भारतात आजही मोठ्या प्रमाणात लोक ट्रेनने प्रवास करतात. खरंतर रेल्वेही कोट्यवधी लोकांची लाईफलाईन आहे. आपण रोज या रेल्वेतून प्रवास करतो. रेल्वे रुळ बघतो. पण रेल्वे रुळांमध्ये फट का असते? याचा कधी विचार केला का? असं का करत असतील? त्याशिवा प्लॅटफॉर्म रिकामे दिसत असले तरी ट्रेन स्टेशनवर पोहोचण्यापूर्वी आउटर सिग्नलवर थांबते. असे का होते? असे नानाविध प्रश्न काहींच्या मनात पडलेले असतात. पण त्यामागे काही शास्त्रीय कारणं आहेत. ही कारणं प्रत्येकाला माहीत हवीतच.
तुम्ही कधी ट्रेनने प्रवास करताना, रेल्वे फाटक ओलांडताना किंवा स्टेशनवर उभे असताना रुळांकडे लक्षपूर्वक पाहिले आहे का? आणि जर पाहिले असेल, तर तुम्ही पाहिले असेल की काही अंतरावर रुळांना जोडून ट्रॅक तयार केला जातो. कारण खूप लांब पटरी एकाच तुकड्यात तयार करणे शक्य नसते, त्यामुळे अनेक भागांना जोडून ट्रॅक बनवला जातो.
रेल्वे रूळांमध्ये फट का ठेवतात?
जर तुम्हाला वाटत असेल की रेल्वेच्या पटऱ्यांमधील ठेवलेली फट ही फक्त रिकामी जागा भरण्यासाठी असते, तर तसे अजिबात नाही. ही जागा मुद्दाम आणि विचारपूर्वक ठेवली जाते. यामागे प्रवाशांच्या सुरक्षेचा महत्त्वाचा विचार केलेला असतो. लोखंडाच्या पटऱ्या थंडीत लहान होतात आणि उन्हाळ्यात उष्णतेमुळे प्रसरण पावतात (फुगतात). जर या प्रसरणासाठी मध्ये जागा ठेवली नाही, तर पटऱ्यांवर ताण येऊन त्या वाकू शकतात किंवा तडे जाऊ शकतात. त्यामुळे अपघात होण्याचा धोका वाढू शकतो. म्हणूनच पटऱ्यांमध्ये ठेवलेली ही छोटीशी फट अतिशय महत्त्वाची असते. तापमानातील बदलांचा परिणाम लक्षात घेऊन ही रचना केली जाते, जेणेकरून रेल्वेची हालचाल सुरक्षित आणि सुरळीत राहील.
रेल्वे रूळांमध्ये फट ठेवण्याचा मुख्य फायदा
1. रुळांमध्ये फट ठेवण्याचा मुख्य फायदा म्हणजे उष्णतेमुळे होणारा प्रसरण सांभाळणे
2. लोखंडी रुळ उन्हात तापले की त्यांची लांबी वाढते आणि थंडीत कमी होते. जर रुळांमध्ये फट ठेवली नाही, तर उष्णतेमुळे ते एकमेकांवर दाब देऊन वाकू शकतात किंवा उंचावू शकतात. त्यामुळे अपघाताचा धोका वाढू शकतो
3. म्हणूनच ही छोटी फट रुळांना सुरक्षितपणे प्रसरण-आकुंचन होऊ देते आणि रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित ठेवते
ट्रेन स्टेशनवर येण्यापूर्वी आउटर सिग्नलवर थांबण्याची मुख्य कारणे
1. प्लॅटफॉर्म मोकळा नसणे – त्या प्लॅटफॉर्मवर आधीची ट्रेन उभी असू शकते
2. रूट सेट न झालेला असणे – स्टेशनमधील पॉइंट्स (रुळ बदलण्याची व्यवस्था) अजून सेट केलेले नसतात
3. सुरक्षित अंतर राखणे – दोन ट्रेनमध्ये सुरक्षित अंतर ठेवणे आवश्यक असते.
