काँग्रेस - लेफ्ट फ्रंट यांचा उरल्यासुरल्या मतांसाठी संघर्ष पश्चिम बंगालच्या निवडणुकीत डावे पक्षआणि काँग्रेस उरलेल्या वाट्यासाठी स्पर्धाकरत आहेत. पूर्व-मध्य भारतातमाओवादाला पूर्णपणे संपवण्यात आलेआहे, तर केरळमध्ये कॉम्रेडसरकारविरोधी दुहेरी भावनेशी झुंज देतआहेत. डाव्या विचारधारेला आता बाजूलासारण्यात आलेले दिसते.
बंगालमधील भिंतींवर लिहिलेला संदेश तुम्ही कोलकाताआणि त्याच्या बाहेर फिरल्याशिवाय कसा वाचणार? तरचला, माझ्यासोबत उत्तरेला ६०० किमीवरीलसिलीगुडीच्या ६० किमी अरुंद कॉरिडॉरमध्ये जाऊया किंवाबंगालच्या मुख्य भूमीला उत्तर आणि पूर्वेकडीलहिमालयीन जिल्ह्यांशी जोडणाऱ्या ९० किमी रुंद पट्ट्यातजाऊया. चला, नक्षलबाडीच्या भिंतींपासूनच सुरुवातकरूया. कुणी या गोष्टींकडे लक्ष दिले असते, तर आपणआज १९६७ च्या सशस्त्र आंदोलनाची ५९ वा स्मृती दिनसाजरा केला असता. म्हणूनच आम्ही बेंगाईजोतेपासूनसुरुवात केली. हे गाव नक्षलबाडीचाच भाग आहे. तेथेबंडाची पहिली ठिणगी पडली होती.
मला येथे त्या विसरल्या गेलेल्या क्रांतीच्या स्मारकांचीसाफसफाई आणि रंगकाम करत असलेले दोन कॉम्रेडभेटले. या स्मारकावर मार्क्स, लेनिन, एंगेल्स, स्टॅलिन,माओ, चारू मजूमदार आणि सरोज दत्ता यांच्या मूर्तीबसवण्यात आल्या आहेत. पहिले पाच नेते अशा महानव्यक्ती होत्या. त्यांची नावे या क्रांतीच्या प्रार्थनांमध्ये घेतलीजात होती. उरलेले दोघे त्यांचे उत्तराधिकारी होते आणिक्रांतीचे स्थानिक संस्थापक होते. पण माओच्या खांद्यालाखांदा लावून मार्शल लिन प्याओ (बियाओ)ही उभे होते.ते चीनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’चे सर्वातशक्तीशाली प्रमुख होते आणि त्यांना अनेकदा चीनच्याकम्युनिस्ट पक्षातील दुसरे सर्वात ताकदवान नेते म्हटलेजात होते. पण अचानक एक दिवस १३ सप्टेंबर १९७१रोजी त्यांचे निधन होते. एका विमानातून ते कुटुंबासहप्रवास करत होते. ते मंगोलियात अपघातग्रस्त झाले. याअपघाताबद्दल चीनी सरकारने स्पष्टीकरण दिले की,कथित ‘प्रोजेक्ट ५७१’ तख्तापलट अयशस्वी झाल्यानंतरते पळून जात होते. असे मानले जाते की ते पळून सोव्हिएत संघात जात होते. लिन यांना गद्दार घोषित करण्यात आले आणि त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला की ते माओयांच्या पत्नी जियांग क्विंग यांच्यासोबत मिळूनसत्तापालटाची योजना करत होते. या दोघांना चीनच्या कम्युनिस्ट पक्षाने ‘प्रति-क्रांतिकारी’ घोषित केले. पणजगात बेंगाईजोते एक अशी जागा आहे. तेथे तुम्ही माओ आणि लिन यांना एकमेकांच्या शेजारी पाहू शकता. नक्षल आंदोलनाची ५९ वी वर्षपूर्ती आणि लेनिन जयंती (२२ एप्रिल) साजरी करण्यासाठी त्यांच्या स्मारकाचीसाफसफाई करणारे दलित कॉम्रेड पुण्य सिंह राजबोंग्सीयांना याबद्दल काही अडचण नाही.
