11 दिवसांपूर्वी
- कॉपी लिंक

आपल्या आजूबाजूचे जग बहुतांश नेत्यांच्या अपेक्षेपेक्षाकितीतरी वेगाने बदलत आहे. पाच वर्षांपूर्वी अस्तित्वातही नसलेले तंत्रज्ञान आज संपूर्ण उद्योगांचे स्वरूप बदलत आहेत. व्यवसाय मॉडेल्स उभारण्यासाठी दशके लागली. ती काही महिन्यांतच डळमळीत होत आहेत. अशा परिस्थितीत एखाद्या नेत्याकडे असलेला सर्वात महत्त्वाचा गुण म्हणजे अनुभव नव्हे, तरसातत्याने शिकत राहण्याची तयारी.
सहा दशकांत मी जगभरातील अनेक नेत्यांसोबत कामकेले. काही नेते दीर्घकाळ टिकतात, मजबूत संस्थाउभ्या करतात व अनेक दशकांपर्यंत सुसंगत राहतात.त्यांच्यात एक समान सवय आढळते. ते आपलीजिज्ञासा कधीच संपुष्टात येऊ देत नाहीत. त्यांना आपण सर्व काही जाणतो, असा कधीच भ्रम होत नाही. कारण नेतृत्व हे एखादे अंतिम ध्येय नसून अखंड प्रवास आहे. अलीकडच्या काळात तरुण नेत्यांसोबत चर्चा करतानाएक महत्त्वाचा प्रश्न वारंवार समोर आला आहे—भरपूर संसाधने असूनही अनेक कंपन्या अपयशी का ठरतात? याचे उत्तर जवळपास नेहमी एकच असते. एखाद्या टप्प्यावर नेतृत्वाने शिकणे थांबवलेले असते.त्यांनी प्रश्न विचारणे सोडून दिलेले असते. काल यशस्वी ठरलेले सूत्र उद्याही तितकेच परिणामकारक ठरेल, असात्यांचा समज झालेला असतो. पण प्रत्यक्षात तसे कधीचघडत नाही. डिजिटल परिवर्तनाचे उदाहरण घ्या. अनेकमोठ्या कंपन्यांनी तंत्रज्ञान प्रकल्पांवर प्रचंड गुंतवणूककेली तरी त्या अपयशी ठरल्या. त्यामागची कारणेक्वचितच तांत्रिक असतात; ती मानवी असतात. बदलस्वीकारण्याची क्षमता नसते. मुख्य कार्यकारीअधिकाऱ्यांची बांधिलकी दिसून येत नाही. संस्थेनेभावनिक व व्यावहारिक पातळीवर बदल स्वीकारलेलानसतो. केवळ तंत्रज्ञान कंपनी बदलू शकत नाही; ते कामनेतृत्व करते. एलअँडटीसारख्या कंपन्यांचे यश दाखवतेकी नेतृत्व पूर्णपणे कटिबद्ध असेल, बदल स्वीकारणेसंस्थेच्या संस्कृतीचा भाग बनला असेल आणि संपूर्णसंस्था एकत्र पुढे सरकली, तर मोठे परिवर्तन शक्य होते.नेतृत्व म्हणजे ऊर्जाही आहे. एखाद्या एकट्या प्रतिभावानव्यक्तीची नव्हे, तर संपूर्ण संघात निर्माण होणाऱ्याऊर्जेची. मी पाहिलेले सर्वोत्तम नेते केवळ वर्चस्वगाजवत नाहीत; तर ते त्या वातावरणात ऊर्जा निर्माणकरतात. ते आपल्या सहकाऱ्यांमधील सर्वोत्तम विचारबाहेर आणतात. कल्पना कुठूनही समोर येऊ शकतील,असे वातावरण ते तयार करतात. याच ठिकाणी मी अशाशिकवणीकडे येतो. माझा आता दृढ विश्वास आहे—बोलण्यापेक्षा ऐकणे अधिक प्रभावी असते. बहुतांश नेतेइतरांवर प्रभाव पाडण्यात बराच वेळ घालवतात; पणसमजून घेण्याचा प्रयत्न कमी करतात. प्रत्यक्षात खरीताकद ऐकण्यात असते. आपण ऐकतो, तेव्हा ग्राहकांनानेमके काय हवे आहे. कर्मचारी कोणत्या अनुभवातूनजात आहेत आणि बाजार कोणते संकेत देत आहे, हेसमजते. पण आपण सतत बोलत राहिलो, तरआपल्यालाच फक्त स्वतःचा आवाज ऐकू येतो. आधीस्वतः समजून घ्या. मग इतरांनी आपल्याला समजूनघ्यावे, अशी अपेक्षा ठेवा. व्यवसायविश्वात आयुष्य हेअनेक क्षणांची साखळी असते. काही क्षण छोटेअसतात, तर काही आयुष्य बदलणारे ठरतात. मात्रत्यांच्यात एक समान गोष्ट असते— ते कोणाची वाटपाहत नाहीत. संकोच करणारा, पूर्ण खात्री झाल्याशिवायपाऊल टाकत नाही, त्याला उशिरा का होईना हे जाणवतेकी संधी हातातून निसटून गेली आहे.
मी हे अनेकदा घडताना पाहिले आहे. नोकियाच्याअध्यक्षांनी आयफोनचे आगमन पाहिले होते.त्यांच्याकडे संसाधने होती. क्षमता होती आणि बाजारातमजबूत स्थानही होते. तरी काहीतरी त्यांना त्याबदलाच्या लाटेवर स्वार होण्यापासून रोखून धरत होते.प्रत्येक नेत्याने स्वतःला एवढेच विचारू नये की त्यालासंधी दिसते का; तर त्याने त्या संधीचा लाभ घेण्यासाठीआवश्यक सवयी, विचारसरणी व धाडस स्वतःमध्येविकसित केले आहे का, हेदेखील तपासावे. याच गोष्टीमहान नेत्यांना चांगल्या नेत्यांपेक्षा वेगळे ठरवतात.तुम्हाला ऊर्जा देणारी गोष्ट ओळखा व शिस्तबद्धपणेतिचा पाठपुरावा करा. बोलण्यापेक्षा जास्त ऐका. इतरांनाविचारण्याची भीती वाटते असे प्रश्न विचारा. संधी समोरआली, तर परवानगीची वाट पाहू नका. पुढे व्हा. कारणकधीही शिकणे थांबवत नाहीत अशाच नेत्यांचे हे जगआहे. (हे लेखकाचे वैयक्तिक विचार आहेत.)

