दारूसोबत चकणा म्हणून नेहमी तिखट पदार्थच का खाल्ले जातात? गोड पदार्थ का खाल्ले जात नाहीत? याचा कधी तुम्ही विचार केला आहे का? जर दारू पिताना गोड पदार्थ खाल्ले तर काय होऊ शकतं? असा कधी तुम्हाला प्रश्न पडला आहे का? तुम्ही जेव्हा मद्यपान करण्यासाठी बारमध्ये जाता तेव्हा तिथे पार्टी टेबलवर चकणा म्हणून फक्त तिखट पदार्थच ठेवलेले असतात, ज्यामध्ये खारे शेंगदाणे, चिप्स, वेगवेगळे तळलेले तिखट पदार्थ अशा वस्तू ठेवलेल्या असतात प्रत्येकाची आवड निवड ही वेगवेगळी असू शकते, कोणी दारूसोबत चकणा म्हणून शेंगदाणे खातं तर कोणी चिप्स काही जण इतर पदार्थ देखील खातात, पंरतु दारू पिताना कोणीही चकणा म्हणून आजपर्यंत गोडपदार्थ खाताना तुम्ही पाहिलं नसेल, त्या मागे नेमकं कारण काय आहे? हे शोधण्याचा तुम्ही प्रयत्न केला आहे का? तर आपण आज याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
दारू पिताना नेहमी तिखड पदार्थच खाल्ले जातात, कारण त्यामागे एक विज्ञान आहे, जो व्यक्ती दारू पिते त्याला चवेशी काहीही देणं घेणं नसतं, कारण दारूची चव ही अतिशय विचित्र थोडीशी आंबट गोड अशी असते, अशा स्थितीमध्ये तो चकणा न खाता एकसारखी दारू पिला तर त्याला ओमेंटिंगचा त्रास होऊ शकतो. मात्र चकणा हा तिखट आणि मिठापासून बनवलेला असतो, तो अशा परिस्थितीमध्ये जीभेवर टेस्ट बड्स जागृत करण्याचं काम करतो, त्यामुळे तुम्ही आरामात दारू पिऊ शकता. आता पाहुयात दारू पिताना कधीही गोड पदार्थ का खाल्ले जात नाहीत.
दारु पिताना कधीही चकणा म्हणून गोड पदार्थ खाल्ले जात नाहीत, कारण त्या मागे एक मोठं कारण आहे, अनेक मिठाई या दुधापासून बनवलेल्या असतात, दुध आणि साखर हे दोन असे घटक आहेत, ज्यांचं अल्कोहोल सोबत रिअॅक्शन होताच ओमेंटिग होते, त्यामुळे जेव्हा एखाद्या व्यक्तीला दारूचा ओव्हरडोस होतो आणि तो सर्व कंट्रोल गमावून बसतो तेव्हा अशा व्यक्तीची नशा कमी करण्यासाठी त्याला गोड पदार्थ खावू घातले जातात, ओमेंटिगनंतर नशा उतरले, दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे दारूची चवच अशी असते की तुम्ही दारू पिताना कधीही गोड पदार्थ खावू शकत नाहीत.
डिस्क्लेमर – ही माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आली आहे, या माहितीला टीव्ही 9 मराठी कोणत्याही प्रकारचा दुजोरा देत नाही, कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा किंवा डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्यावा.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




