दारूसोबत चकणा म्हणून नेहमी तिखट पदार्थच का खाल्ले जातात? गोड पदार्थ का खाल्ले जात नाहीत? याचा कधी तुम्ही विचार केला आहे का? जर दारू पिताना गोड पदार्थ खाल्ले तर काय होऊ शकतं? असा कधी तुम्हाला प्रश्न पडला आहे का? तुम्ही जेव्हा मद्यपान करण्यासाठी बारमध्ये जाता तेव्हा तिथे पार्टी टेबलवर चकणा म्हणून फक्त तिखट पदार्थच ठेवलेले असतात, ज्यामध्ये खारे शेंगदाणे, चिप्स, वेगवेगळे तळलेले तिखट पदार्थ अशा वस्तू ठेवलेल्या असतात प्रत्येकाची आवड निवड ही वेगवेगळी असू शकते, कोणी दारूसोबत चकणा म्हणून शेंगदाणे खातं तर कोणी चिप्स काही जण इतर पदार्थ देखील खातात, पंरतु दारू पिताना कोणीही चकणा म्हणून आजपर्यंत गोडपदार्थ खाताना तुम्ही पाहिलं नसेल, त्या मागे नेमकं कारण काय आहे? हे शोधण्याचा तुम्ही प्रयत्न केला आहे का? तर आपण आज याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
दारू पिताना नेहमी तिखड पदार्थच खाल्ले जातात, कारण त्यामागे एक विज्ञान आहे, जो व्यक्ती दारू पिते त्याला चवेशी काहीही देणं घेणं नसतं, कारण दारूची चव ही अतिशय विचित्र थोडीशी आंबट गोड अशी असते, अशा स्थितीमध्ये तो चकणा न खाता एकसारखी दारू पिला तर त्याला ओमेंटिंगचा त्रास होऊ शकतो. मात्र चकणा हा तिखट आणि मिठापासून बनवलेला असतो, तो अशा परिस्थितीमध्ये जीभेवर टेस्ट बड्स जागृत करण्याचं काम करतो, त्यामुळे तुम्ही आरामात दारू पिऊ शकता. आता पाहुयात दारू पिताना कधीही गोड पदार्थ का खाल्ले जात नाहीत.
दारु पिताना कधीही चकणा म्हणून गोड पदार्थ खाल्ले जात नाहीत, कारण त्या मागे एक मोठं कारण आहे, अनेक मिठाई या दुधापासून बनवलेल्या असतात, दुध आणि साखर हे दोन असे घटक आहेत, ज्यांचं अल्कोहोल सोबत रिअॅक्शन होताच ओमेंटिग होते, त्यामुळे जेव्हा एखाद्या व्यक्तीला दारूचा ओव्हरडोस होतो आणि तो सर्व कंट्रोल गमावून बसतो तेव्हा अशा व्यक्तीची नशा कमी करण्यासाठी त्याला गोड पदार्थ खावू घातले जातात, ओमेंटिगनंतर नशा उतरले, दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे दारूची चवच अशी असते की तुम्ही दारू पिताना कधीही गोड पदार्थ खावू शकत नाहीत.
डिस्क्लेमर – ही माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आली आहे, या माहितीला टीव्ही 9 मराठी कोणत्याही प्रकारचा दुजोरा देत नाही, कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा किंवा डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्यावा.
शहर
- रेनॉल्ट क्विड २०२६ भारतात लॉन्च! ४.५३ लाखांपासून सुरुवात, नवीन फीचर्स आणि उत्तम सुरक्षेसह मारुतीला टक्कर.
- पहिल्याच पावसात नागपूर महापालिकेची पोलखोल! रस्ते झाले नदीसमान, घरांमध्ये शिरले पाणी; जनजीवन विस्कळीत.
- याला म्हणतात स्टॉक! अनिल अग्रवाल यांच्या कंपनीची कमाल, ६ महिन्यांत २ लाखाचे केले ११ लाख; शेअर ५५० पार!
