भारतात आजही मोठ्या प्रमाणात लोक ट्रेनने प्रवास करतात. खरंतर रेल्वेही कोट्यवधी लोकांची लाईफलाईन आहे. आपण रोज या रेल्वेतून प्रवास करतो. रेल्वे रुळ बघतो. पण रेल्वे रुळांमध्ये फट का असते? याचा कधी विचार केला का? असं का करत असतील? त्याशिवा प्लॅटफॉर्म रिकामे दिसत असले तरी ट्रेन स्टेशनवर पोहोचण्यापूर्वी आउटर सिग्नलवर थांबते. असे का होते? असे नानाविध प्रश्न काहींच्या मनात पडलेले असतात. पण त्यामागे काही शास्त्रीय कारणं आहेत. ही कारणं प्रत्येकाला माहीत हवीतच.
तुम्ही कधी ट्रेनने प्रवास करताना, रेल्वे फाटक ओलांडताना किंवा स्टेशनवर उभे असताना रुळांकडे लक्षपूर्वक पाहिले आहे का? आणि जर पाहिले असेल, तर तुम्ही पाहिले असेल की काही अंतरावर रुळांना जोडून ट्रॅक तयार केला जातो. कारण खूप लांब पटरी एकाच तुकड्यात तयार करणे शक्य नसते, त्यामुळे अनेक भागांना जोडून ट्रॅक बनवला जातो.
रेल्वे रूळांमध्ये फट का ठेवतात?
जर तुम्हाला वाटत असेल की रेल्वेच्या पटऱ्यांमधील ठेवलेली फट ही फक्त रिकामी जागा भरण्यासाठी असते, तर तसे अजिबात नाही. ही जागा मुद्दाम आणि विचारपूर्वक ठेवली जाते. यामागे प्रवाशांच्या सुरक्षेचा महत्त्वाचा विचार केलेला असतो. लोखंडाच्या पटऱ्या थंडीत लहान होतात आणि उन्हाळ्यात उष्णतेमुळे प्रसरण पावतात (फुगतात). जर या प्रसरणासाठी मध्ये जागा ठेवली नाही, तर पटऱ्यांवर ताण येऊन त्या वाकू शकतात किंवा तडे जाऊ शकतात. त्यामुळे अपघात होण्याचा धोका वाढू शकतो. म्हणूनच पटऱ्यांमध्ये ठेवलेली ही छोटीशी फट अतिशय महत्त्वाची असते. तापमानातील बदलांचा परिणाम लक्षात घेऊन ही रचना केली जाते, जेणेकरून रेल्वेची हालचाल सुरक्षित आणि सुरळीत राहील.
रेल्वे रूळांमध्ये फट ठेवण्याचा मुख्य फायदा
1. रुळांमध्ये फट ठेवण्याचा मुख्य फायदा म्हणजे उष्णतेमुळे होणारा प्रसरण सांभाळणे
2. लोखंडी रुळ उन्हात तापले की त्यांची लांबी वाढते आणि थंडीत कमी होते. जर रुळांमध्ये फट ठेवली नाही, तर उष्णतेमुळे ते एकमेकांवर दाब देऊन वाकू शकतात किंवा उंचावू शकतात. त्यामुळे अपघाताचा धोका वाढू शकतो
3. म्हणूनच ही छोटी फट रुळांना सुरक्षितपणे प्रसरण-आकुंचन होऊ देते आणि रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित ठेवते
ट्रेन स्टेशनवर येण्यापूर्वी आउटर सिग्नलवर थांबण्याची मुख्य कारणे
1. प्लॅटफॉर्म मोकळा नसणे – त्या प्लॅटफॉर्मवर आधीची ट्रेन उभी असू शकते
2. रूट सेट न झालेला असणे – स्टेशनमधील पॉइंट्स (रुळ बदलण्याची व्यवस्था) अजून सेट केलेले नसतात
3. सुरक्षित अंतर राखणे – दोन ट्रेनमध्ये सुरक्षित अंतर ठेवणे आवश्यक असते.
4.सिग्नल प्रणालीची प्रक्रिया – स्टेशन मास्टर किंवा कंट्रोल रूमकडून क्लिअरन्स मिळेपर्यंत ट्रेन पुढे जाऊ शकत नाही
5. क्रॉसिंग किंवा ओव्हरटेक – कधी दुसऱ्या महत्त्वाच्या किंवा जलद गाडीला आधी मार्ग दिला जातो
शहर
- पुणे: अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीत डीजेवरील वादानंतर रक्तरंजित थरार; टोळक्याच्या बेदम मारहाणीत तरुण जागीच ठार, १० जण अटकेत
- पुणे: सदाशिव पेठेत पोलीस व्हॅनचा थरार! भरधाव गाडीने उडवल्या अनेक वाहने, सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल
- पुणे: पाण्याची चिंता मिटली! खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणे तुडुंब भरण्याच्या मार्गावर, पाणीसाठा ९६ टक्क्यांवर
- मुंबई: जुलैमध्ये पावसाचा दिलासा, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद, पण ऑगस्टमध्ये काय होणार? हवामान विभागाचा ताजा अंदाज
महाराष्ट्र
- राज्यातील ९० लाखांहून अधिक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे ४००० रुपये एकत्रित मिळणार का
- नागपुर: अवघ्या एकाच दिवसात तीन वेगवेगळ्या महिलांच्या अंगावरील लाखांचे सोन्याचे दागिने लांबवले
- वर्धा: एटीएम फोडून १२ लाखांची रोकड लांबवली; पुरावा नष्ट करण्यासाठी चोरांनी एटीएमलाच लावली आग
- पुणे: अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीत डीजेवरील वादानंतर रक्तरंजित थरार; टोळक्याच्या बेदम मारहाणीत तरुण जागीच ठार, १० जण अटकेत
गुन्हा
- अमरावती: बापट चौकात मध्यरात्री रक्ताचा थरार; तरुणाची निर्घृण हत्या, शहरात एकच खळबळ
- पुणे: सिंहगड रोड परिसरात खळबळ; किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या, परिसरात तीव्र संताप
- सांगली: बकरी विकण्याच्या आमिषाखाली ठाणे आणि सोलापूरमधील चार जणांची सायबर फसवणूक; सांगलीच्या सिमकार्डचा वापर
- ठाणे: उल्हासनगरमध्ये सायबर फसवणूक; लंडनच्या डॉक्टर मित्राकडून २५ हजार पाउंड्सचे आमिष दाखवून महिला डॉक्टरला २ लाखांना गंडा
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
- आजचे राशिभविष्य २९ जुलै २०२६: गणपती बाप्पाच्या कृपेने ‘या’ राशींना मिळणार नवीन नोकरी आणि आनंदाची बातमी
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचा ऐतिहासिक पराक्रम; ज्युडोमध्ये सुवर्णपदक जिंकणारी अस्मिता डे ठरली पहिली भारतीय खेळाडू!
- गोवा: बांबोळीतील 'फुलान्चो खुरीस'जवळ भीषण अपघात; वाहन पेट घेतल्याने एक जण ठार, तर दोघे जण गंभीर जखमी
- नवी दिल्ली: आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झाले आणखी सोपे; नवीन अॅपवरून घरबसल्या करा अर्ज
- जम्मू-काश्मीर: कुलगाममधील केल्लम भागात दहशतवादी हल्ला, छत्तीसगडच्या दोन मजुरांचा मृत्यू; 'लष्कर-ए-तैयबा'कडून कृत्याची कबुली




























Subscribe to my channel




