आजकाल अनेकजण “फोन एक्सपायर झाला” असा शब्द ऐकून गोंधळतात. पण स्मार्टफोन म्हणजे दूध-ब्रेडसारखी एक्सपायरी डेट असलेली वस्तू नाही. इथे Expire म्हणजे कंपनीकडून त्या फोनसाठी सॉफ्टवेअर आणि सिक्युरिटी अपडेट्स बंद होणे. जेव्हा मोबाईल कंपनी काही वर्षांनंतर अपडेट देणे थांबवते, तेव्हा तो फोन तांत्रिकदृष्ट्या एक्सपायर मानला जातो.अशा फोनमध्ये नवीन सुरक्षा पॅच नसल्यामुळे हॅकर्स आणि स्कॅमर्सना त्यातील कमकुवतपणा शोधून डेटा चोरणे, बँकिंग ॲप्स हॅक करणे किंवा फसवणूक करणे सोपे जाते. त्यामुळे फोनमध्ये असलेले फोटो, कॉन्टॅक्ट्स, पासवर्ड आणि बँकिंग माहिती धोक्यात येऊ शकते.
स्मार्टफोन एक्सपायर म्हणजे नेमकं काय?
स्मार्टफोन “एक्सपायर” होणे म्हणजे त्या फोनला कंपनीकडून सॉफ्टवेअर आणि सिक्युरिटी अपडेट्स मिळणे बंद होणे. फोन लॉन्च करताना कंपनी सांगते की या मॉडेलला 5 वर्षे, 7 वर्षे किंवा ठराविक कालावधीपर्यंत अपडेट्स दिले जातील. हा कालावधी संपल्यानंतर कंपनीकडून नवीन अपडेट्स येणे थांबते. त्यामुळे फोनमध्ये आढळणाऱ्या सुरक्षेतील त्रुटी दुरुस्त केल्या जात नाहीत. परिणामी, सिक्युरिटी अपडेट न मिळाल्यामुळे फोनची सुरक्षितता कमी होते आणि हॅकिंग किंवा फसवणुकीचा धोका वाढू शकतो. म्हणूनच, अपडेट्स बंद झालेला फोन वापरताना अधिक काळजी घेणे किंवा शक्य असल्यास नवीन अपडेट्स मिळणारा फोन वापरणे अधिक सुरक्षित ठरते.
कमकुवत सिक्युरिटी असलेले फोन हॅकर्ससाठी सोपे लक्ष्य ठरतात. सुरक्षेतील दुर्बलतचा फायदा घेत आणि हॅकर्स सहज तुमच्या फोनची सुरक्षा तोडून तुमच्या मोबाईलवर ताबा मिळवू शकतात. एकदा त्यांना प्रवेश मिळाला की तुमच्या फोनवर येणारे OTP, महत्त्वाच्या फाइल्स, फोटो, कॉन्टॅक्ट्स तसेच बँकिंग आणि इतर ॲप्सची माहिती त्यांच्या हाती जाऊ शकते. यामुळे आर्थिक फसवणूक, डेटा चोरी किंवा माहितीचा गैरवापर होण्याचा धोका निर्माण होतो. म्हणूनच मोबाईलची सुरक्षा मजबूत ठेवणे आणि नियमित अपडेट्स घेणे अत्यंत गरजेचे आहे.
यापासून वाचण्याचा मार्ग काय ?
जर तुम्हाला हॅकर्सपासून तुमच्या फोनमधील महत्त्वाचा डेटा आणि पैसे सुरक्षित ठेवायचे असतील, तर कंपनीकडून अपडेट्स मिळणे थांबल्यावर फोन बदलण्याचा विचार करणे योग्य ठरेल. कारण सिक्युरिटी अपडेट्स नियमित मिळत राहणे अत्यंत गरजेचे असते.
सिक्युरिटी अपडेट्समुळे फोन सुरक्षित राहतो आणि नवीन धोके टाळता येतात. अपडेट्स बंद झाल्यावर फोनची सुरक्षा हळूहळू कमकुवत होत जाते, त्यामुळे भविष्यातील धोके टाळण्यासाठी वेळेवर निर्णय घेणेच अधिक सुरक्षित ठरते.