मी त्यांना विचारतो : तुम्ही माओ आणि लिन बियाओयांना एकत्र कसे ठेवू शकता? ते म्हणतात : कारण तेमहान कॉम्रेड होते. मी म्हणतो : पण, लिन यांनी माओयांना धोका दिला नव्हता का, आणि माओ यांनी त्यांचीहत्या करवली नव्हती का? राजबोंग्सी यांनी ठामपणेसांगितले : नाही, ताे सर्व अपप्रचार आहे. त्यांच्या विरोधात लिउ शाओकी यांनी कट रचला होता. मी त्यांना हेआठवण करून दिले नाही की लिउ यांचे दोन वर्षांपूर्वीच निधन झाले होते. भक्तांशी वाद कशाला. दरम्यान, दुसरे ज्येष्ठ कॉम्रेड स्मारकातील वॉलपेपर चिकटवत होते.त्यावर बंगालीत काही लिहिले होते त्याचा अर्थ असा होता: "मुक्ती मतदानाने मिळणार नाही. मुक्ती फक्त क्रांतीनेचमिळेल.’ यानंतर काही दिवसांनी नक्षलबाडीमध्ये ९२टक्के मतदान नोंदवले गेले. आज लोक फक्त मतदानातूनहोणाऱ्या क्रांतीवरच विश्वास ठेवू लागले आहेत. क्रांतीचाजन्म नक्षलबाडीत झाला, तर तिचा अंतही तिथेच झाला.२०२१ मध्ये ही विधानसभा जागा भाजप उमेदवारआनंदमय बर्मन यांनी सुमारे ७१ हजार मते म्हणजे ५८टक्के मतांनी जिंकली. आम्ही त्यांना माटीगारा (यानिवडणूक क्षेत्राला आता माटीगारा-नक्षलबाडी म्हटलेजाते) येथे घराघरांत जाऊन प्रचार करताना पाहिले.मृदुभाषी शिक्षक आणि आरएसएस कार्यकर्ते आनंदमयबर्मन म्हणतात की त्या आंदोलनाने लोकांना गरिबीशिवायकाहीच दिले नाही. पश्चिम बंगालच्या यावेळच्या निवडणुकीत डावे पक्षआणि काँग्रेस यांच्यात स्पर्धा सुरू आहे की उरलेल्यावाट्यातून कुणाला मोठा हिस्सा मिळतो. ही स्थितीपूर्व-मध्य भारतात नक्षलांच्या नव्या रूपाला पूर्णपणेसंपवण्यात आले तेव्हा दिसते. दूर दक्षिणेत केरळमध्येडाव्या पक्षांना सरकारविरोधी दुहेरी लाटेचा सामना करावालागत आहे. ४ मे रोजी त्यांनी काही चमत्कार करूनदाखवला नाही, तर आपण असे जाहीर करू शकतो कीआता डाव्या विचारांना निर्णायकपणे कडेला ढकलण्यातआले आहे. सशस्त्र कम्युनिझमचा अंत होणे ही फक्तकाळाची गोष्ट होती. पण मुख्य प्रवाहातील डावेही कडेलागेले असतील, तर त्यासाठी ते स्वतःच जबाबदार आहेत.२००४ मध्ये ५३ लोकसभा जागांसह ते शिखरावर पोहोचलेहोते. त्यामागे फक्त एक भावनेची लाट होती : अमेरिकाविरोध. ते यूपीए सरकारपासून वेगळे झाले होते आणिअमेरिकेसोबतच्या अणुकराराच्या मुद्द्यावर भाजपसोबतहातमिळवणी करून त्या सरकारला पाडण्याचाही प्रयत्नकेला होता. त्यानंतर ते अधोगतीच्या मार्गावरच गेले. .१९८८ मध्ये मला हे पाहून आश्चर्य वाटले की बीजिंगआणि मॉस्कोमध्ये कम्युनिस्ट बदलत होते. पणकोलकात्यात नाही. या उत्सुकतेने मला कोलकात्यातआणले. मी माकपचे प्रदेश सचिव सरोज मुखर्जी यांनाविचारले होते : देंग व गोर्बाचेव्ह यांनी साम्यवाद बदलला.भारतातील कम्युनिस्ट सुधारणा का करत नाहीत? त्यांनीसांगितले : कारण माझा कम्युनिझम देंग, गोर्बाचेव्ह यांच्याकम्युनिझमपेक्षा अधिक शुद्ध आहे. जवळपास वीस वर्षांनंतर त्यांचे एक उत्तराधिकारी बुद्धदेबभट्टाचार्य यांनी बदलण्याचा प्रयत्न केला होता. मी त्यांनाविचारले होते की तुम्ही खासगी आणि विदेशीभांडवलाला आमंत्रण देत आहात. ते तुमच्याविचारधारेशी कसे जुळते. त्यांनी सांगितले होते : माझाविश्वास हीच माझी विचारधारा आहे. पण मी क्रांतिकारीसरकार चालवत नाही. मला संविधानानुसार काम करावेलागते. त्यांनी सिंगूर, नंदीग्राममध्ये औद्योगिक नगरउभारण्याची योजना केली होती. तिच्याविरोधातीलजनआंदोलन त्यांच्या स्वतःच्या कट्टर डाव्या कॉम्रेडांनीचालवले होते. त्यांनी भट्टाचार्य यांचे स्वप्न मोडले. त्यांच्यापक्षाला संपवले. ममता बॅनर्जी त्याला दफन करण्यासाठीउभ्या राहिल्या. भाजप त्या कबरीवर नवा महालउभारण्यात व्यग्र आहे. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.)
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
- पुणे: सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत सहाय्यक फौजदाराचा जागीच मृत्यू!
- पुणे: मोठी कारवाई! आग प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोहगावमधील ११ विनापरवाना पीजी-हॉस्टेल सील!
महाराष्ट्र
- मुंबई: लालबागच्या राजाच्या दर्शनादरम्यान मोठी दुर्घटना; २५ वर्षीय जयदीप नेमाडे तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- सातारा: जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढवावी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्ट भूमिका!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

4 September 2026
श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त मथुरेत भक्तिमय वातावरण; कृष्ण जन्मभूमी मंदिरात जन्मोत्सवाचा जल्लोष!
जन्माष्टमीनिमित्त चौपाटीच्या इस्कॉन मंदिरात भक्तिमय वातावरण! 🦚🙏
देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!


























Subscribe to my channel




