आपण कोणाशी तरी प्रथम संवाद साधत असतो आणि बऱ्याचदा असं होतं की समोरच्या व्यक्तीचा काहीतरी गैरसमज होतो. आणि ती व्यक्ती आपल्या विरोधात जायला लागते. आपल्याविषयी काहीतरी वेगळा विचार समोरच्याच्या मनात उत्पन्न व्हायला लागतो. असे का घडते? याचाही विचार केला पाहिजे. अर्थातच समोरच्या व्यक्तीची मानसिकता ही देखील महत्त्वाची असते. ती व्यक्ती कशा प्रकारे आपल्याला पाहत आहे? त्याची विचार करण्याची पद्धत कशी आहे? समोरची व्यक्ती शीघ्रकोपीही असू शकते. कोणाकोणाची अशीही समज झाले ली असते की जगातून चांगलेपणा संपूर्णपणे नष्ट झालेला आहे. यात त्यांच्या स्वभावदोषा पेक्षा त्यांना आयुष्यात आलेले अनुभवही कारणीभूत असतात. तरीही तो गैरसमज आपल्या प्रथम संवादातून बराचसा दूर झाला पाहिजे यासाठी आपल्यात देखील काही संभाषण कौशल्य असावी लागतात. प्रथम संवाद साधताना काही गोष्टींची छाप पडते हे गृहीत धरून आपण बोलायचे असते. कोणाशीही प्रथम संवाद साधताना आपला दृष्टिकोन महत्त्वाचा व संस्कारही. वाकचातुर्य, समजून बोलण्याची पद्धत, आपला Visual Appearance, बोलतानाची शरीराची भाषा म्हणजे बॉडी लँग्वेज, आपले असणे, दिसणे हे सर्व संवादाचे वेळी महत्त्वाचे ठरते. मग तो संवाद कोणाशीही असो. शेकडो वर्षापासून ची एक मनोवैज्ञानिक सत्यता आहे. डोळ्याला समोर कोणी दिसल्याबरोबर ते कोण काय आहे याचा अर्थ बोध चेतासंस्था मेंदूकडे जाऊन क्षणार्धात अपडेट करते. First Impression, पहिली समज,नोंद. समोर पाहिल्याबरोबर पहिल्यांदा उमजते की स्त्री आहे का पुरुष. मनोवैज्ञानिक दृष्टिकोणानुसार मनुष्यातील वासनेच्या संवेगानुसार हा विचार जन्माला येतो. स्त्री आणि पुरुष असणे, दिसणे आणि समज, लैंगिक वैविध्य विविधता प्रथमदर्शनी समोर येणे, स्वाभाविक आहे. परंतु त्यानंतर येणारा दुसरा विचार महत्त्वाचा. त्यात वासनेचा अंश आणि त्या प्रकारचा अपेक्षाकृत प्रतिसाद नसावा. एकंदरीत आपली बोली आणि शरीराची भाषा आपल्याबद्दलचा समोरच्या व्यक्तीच्या मनात अभिप्राय बनवत असते. विषय जास्त न लांबवता मला थोडक्यात हे म्हणायचे आहे की या अस्तित्वाच्या असण्याच्या पलीकडे माणूस केव्हा पोहोचणार? समोर कोण आहे स्त्री की पुरुष हे विसरून किंवा तसा समज न होता एका मानवाशी बोलतो आहोत हा विचार मनात बुद्धीत केव्हा येणार? सोबतही असताना सोबत ती आहे का तो हे विसरून जायला हवं.अशा अवस्थेला आपला विचार कधी पोहोचणार? या दृष्टिकोनातूनच मानवता आणि मैत्री खऱ्या अर्थाने शाश्वत अशी अस्तित्वात येते. या दृष्टिकोणाने कोणाशी कितीही बोला, सोबत चला, बाहेर जा, फिरून या, काही हरकत नाही. फक्त तो मोकळेपणाचा मानवतावादी दृष्टिकोन हवा. यासाठी मनात, संस्कारात, वागणुकीत राग, द्वेष,अहंकार, लोभ, मोह वासना हे मात्र नसायला पाहिजेत. अशा सहवासाच्या क्षणातच जीवनातील खरी रंगत येते. या निमित्ताने व्यक्त होताना इतकेच मला महत्त्वाचे वाटले. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) (संपर्क- 9420015108)
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
Mumbai Crime : मला 26/11 ची माहिती देणारे फोन येत आहेत! मुंबई पोलिसांकडे अज्ञात व्यक्तीची गूढ तक्रार
शहर
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
- महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा मोठा उलटफेर! पुढील चार आठवडे पावसाचं असमान वितरण आणि तूट राहण्याचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता वाढली!
- आजचे राशिभविष्य २१ ऑगस्ट २०२६: शुक्र देणार पैसा, लक्झरी आणि सुख-समृद्धी; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!
- पुणे: भावाला वाचवताना दोघांचा करुण अंत, पुण्याच्या दौंडमध्ये विजेचा शॉक लागून दोन चुलत भावांचा मृत्यू आई थोडक्यात बचावली!
महाराष्ट्र
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
- नक्कीच पुढच्या जन्मी डॉक्टर बनेल... वैद्यकीय परीक्षेच्या तणावातून १९ वर्षीय सूरजचे टोकाचे पाऊल!
- पुणे: कोल्हापूरकरांसाठी विशेष गाडी झाली कायमची डेली एक्स्प्रेस
- हिंमत असेल तर मुंबईतील दहीहंडी बंद करून दाखवा! पुण्यातील गणेशोत्सवावर निर्बंध आणणाऱ्या पोलिसांना भाजप शहराध्यक्षांचा थेट इशारा!
गुन्हा
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
- कचरा वादातून अमानुष हत्या! कुपवाडमध्ये केसरेकर दाम्पत्याचा मृत्यू, हातोडी-चाकूच्या हल्ल्याने सांगली हादरली
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

पुण्यात NCP कार्यालयाबाहेर तरुणांच्या दोन गटांत राडा; एकमेकांना मारहाण
मुंबई लोकलच्या छतावर चढला तरुण; ओव्हरहेड वायरच्या संपर्कात येऊन 45% भाजला
वादळाआधीच मेक्सिकोत जोरदार वाऱ्यांचा तडाखा; मैदानातून खेळाडूंची धावपळ!
देश विदेश
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!
- पश्चिम बंगाल: परवाना नाही, एनओसी नाही आणि सुरक्षेची साधनेही नाहीत; कोलकातामधील भीषण हॉटेल आगीत ९ बांगलादेशी पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू!
- नवी दिल्ली: बार्कच्या शास्त्रज्ञापासून थेट पंतप्रधान मोदींच्या खाजगी सचिवापर्यंत; आयएफएस निधी तिवारी यांची प्रेरणादायी यशोगाथा!




























Subscribe to my channel




