काही व्यक्तिमत्त्वे इतिहासाच्या एकाच अध्यायापुरतीमर्यादित नसतात. ती प्रत्येक पिढीसमोर एक नैतिक प्रश्नम्हणून उभी राहतात. महात्मा गांधी आणि चंद्रशेखर हीअशीच व्यक्तिमत्त्वे आहेत. या दोघांचे एकत्र स्मरणकरणे म्हणजे लोकशाहीच्या दोन परंपरांना उजाळा देणेहोय. त्यांनी सत्तेपेक्षा समाजावर जास्त विश्वास ठेवला. या दोघांच्याही आयुष्यात प्रवासाला विशेष महत्त्व होते.गांधीजींनी भारत देश पायी, रेल्वेने आणि बैलगाडीनेसमजून घेतला. तर चंद्रशेखर यांनी सत्तेच्या वर्तुळातूनबाहेर पडून समाजाची स्पंदने जाणण्यासाठी भारत-यात्राकेली. भारताचा आत्मा गावातील धुळीत, शहरांमधीलअस्वस्थतेत व सामान्य माणसाच्या आकांक्षांमध्येवसलेला आहे, हे ते दोघेही जाणून होते. त्यांच्यासाठीप्रवास हा समाजाचा एक अभ्यासच होता. आजचा भारतअभूतपूर्व तांत्रिक बदलांच्या काळातून जात आहे. अंतरेकमी झाली. माहितीचा स्फोट झाला. एआय आपल्यानिर्णयांवर प्रभाव पाडत आहे. तंत्रज्ञानाने वेग नक्कीचवाढवला . पण त्याने माणसातील संवेदना अधिक खोलकेली आहे का? हा प्रश्न आहे. त्याच्या उत्तरात गांधीजी वचंद्रशेखर मार्गदर्शक म्हणून आपल्यासमोर येतात. लोकशाहीला केवळ निवडणुकीपुरते मर्यादित केले जाते.तेव्हा तिची खरी शोकांतिका सुरू होते. निवडणुका हालोकशाहीचा उत्सव नक्कीच आहेत, पण तो तिचा मूळगाभा नाही. नागरिक फक्त मतदार आणि राजकारण हेकेवळ ‘इलेक्शन मॅनेजमेंट'' बनते, तेव्हा लोकशाहीचाआत्मा क्षीण होऊ लागतो. महात्मा गांधींसाठी लोकशाहीम्हणजे केवळ बहुमताचे राज्य नव्हते. शेवटच्या रांगेतउभ्या असलेल्या माणसाचा सन्मान हीच त्यांच्यासाठीलोकशाहीची खरी कसोटी होती. गांधीजी म्हणायचे की,कायदा माणसाला शिक्षा देऊ शकतो. पण त्याला नैतिकबनवू शकत नाही. करुणा ही कोणत्याही कायद्यातूननिर्माण होत नाही. सहअस्तित्व हे कोर्टाच्या कोणत्याहीआदेशाने स्थापन करता येत नाही. म्हणूनच लोकशाही हीशेवटी माणसाच्या मनात जन्म घेते. यामुळेच सार्वजनिकजीवनात भाषा व वर्तनाला केवळ राजकीय नाही, तरनैतिक महत्त्वही असते. गांधीजी विरोधकांसाठीहीसन्मानजनक भाषा वापरत असत. चंद्रशेखर संसदेत तीव्रटीका करायचे, पण त्याचे रुपांतर कधीही वैमनस्यात होऊदिले नाही. मतभेद ही लोकशाहीची ताकद आहे. अनेकभाषा, श्रद्धा, संस्कृती आणि जीवनपद्धती मिळूनभारतीयत्व तयार होते. गांधीजींनी याला भारताचीआध्यात्मिक ताकद मानले तर चंद्रशेखर यांनी सामाजिकन्याय आणि राष्ट्रीय एकता यांना एकमेकांचे पूरक मानले.आज ओळखीचे राजकारण संवादाच्या राजकारणावरवरचढ होताना दिसते, तेव्हा भारताचा आत्माएकसारखेपणात नसून सहअस्तित्वात वसलेला आहे.एआयच्या या युगात सर्वात महत्त्वाचा प्रश्न यंत्र कितीविचार करू शकते हा नव्हे तर माणूस अजूनही भावनाअनुभवू शकतो का? हा आहे. गांधीजी यंत्रांच्या विरोधातनव्हते; तर ते माणसाच्या विस्थापनाचे विरोधी होते.चंद्रशेखरसुद्धा विकासाच्या विरोधात नव्हते; माणूस मागेपडेल अशा विकासाच्या विरोधात होते. अल्गोरिदमनेमाणसाच्या विवेकाची जागा घेतली आणि यंत्रे आपलीस्मृती बनल्या, तर लोकशाही तांत्रिकदृष्ट्या आधुनिकहोईल, पण नैतिकदृष्ट्या गरीब बनेल. लोकशाहीचे भविष्यकेवळ संसदेत नाही तर शाळा, महाविद्यालये, कुटुंबे वनागरिक जीवनातील छोट्या-छोट्या प्रक्रियांमधून घडेल.नवी पिढी जर या विविधतेचा आदर करेल, प्रश्नविचारण्याचे धैर्य दाखवेल आणि भीतीमुक्त विवेकविकसित करेल, तरच ही लोकशाही जिवंत राहील. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे. )
