अमेरिका आणि इस्त्रायल मिळून इराणवर मोठे हल्ले करत आहे. इराणकडूनही जोरदार हल्ले केली जात आहेत. इराण आणि इस्त्रायलमध्ये परिस्थिती अत्यंत गंभीर आहे, दोन्ही देशातील नागरिक बंकरमध्ये लपून बसली आहेत. शाळांना टार्गेट करून हल्ले केले जात आहेत. इराणमध्ये एका दिवसात 90 पेक्षा जास्त लोकांचा जीव हल्ल्यात गेला. इराण आणि अमेरिकेच्या युद्धाला 4 दिवस पूर्ण झाली आहेत. मात्र, परिस्थिती अधिक भयंकर दिसतंय. दणादण क्षेपणास्त्र डांगली जात आहेत. ज्या देशांमध्ये अमेरिकेचे लष्कर तळ आहेत, त्या देशांमध्ये इराण मोठे हल्ले करत आहे. इस्त्रायलवर असंख्य क्षेपणास्त्र हल्ले इराणकडून करण्यात आली. या युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युद्ध थांबवण्याची भूमिका घेतली. भारत आणि इस्त्रायलचे संबंध अत्यंत जुने आणि खास आहेत. काही दिवसांपूर्वीच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्त्रायलच्या दाैऱ्यावर होते. इस्त्रायलच्या संसदेत त्यांचा मोठा सन्मान करण्यात आला. काही संरक्षण करार महत्वाची यादरम्यान झाली. इराण आणि इस्त्रायल युद्ध सुरू असताना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांना फोन करून संवाद साधला होता, याबाबतची माहिती नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली होती. यानंतर आता बेंजामिन नेतान्याहू यांनी थेट पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्यासोबत माझा बराचवेळ फोनवर संवाद झाल्याचे म्हटले आणि आभारही व्यक्त केले. बेंजामिन नेतान्याहू यांनी युद्धाच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांसोबत संवाद साधत म्हटले की, मी माझे मित्र नरेंद्र मोदी यांच्यासोबत बोललो. माझ्यात आणि त्यांच्यात बऱ्याचवेळ फोनवर चर्चा झाली. या काळात इस्त्रायलच्या मागे उभे राहिल्याबद्दल मी भारताचे आभार मानतो. मात्र, नेतान्याहू यांनी फोनवर नक्की काय चर्चा झाली हे सांगणे टाळले. भारत आणि इराणचे संबंधही चांगले आहेत. मात्र, सध्याच्या स्थितीला भारताने हे युद्ध थांबवावे असे म्हटले आहे. पुढील काही आठवडे हे युद्ध सुरू राहणार आहे. सध्या या युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये मोठी वाढ होत आहे. शिवाय सतत हल्ले सुरू असल्याने दोन्ही देशातील नागरिकांचे मोठ्या संख्येत जीव जात आहेत.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!


























Subscribe to my channel