शहर
- नागपूर: 'स्वयम्' योजनेचा मोठा दिलासा! आदिवासी विद्यार्थ्यांच्या खात्यात थेट २०० कोटी; शिक्षणाला मिळाले नवे बळ
- अमरावती: उत्पन्न दाखल्यांसाठी नागरिकांची दमछाक; सेतू केंद्रांचा सर्व्हर डाऊन आणि तलाठ्यांच्या अनुपस्थितीमुळे कामांचा खोळंबा
- हिंगोली: जनावरे घरी परतली, पण दोन जिवलग मित्र कायमचे हरवले, कायाधू नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू
- सातारा: आदरकी फाटा येथील 'वैद्यनाथ ऑईल स्टोअर'मध्ये १२.७४ लाखांची अफरातफर; बहीण-भावावर गुन्हा दाखल
महाराष्ट्र
- नागपूर: 'स्वयम्' योजनेचा मोठा दिलासा! आदिवासी विद्यार्थ्यांच्या खात्यात थेट २०० कोटी; शिक्षणाला मिळाले नवे बळ
- अमरावती: उत्पन्न दाखल्यांसाठी नागरिकांची दमछाक; सेतू केंद्रांचा सर्व्हर डाऊन आणि तलाठ्यांच्या अनुपस्थितीमुळे कामांचा खोळंबा
- हिंगोली: जनावरे घरी परतली, पण दोन जिवलग मित्र कायमचे हरवले, कायाधू नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू
- सातारा: आदरकी फाटा येथील 'वैद्यनाथ ऑईल स्टोअर'मध्ये १२.७४ लाखांची अफरातफर; बहीण-भावावर गुन्हा दाखल
गुन्हा
- महाराष्ट्र: 'कलम १५५'चा गैरवापर केल्याप्रकरणी १५ अधिकारी निलंबित; जमीन घोटाळ्याप्रकरणी मोठी कारवाई.
- उत्तर प्रदेश: पत्नीला परत आणण्यासाठी आईलाच विष! सासूच्या कथित सल्ल्यावरून मुलाचं धक्कादायक कृत्य
- पुणे: शुक्रवार पेठेतील आयुर्वेदिक दुकानावर धाड, ५० लाखांचा संशयास्पद साठा जप्त.
- नागपूर: मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम संपताच परिसरात खून; अवघ्या १० रुपयांच्या चहासाठी तरुणाचा बळी
राजकीय
- मुंबई: महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या हालचालींना वेग; दोन आठवड्यांत स्थापन होणार तज्ज्ञ समिती.
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
इतर
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
- आजचे राशिभविष्य: १२ जुलै २०२६ – जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस?
- हेल्थ टिप्स: पोट निरोगी ठेवायचंय? दररोज मूठभर बदाम खा! 'सुपरफूड'चे जाणून घ्या जबरदस्त फायदे
मनोरंजन
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
- मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात! प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत केले कोर्ट मॅरेज; जमिनीवर बसून सही करतानाचा पहिला फोटो व्हायरल!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- ई-२० (E20) पेट्रोलबाबत केंद्र सरकारची झोप उडवणारा सर्व्हे; मायलेजमधील घट आणि इंजिन खराब होण्याच्या भीतीने जनता चिंतेत, एनडीए समर्थकही विरोधात
- हरमुझ सामुद्रधुनीत इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; भारतीय नाविक ठार, भारताने इराणच्या राजदूताला बजावले समन्स
- सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निकाल! आसाममधील २७ जणांना 'परदेशी' ठरवणारे उच्च न्यायालयाचे निर्णय रद्द; नागरिकत्वाचा निर्णय निष्पक्ष प्रक्रियेने घेण्याचे आदेश
- उत्तर प्रदेशातील: सरकारी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार! मध्यरात्री ICU मध्ये रुग्णाला कथित मारहाण; उपचारादरम्यान मृत्यू

























Subscribe to my channel