4.सिग्नल प्रणालीची प्रक्रिया – स्टेशन मास्टर किंवा कंट्रोल रूमकडून क्लिअरन्स मिळेपर्यंत ट्रेन पुढे जाऊ शकत नाही
5. क्रॉसिंग किंवा ओव्हरटेक – कधी दुसऱ्या महत्त्वाच्या किंवा जलद गाडीला आधी मार्ग दिला जातो
शहर
- नवी मुंबईत अमानवीय हत्याकांड! पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची केली हत्या; मृतदेहाचे तुकडे करून विल्हेवाट, ११ महिन्यांनंतर गुन्ह्याचा उलगडा
- छत्रपती संभाजीनगर: तुकाराम मुंढेंच्या नेतृत्वाखाली FDA ची मोठी कारवाई; २.९३ कोटींचे निकृष्ट खाद्यतेल जप्त.
- अहिल्यानगरमध्ये 'जलजीवन मिशन'चा बट्ट्याबोळ; ५५६ योजना चार वर्षांपासून अपूर्ण, कोट्यवधींच्या खर्चावर खासदारांचा संताप
- पुणे: मेट्रो भरतीच्या नावाने फसवणुकीचा सापळा,बनावट जाहिरातींनी नोकरीच्या शोधातील तरुणांना लक्ष्य
महाराष्ट्र
- नवी मुंबईत अमानवीय हत्याकांड! पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची केली हत्या; मृतदेहाचे तुकडे करून विल्हेवाट, ११ महिन्यांनंतर गुन्ह्याचा उलगडा
- छत्रपती संभाजीनगर: तुकाराम मुंढेंच्या नेतृत्वाखाली FDA ची मोठी कारवाई; २.९३ कोटींचे निकृष्ट खाद्यतेल जप्त.
- अहिल्यानगरमध्ये 'जलजीवन मिशन'चा बट्ट्याबोळ; ५५६ योजना चार वर्षांपासून अपूर्ण, कोट्यवधींच्या खर्चावर खासदारांचा संताप
- पुणे: मेट्रो भरतीच्या नावाने फसवणुकीचा सापळा,बनावट जाहिरातींनी नोकरीच्या शोधातील तरुणांना लक्ष्य
गुन्हा
- उत्तर प्रदेश: पत्नीला परत आणण्यासाठी आईलाच विष! सासूच्या कथित सल्ल्यावरून मुलाचं धक्कादायक कृत्य
- पुणे: शुक्रवार पेठेतील आयुर्वेदिक दुकानावर धाड, ५० लाखांचा संशयास्पद साठा जप्त.
- नागपूर: मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम संपताच परिसरात खून; अवघ्या १० रुपयांच्या चहासाठी तरुणाचा बळी
- कर्नाटक :लग्नाला चार महिने, अन् संशयास्पद मृत्यू! नवविवाहितेच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांचे गंभीर आरोप; तपासाला वेग
राजकीय
- मुंबई: महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या हालचालींना वेग; दोन आठवड्यांत स्थापन होणार तज्ज्ञ समिती.
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
इतर
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
- आजचे राशिभविष्य: १२ जुलै २०२६ – जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस?
- हेल्थ टिप्स: पोट निरोगी ठेवायचंय? दररोज मूठभर बदाम खा! 'सुपरफूड'चे जाणून घ्या जबरदस्त फायदे
मनोरंजन
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
- मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात! प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत केले कोर्ट मॅरेज; जमिनीवर बसून सही करतानाचा पहिला फोटो व्हायरल!
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- उत्तर प्रदेशातील: सरकारी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार! मध्यरात्री ICU मध्ये रुग्णाला कथित मारहाण; उपचारादरम्यान मृत्यू
- कर्नाटक पर्यटन विकासाला मोठी चालना; सौंदत्ती यल्लम्मा मंदिर आणि गोकाक धबधब्यासह १३ ठिकाणी होणार हायटेक रोप-वे
- तेलंगणात भीषण हत्याकांड! पोक्सो कायद्यातील आरोपीने पत्नी, मुलांसह सहा जणांची केली हत्या; स्वतःही संपवले आयुष्य
- ९०० वर्षांचे रहस्य उलगडले! धारमधील मूर्ती सरस्वती नव्हे, तर 'देवी गायत्री'ची; आधुनिक तंत्रज्ञानातून स्पष्ट

























Subscribe to my channel




