आजकाल अनेकजण “फोन एक्सपायर झाला” असा शब्द ऐकून गोंधळतात. पण स्मार्टफोन म्हणजे दूध-ब्रेडसारखी एक्सपायरी डेट असलेली वस्तू नाही. इथे Expire म्हणजे कंपनीकडून त्या फोनसाठी सॉफ्टवेअर आणि सिक्युरिटी अपडेट्स बंद होणे. जेव्हा मोबाईल कंपनी काही वर्षांनंतर अपडेट देणे थांबवते, तेव्हा तो फोन तांत्रिकदृष्ट्या एक्सपायर मानला जातो.अशा फोनमध्ये नवीन सुरक्षा पॅच नसल्यामुळे हॅकर्स आणि स्कॅमर्सना त्यातील कमकुवतपणा शोधून डेटा चोरणे, बँकिंग ॲप्स हॅक करणे किंवा फसवणूक करणे सोपे जाते. त्यामुळे फोनमध्ये असलेले फोटो, कॉन्टॅक्ट्स, पासवर्ड आणि बँकिंग माहिती धोक्यात येऊ शकते.
स्मार्टफोन एक्सपायर म्हणजे नेमकं काय?
स्मार्टफोन “एक्सपायर” होणे म्हणजे त्या फोनला कंपनीकडून सॉफ्टवेअर आणि सिक्युरिटी अपडेट्स मिळणे बंद होणे. फोन लॉन्च करताना कंपनी सांगते की या मॉडेलला 5 वर्षे, 7 वर्षे किंवा ठराविक कालावधीपर्यंत अपडेट्स दिले जातील. हा कालावधी संपल्यानंतर कंपनीकडून नवीन अपडेट्स येणे थांबते. त्यामुळे फोनमध्ये आढळणाऱ्या सुरक्षेतील त्रुटी दुरुस्त केल्या जात नाहीत. परिणामी, सिक्युरिटी अपडेट न मिळाल्यामुळे फोनची सुरक्षितता कमी होते आणि हॅकिंग किंवा फसवणुकीचा धोका वाढू शकतो. म्हणूनच, अपडेट्स बंद झालेला फोन वापरताना अधिक काळजी घेणे किंवा शक्य असल्यास नवीन अपडेट्स मिळणारा फोन वापरणे अधिक सुरक्षित ठरते.
कमकुवत सिक्युरिटी असलेले फोन हॅकर्ससाठी सोपे लक्ष्य ठरतात. सुरक्षेतील दुर्बलतचा फायदा घेत आणि हॅकर्स सहज तुमच्या फोनची सुरक्षा तोडून तुमच्या मोबाईलवर ताबा मिळवू शकतात. एकदा त्यांना प्रवेश मिळाला की तुमच्या फोनवर येणारे OTP, महत्त्वाच्या फाइल्स, फोटो, कॉन्टॅक्ट्स तसेच बँकिंग आणि इतर ॲप्सची माहिती त्यांच्या हाती जाऊ शकते. यामुळे आर्थिक फसवणूक, डेटा चोरी किंवा माहितीचा गैरवापर होण्याचा धोका निर्माण होतो. म्हणूनच मोबाईलची सुरक्षा मजबूत ठेवणे आणि नियमित अपडेट्स घेणे अत्यंत गरजेचे आहे.
यापासून वाचण्याचा मार्ग काय ?
जर तुम्हाला हॅकर्सपासून तुमच्या फोनमधील महत्त्वाचा डेटा आणि पैसे सुरक्षित ठेवायचे असतील, तर कंपनीकडून अपडेट्स मिळणे थांबल्यावर फोन बदलण्याचा विचार करणे योग्य ठरेल. कारण सिक्युरिटी अपडेट्स नियमित मिळत राहणे अत्यंत गरजेचे असते.
सिक्युरिटी अपडेट्समुळे फोन सुरक्षित राहतो आणि नवीन धोके टाळता येतात. अपडेट्स बंद झाल्यावर फोनची सुरक्षा हळूहळू कमकुवत होत जाते, त्यामुळे भविष्यातील धोके टाळण्यासाठी वेळेवर निर्णय घेणेच अधिक सुरक्षित ठरते.
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!


























Subscribe to my channel



