनसोडेची कसून चौकशी सुरू; आंतरराष्ट्रीय रॅकेटचे धागेदोरे उघडकीस
- नागपूर: 'ई-हक्क' पोर्टल सुसाट, तरी राज्यातील १ लाख ३९ हजार वारसांचा हक्क 'वेटिंग'वर; महसूल प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
- मोठी बातमी! 'टीईटी' परीक्षा ऑनलाईन घेणेच सर्वात सुरक्षित, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचा शिक्षण विभागाकडे प्रस्ताव; ऑक्टोबर अखेरपर्यंत परीक्षा घेण्याचे नियोजन"
महाराष्ट्र
- मुंबई: कल्याणमध्ये हादरवणारी घटना! संपत्तीच्या वादातून मित्रानेच केली शिक्षिकेची निर्घृण हत्या; एटीएम कार्डचा वापर करून पैसे काढले, दोन आरोपी जेरबंद!
- सांगली: ५४ कोटींच्या सोने तस्करी प्रकरणात मोठी कारवाई, ईडीकडून सांगलीच्या अक्षय बनसोडेची कसून चौकशी सुरू; आंतरराष्ट्रीय रॅकेटचे धागेदोरे उघडकीस
- नागपूर: 'ई-हक्क' पोर्टल सुसाट, तरी राज्यातील १ लाख ३९ हजार वारसांचा हक्क 'वेटिंग'वर; महसूल प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
- मोठी बातमी! 'टीईटी' परीक्षा ऑनलाईन घेणेच सर्वात सुरक्षित, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचा शिक्षण विभागाकडे प्रस्ताव; ऑक्टोबर अखेरपर्यंत परीक्षा घेण्याचे नियोजन"
गुन्हा
- डेहराडूनमधील संतापजनक घटना! नामांकित शाळेच्या प्रिन्सिपालाकडून १५ वर्षीय विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार; पोक्सो कायद्यांतर्गत अटक
- छत्रपती संभाजीनगर: रिक्षातून जाताना उचचललं, वाळूचं कमिशन न दिल्यानं 'गुड्डू भैय्या'च्या थारमध्ये डांबून अपहरण; संतापजनक प्रकार उघड
- कर्नाटक: आर्थिक विवंचनेतून व्यापाऱ्याने पत्नी आणि दोन मुलींची हत्या करून संपवले स्वतःचे जीवन; सुसाईड नोटमुळे धक्कादायक उलगडा
- बदलापूर: साडीच्या वादातून पत्नीने केली अपंग पतीची निर्घृण हत्या; ७ वर्षांच्या चिमुकल्याच्या जबाबानूड पोलखोल
राजकीय
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
- जळगाव: राष्ट्रवादीचा मोठा नेता भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या मार्गावर, मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमोर तगडे आव्हान निर्माण होणार?
- नवी दिल्ली: जीव देण्याचीही तयारी! दिल्ली पोलिसांच्या हाती लागलेल्या विद्यार्थ्यांच्या चॅट्समध्ये नेमकं काय आढळलं?
- नवी दिल्ली: संसदेचे पावसाळी अधिवेशन मोदी सरकारला घेरण्यासाठी काँग्रेसची रणनीती तयार, 'हे' मुद्दे गाजणार!
इतर
- आजचे राशिभविष्य १९ जुलै २०२६: 'या' राशींवर बरसणार बाप्पाची कृपा, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळेल यश!
- आजचे राशिभविष्य १६ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; धनलाभ, यश आणि आनंदाचे संकेत
- आजचे राशिभविष्य १५ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; काहींनी आर्थिक आणि आरोग्याची घ्यावी काळजी.
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
मनोरंजन
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
देश विदेश
- बिहार: पाटण्यात विद्यार्थ्यांवर खाकीचा उर्मटपणा मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर नीट पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून-पळवून मारले, फरफटत नेले!
- "जंतर-मंतरच्या आंदोलकांची भूक भागवतायत 'अदृश्य हात'! नीट आंदोलनासाठी देशातूनच नव्हे तर परदेशातूनही येत आहेत पिझ्झा, बर्गरच्या ऑनलाइन ऑर्डर"
- उत्तर प्रदेश: सकाळी लेकाच्या दीर्घायुष्यासाठी कीर्तन, वाढदिवस; रात्री संपत्तीच्या वादातून पोटच्या मुलांनीच घेतला जन्मदात्या आई-वडिलांचा जीव
- जम्मू-कश्मीरमध्ये थरारक दहशतवादी हल्ला! अनंतनागच्या लाल चौक भागात पोलिसावर ताशेरेबाज गोळीबार, आयआरपीएफचा जवान शहीद; टीआरएफने स्वीकारली जबाबदारी"


























Subscribe to my channel


