काही व्यक्तिमत्त्वे इतिहासाच्या एकाच अध्यायापुरतीमर्यादित नसतात. ती प्रत्येक पिढीसमोर एक नैतिक प्रश्नम्हणून उभी राहतात. महात्मा गांधी आणि चंद्रशेखर हीअशीच व्यक्तिमत्त्वे आहेत. या दोघांचे एकत्र स्मरणकरणे म्हणजे लोकशाहीच्या दोन परंपरांना उजाळा देणेहोय. त्यांनी सत्तेपेक्षा समाजावर जास्त विश्वास ठेवला. या दोघांच्याही आयुष्यात प्रवासाला विशेष महत्त्व होते.गांधीजींनी भारत देश पायी, रेल्वेने आणि बैलगाडीनेसमजून घेतला. तर चंद्रशेखर यांनी सत्तेच्या वर्तुळातूनबाहेर पडून समाजाची स्पंदने जाणण्यासाठी भारत-यात्राकेली. भारताचा आत्मा गावातील धुळीत, शहरांमधीलअस्वस्थतेत व सामान्य माणसाच्या आकांक्षांमध्येवसलेला आहे, हे ते दोघेही जाणून होते. त्यांच्यासाठीप्रवास हा समाजाचा एक अभ्यासच होता. आजचा भारतअभूतपूर्व तांत्रिक बदलांच्या काळातून जात आहे. अंतरेकमी झाली. माहितीचा स्फोट झाला. एआय आपल्यानिर्णयांवर प्रभाव पाडत आहे. तंत्रज्ञानाने वेग नक्कीचवाढवला . पण त्याने माणसातील संवेदना अधिक खोलकेली आहे का? हा प्रश्न आहे. त्याच्या उत्तरात गांधीजी वचंद्रशेखर मार्गदर्शक म्हणून आपल्यासमोर येतात. लोकशाहीला केवळ निवडणुकीपुरते मर्यादित केले जाते.तेव्हा तिची खरी शोकांतिका सुरू होते. निवडणुका हालोकशाहीचा उत्सव नक्कीच आहेत, पण तो तिचा मूळगाभा नाही. नागरिक फक्त मतदार आणि राजकारण हेकेवळ ‘इलेक्शन मॅनेजमेंट'' बनते, तेव्हा लोकशाहीचाआत्मा क्षीण होऊ लागतो. महात्मा गांधींसाठी लोकशाहीम्हणजे केवळ बहुमताचे राज्य नव्हते. शेवटच्या रांगेतउभ्या असलेल्या माणसाचा सन्मान हीच त्यांच्यासाठीलोकशाहीची खरी कसोटी होती. गांधीजी म्हणायचे की,कायदा माणसाला शिक्षा देऊ शकतो. पण त्याला नैतिकबनवू शकत नाही. करुणा ही कोणत्याही कायद्यातूननिर्माण होत नाही. सहअस्तित्व हे कोर्टाच्या कोणत्याहीआदेशाने स्थापन करता येत नाही. म्हणूनच लोकशाही हीशेवटी माणसाच्या मनात जन्म घेते. यामुळेच सार्वजनिकजीवनात भाषा व वर्तनाला केवळ राजकीय नाही, तरनैतिक महत्त्वही असते. गांधीजी विरोधकांसाठीहीसन्मानजनक भाषा वापरत असत. चंद्रशेखर संसदेत तीव्रटीका करायचे, पण त्याचे रुपांतर कधीही वैमनस्यात होऊदिले नाही. मतभेद ही लोकशाहीची ताकद आहे. अनेकभाषा, श्रद्धा, संस्कृती आणि जीवनपद्धती मिळूनभारतीयत्व तयार होते. गांधीजींनी याला भारताचीआध्यात्मिक ताकद मानले तर चंद्रशेखर यांनी सामाजिकन्याय आणि राष्ट्रीय एकता यांना एकमेकांचे पूरक मानले.आज ओळखीचे राजकारण संवादाच्या राजकारणावरवरचढ होताना दिसते, तेव्हा भारताचा आत्माएकसारखेपणात नसून सहअस्तित्वात वसलेला आहे.एआयच्या या युगात सर्वात महत्त्वाचा प्रश्न यंत्र कितीविचार करू शकते हा नव्हे तर माणूस अजूनही भावनाअनुभवू शकतो का? हा आहे. गांधीजी यंत्रांच्या विरोधातनव्हते; तर ते माणसाच्या विस्थापनाचे विरोधी होते.चंद्रशेखरसुद्धा विकासाच्या विरोधात नव्हते; माणूस मागेपडेल अशा विकासाच्या विरोधात होते. अल्गोरिदमनेमाणसाच्या विवेकाची जागा घेतली आणि यंत्रे आपलीस्मृती बनल्या, तर लोकशाही तांत्रिकदृष्ट्या आधुनिकहोईल, पण नैतिकदृष्ट्या गरीब बनेल. लोकशाहीचे भविष्यकेवळ संसदेत नाही तर शाळा, महाविद्यालये, कुटुंबे वनागरिक जीवनातील छोट्या-छोट्या प्रक्रियांमधून घडेल.नवी पिढी जर या विविधतेचा आदर करेल, प्रश्नविचारण्याचे धैर्य दाखवेल आणि भीतीमुक्त विवेकविकसित करेल, तरच ही लोकशाही जिवंत राहील. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे. )
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- मुंबई: "पक्षप्रमुखांचा निर्णय म्हणजे राजकीय पक्षाची इच्छा नाही, असे कसे?"; कपिल सिब्बलांचा सर्वोच्च न्यायालयात थेट सवाल.
