तुम्ही जेव्हा कोणत्याही रेल्वे स्टेशनवर जाता तेव्हा सगळ्यात आधी तुमची नजर तिथे कशावर पडते? प्रत्येक रेल्वे स्टेशनवर त्या रेल्वे स्टेशनच्या नावाचा एक बोर्ड लिहिलेला असतो, सर्वात आधी आपली नजर त्या नावावर पडते. तुम्ही कोणत्याही स्टेशनवर जा, तिथे त्या स्टेशनच्या नावाचा जो बोर्ड असतो, तो नेहमी पिवळ्याच रंगाचा असतो. त्यावर काळ्या अक्षरांमध्ये त्या रेल्वे स्टेशनचं नावं लिहिलेलं असतं. तुम्ही कधी हा विचार केला आहे का? की रेल्वे स्टेशनच्या नावाचा बोर्ड हा नेहमी पिवळाच का असतो? काळा, हिरवा, लाल किंवा इतर रंगाचा हा बोर्ड का नसतो? रेल्वे स्टेशनचं नाव हे नेहमी पिवळ्याच बोर्डवर लिहिलं जातं, यामागे केवळ परंपरा नाहीये, तर त्यामागे अनेक कारणं देखील आहेत. चला तर मग जाणून घेऊयात या कारणांबाबत.
प्रवाशांच्या सुविधेसाठी
पिवळा रंग हा दुरून लवकर आणि स्पष्ट दिसतो. कडाक्याचं ऊन असो, धुकं असो किंवा रात्र असो. अशा प्रत्यक स्थितीमध्ये पिवळा कलर हा दुरून सहज आपल्या डोळ्यांना दिसू शकतो. जेव्हा ट्रेन एखाद्या प्लॅटफॉर्मवरून भरधाव वेगात जात असते, तेव्हा देखील या पिवळ्या रंगाच्या बोर्डमुळे आपण त्या स्टेशनचं नाव सहज वाचू शकतो, आणि पुढे कोणतं स्टेशन येणार आहे, याचा अंदाज आपल्याला येतो. पिवळ्या पाटीवर काळी अक्षर अधिक ठळकपणे दिसतात. त्यामुळे प्रवाशांच्या सोईसाठी रेल्वेस्टेशनचे बोर्ड हे नेहमी पिवळेच असतात, आणि त्यावर काळ्या अक्षरांमध्ये त्या -त्या स्टेशनचं नाव लिहिलेलं असतं.
भारताच्या अनेक भागांमध्ये थंडीच्या दिवसांमध्ये प्रचंड प्रमाणात धुकं पडतं, अशा स्थितीमध्ये जर दुसऱ्या कोणत्याही रंगाचा रेल्वे स्टेशनच्या नावाचा बोर्ड असेल तर तो सहजपणे आपल्याला वाचता येणार नाही, मात्र रेल्वे स्टेशनच्या नावाचा बोर्ड हा नेहमी पिवळा असल्यामुळे तो सहज वाचता येतो. रात्रीच्या अंधारामध्ये जेव्हा या बोर्डवर लाईटचा प्रकाश पडतो, तेव्हा तो तुम्हाला अधिक स्पष्टपणे दिसतो, मात्र त्याऐवजी एखाद्या दुसऱ्या रंगाचा बोर्ड असेल तर तो तुम्हाला स्पष्ट दिसेलच याची खात्री नसते, त्यामुळे रेल्वेचा बोर्ड हा नेहमी पिवळ्या रंगाचाच असतो. तसेच रेल्वेच्या चालकांना देखील ट्रेन चालवत असताना बोर्ड स्पष्टपणे दिसणं गरजेच असतं, त्यासाठी देखील नेहमी रेल्वे स्टेशनच्या बोर्डाला पिवळाच कलर दिला जातो.
शहर
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
- नागपूर: "इन्स्टाग्रामवरील मैत्री ठरली काळ; १६ वर्षीय मुलीला ओलीस ठेवून अमानवीय अत्याचार; नराधम अटकेत."
- चंद्रपूर: "पप्पा, मला का मारताय?" बापाच्या हल्ल्यातून १२ वर्षांच्या मुलाने स्वतःचा जीव वाचवला;
- पुणे: १० वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या नराधम झुंबर खोमणे याला जेजुरी पोलिसांकडून बेड्या
महाराष्ट्र
- "देवानं माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती... मनोज जरांगेंना दोन कोटींची डिफेंडर देणारे मालक सुभाष भोसले स्पष्टच बोलले."
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "ओव्हरटेकच्या नादात वेगाने आलेल्या टेम्पोने उडवले; शिक्रापूरमध्ये रस्ता ओलांडणाऱ्या कामगाराचा जागीच मृत्यू."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
गुन्हा
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
- नागपूर: "इन्स्टाग्रामवरील मैत्री ठरली काळ; १६ वर्षीय मुलीला ओलीस ठेवून अमानवीय अत्याचार; नराधम अटकेत."
- पुणे: १० वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या नराधम झुंबर खोमणे याला जेजुरी पोलिसांकडून बेड्या
- कोल्हापूर: सरनोबतवाडीत खळबळ अनैतिक संबंधांच्या वादातून दिरा कडून वहिनीची हत्या, आरोपी जेरबंद
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
- अंक भविष्य ४ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या मूलांक १ ते ९ नुसार तुमचे आजचे राशीभविष्य
- आजचे राशिभविष्य ३ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या आज कोणत्या राशींवर होणार शिवाची कृपा आणि कोणाला मिळणार ग्रहांची साथ
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- कर्नाटक: "आरोग्यासाठी मोठा निर्णय! गुटखा, पान मसाल्यावर १ वर्षाची पूर्ण बंदी; उत्पादन अन् साठवणुकीवरही निर्बंध."
- उत्तर प्रदेश: रसमलाईचा वाद अंगलट! धाकट्या भावाकडून दादा-वहिनीवर कात्रीने जीवघेणा हल्ला
- गोवा: डेंग्यूचा हाहाकार अवघ्या १० दिवसांत ७१ रुग्ण, आरोग्य यंत्रणेत खळबळ
- राजस्थान: बायकोपासून पैसे लपवण्यासाठी शेतकऱ्याने शेतात पुरले ५ लाख रुपये; वर्षभरानंतर नोटा वाळवीने खाल्ल्याचे पाहून बसला धक्का!
























Subscribe to my channel