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: परवानगी नाकारली तरीही थाटात पार पडला कार्यक्रम; पुण्यात राधा पाटील, मंडळ अध्यक्षांसह आयोजकांवर पोलिसी बडगा आणि गुन्हा दाखल!
- मुंबई: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईत मोठा धक्का; ज्येष्ठ नेत्या विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद रद्द!
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्यात पाण्याची तीव्र टंचाई! सर्व धरणसाठा पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित; विभागीय आयुक्तांचे वीजपंप जप्त करण्याचे कठोर आदेश
- नाशिक: रोड आणि सिडकोत तोतया पोलिसांचा उच्छाद; भरदिवसा नागरिकांना चकमा देत साडेपाच तोळे सोने लांबवले
महाराष्ट्र
- नागपूर: ऑपरेशन टायगर' ते डीजे बंदी; राजकीय घडामोडींवर सचिन अहिर यांचे विविध मुद्द्यांवर स्पष्ट भाष्य!
- पुणे: परवानगी नाकारली तरीही थाटात पार पडला कार्यक्रम; पुण्यात राधा पाटील, मंडळ अध्यक्षांसह आयोजकांवर पोलिसी बडगा आणि गुन्हा दाखल!
- मुंबई: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईत मोठा धक्का; ज्येष्ठ नेत्या विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद रद्द!
- नंदुरबार: गावोगावी उभे राहिलेत दोन गट, पक्षात गटबाजीचा आजार..; शिंदेंच्या आमदारानेच उघड केली स्वतःच्या पक्षाची पोलखोल!
गुन्हा
- अहिल्यानगर: आंतरजातीय विवाहाला घरच्यांचा विरोध होईल या टोकाच्या भीतीतून प्रेमीयुगुलाचा विहिरीत उडी मारून करुण अंत
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

4 September 2026
श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त मथुरेत भक्तिमय वातावरण; कृष्ण जन्मभूमी मंदिरात जन्मोत्सवाचा जल्लोष!
जन्माष्टमीनिमित्त चौपाटीच्या इस्कॉन मंदिरात भक्तिमय वातावरण! 🦚🙏
देश विदेश
- नवी दिल्ली: गृह मंत्रालयासोबतच्या बैठकीत तोडगा निघाला नाही, तर छेडणार भव्य आंदोलन; प्रसिद्ध पर्यावरणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांचा केंद्र सरकारला स्पष्ट इशारा
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल
- नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान योजना शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान कार्ड नसल्यास ₹6000 हजारांचा हप्ता मिळणार नाही, 32 लाख शेतकरी चिंतेत
- नवी दिल्ली: समजा, मी तुमचा विद्यार्थी आहे, मला..पंतप्रधानांच्या प्रश्नावर शिक्षिकेचं उत्तर अन् एकच हशा पिकला


























Subscribe to my channel