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्यात पावसाचा सलग १७ दिवसांचा खंड; खरीप पिके करपण्याच्या वाटेवर, शेतकरी चिंतेत!
- पुणे: फुटपाथ नाही, प्रचंड वाहतूक कोंडी; राजकारण बाजूला ठेवून प्रशासनाने चाकण-हिंजवडीकडे लक्ष द्यावे, आदित्य ठाकरेंची मागणी
- नागपूर: ८६ हजार कोटींपेक्षा अधिक रकमेची कंत्राटदारांची देयके रखडली; १८ आणि १९ ऑगस्ट रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर धरणे व तीव्र आंदोलन
महाराष्ट्र
- मुंबई: "पक्षप्रमुखांचा निर्णय म्हणजे राजकीय पक्षाची इच्छा नाही, असे कसे?"; कपिल सिब्बलांचा सर्वोच्च न्यायालयात थेट सवाल.
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्यात पावसाचा सलग १७ दिवसांचा खंड; खरीप पिके करपण्याच्या वाटेवर, शेतकरी चिंतेत!
- पुणे: फुटपाथ नाही, प्रचंड वाहतूक कोंडी; राजकारण बाजूला ठेवून प्रशासनाने चाकण-हिंजवडीकडे लक्ष द्यावे, आदित्य ठाकरेंची मागणी
- नागपूर: ८६ हजार कोटींपेक्षा अधिक रकमेची कंत्राटदारांची देयके रखडली; १८ आणि १९ ऑगस्ट रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर धरणे व तीव्र आंदोलन
गुन्हा
- कचरा वादातून अमानुष हत्या! कुपवाडमध्ये केसरेकर दाम्पत्याचा मृत्यू, हातोडी-चाकूच्या हल्ल्याने सांगली हादरली
- बंगळुरू: कौटुंबिक वादाचे भयानक पर्यवसान; पतीने मारहाण करत पत्नीचा घातला सालेाखा, त्यानंतर स्वतःही संपवले जीवन
- पुणे: भोंदू बाबाचे किळसवाणे कृत्य! दैवी शक्तीच्या नावाखाली अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण; 'गुरुवर्य' स्वप्नील लांडेवर गुन्हा दाखल
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: फाशीऐवजी विषारी इंजेक्शन देण्याची मागणी; मृत्युदंडाच्या शिक्षेवर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निकाल
- अयोध्या: राम मंदिर दान चोरी प्रकरण एसआयटीचा अंतिम अहवाल सादर, माजी पदाधिकारी चंपत राय आणि अनिल मिश्रा यांना क्लीन चिट
- बंगळुरू: कौटुंबिक वादाचे भयानक पर्यवसान; पतीने मारहाण करत पत्नीचा घातला सालेाखा, त्यानंतर स्वतःही संपवले जीवन
- बिहार: गर्दीत अडकलेल्या कॉन्स्टेबलने आत्मरक्षणासाठी AK-47 मधून गोळ्या झाडल्या; सिवान गोळीबार प्रकरणात बिहार सरकारचे सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र

























Subscribe to my channel