- पुण्यातील संशोधकांची मोठी कामगिरी! सूक्ष्म शैवालांच्या साहाय्याने तेलप्रदूषित पाणी अवघ्या २४ तासांत ९० टक्क्यांपर्यंत स्वच्छ; डीआयएटीच्या संशोधनाला आंतरराष्ट्रीय मान्यता.
महाराष्ट्र
- रेनॉल्ट क्विड २०२६ भारतात लॉन्च! ४.५३ लाखांपासून सुरुवात, नवीन फीचर्स आणि उत्तम सुरक्षेसह मारुतीला टक्कर.
- पहिल्याच पावसात नागपूर महापालिकेची पोलखोल! रस्ते झाले नदीसमान, घरांमध्ये शिरले पाणी; जनजीवन विस्कळीत.
- याला म्हणतात स्टॉक! अनिल अग्रवाल यांच्या कंपनीची कमाल, ६ महिन्यांत २ लाखाचे केले ११ लाख; शेअर ५५० पार!
- पुण्यातील संशोधकांची मोठी कामगिरी! सूक्ष्म शैवालांच्या साहाय्याने तेलप्रदूषित पाणी अवघ्या २४ तासांत ९० टक्क्यांपर्यंत स्वच्छ; डीआयएटीच्या संशोधनाला आंतरराष्ट्रीय मान्यता.
गुन्हा
- बिल्डरचे अपहरण आणि कोटीची खंडणी; कुख्यात गुंड अजित तिवडेसह टोळी गजाआड, दोन आलिशान गाड्या जप्त!
- पुणे: अटकेनंतरही मुजोरी संपेना; माध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर सिया गोयलचे अश्लील हावभाव
- बीड: पनीर नव्हे, विष खाताय? बीडमध्ये 'सॅफोलाइट' केमिकलच्या भेसळीचा भयानक प्रकार उघड; लाखो रुपयांचा साठा नष्ट!
- पुणे: जेसीबीखाली चिरडलेल्या मजुराचा मृतदेह डिकीत कोंबून रस्त्यावर फेकला; 'अपघाताचा' बनाव उघड
राजकीय
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
इतर
- शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! शेतमालाच्या प्रक्रिया आणि साठवणूक प्रकल्पासाठी मिळणार २ कोटींपर्यंत कर्ज.
- तुम्हीही खाताय का 'डर्टी' पाणीपुरी? कल्याणमध्ये अस्वच्छ कारखान्यावर केडीएमसीचा धडक छापा, कारखाना सील!
- आजचे राशिभविष्य २ जुलै २०२६: या राशींच्या आयुष्यात येणार 'टर्निंग पॉईंट', गुरू देणार पाठबळ!
- आजचे राशिभविष्य (१ जुलै २०२६): 'या' राशींवर बरसणार गणपती बाप्पाची कृपा, करिअरमध्ये मिळेल मोठे यश!
मनोरंजन
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
- लॉक अप २ चा धमाका! रितेश देशमुख आणि फराह खान करणार होस्ट; जाणून घ्या संभाव्य स्पर्धकांची यादी
विडियो गॅलेरी

देश विदेश
- शिक्षणासाठी अफाट जिद्द; टेबल-खुर्ची नाही, तरीही रस्त्याच्या कडेला अभ्यास करणाऱ्या चेन्नईच्या मुलीचे कौतुक!
- पोस्ट ऑफिसच्या 'या' सुरक्षित योजनेत खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी करतात गुंतवणूक; केवळ व्याजातून होईल लाखोंची कमाई!
- वनडे क्रिकेट संपणार? आर. अश्विनच्या मोठ्या वक्तव्याने क्रिकेटविश्वात खळबळ; ५० षटकांच्या फॉरमॅटवर उपस्थित केले प्रश्नचिन्ह!
- बलुचिस्तान हादरलं! प्रवास अर्ध्यावरच संपला... भीषण बस अपघातात ४० जणांचा मृत्यू, ८ प्रवासी गंभीर जखमी.

























Subscribe to my channel