तुम्हाला ऊर्जा देणारी गोष्ट ओळखा आणि शिस्तीने तिचा पाठपुरावा करा. बोलण्यापेक्षाअधिक ऐका. इतरांना विचारण्याची भीतीवाटते असे प्रश्न विचारा. आणि संधी समोरआली, तर परवानगीची वाट पाहू नका— पुढेव्हा.

This post was originally published on this site.
शहर
- पुणे: मावळमध्ये प्रसूतीदरम्यान मातेचा आणि बाळाचा मृत्यू; मायमर हॉस्पिटलवर नातेवाईकांचे गंभीर आरोप!
- मुंबई: रामदास आठवलेंची अभिजीत दीपके यांना पक्षात येण्याची खुली ऑफर; पेपरफुटीविरोधी भूमिकेचे केले कौतुक!
- मुंबई: बुवाबाजी आणि अंधश्रद्धेच्या गुन्ह्यांविरुद्ध विशेष कृती आराखडा लागू करा; विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांची राज्य सरकारकडे आक्रमक मागणी!
- नागपूर: "काँग्रेस स्वतःचे वेगळे संविधान तयार करण्याचा प्रयत्न करतेय" अमृता फडणवीसांचा काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल!
महाराष्ट्र
- पुणे: मावळमध्ये प्रसूतीदरम्यान मातेचा आणि बाळाचा मृत्यू; मायमर हॉस्पिटलवर नातेवाईकांचे गंभीर आरोप!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- मुंबई: रामदास आठवलेंची अभिजीत दीपके यांना पक्षात येण्याची खुली ऑफर; पेपरफुटीविरोधी भूमिकेचे केले कौतुक!
- मुंबई: बुवाबाजी आणि अंधश्रद्धेच्या गुन्ह्यांविरुद्ध विशेष कृती आराखडा लागू करा; विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांची राज्य सरकारकडे आक्रमक मागणी!
गुन्हा
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
- कचरा वादातून अमानुष हत्या! कुपवाडमध्ये केसरेकर दाम्पत्याचा मृत्यू, हातोडी-चाकूच्या हल्ल्याने सांगली हादरली
- बंगळुरू: कौटुंबिक वादाचे भयानक पर्यवसान; पतीने मारहाण करत पत्नीचा घातला सालेाखा, त्यानंतर स्वतःही संपवले जीवन
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!
- पश्चिम बंगाल: परवाना नाही, एनओसी नाही आणि सुरक्षेची साधनेही नाहीत; कोलकातामधील भीषण हॉटेल आगीत ९ बांगलादेशी पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू!
- नवी दिल्ली: बार्कच्या शास्त्रज्ञापासून थेट पंतप्रधान मोदींच्या खाजगी सचिवापर्यंत; आयएफएस निधी तिवारी यांची प्रेरणादायी यशोगाथा!
- नवी दिल्ली: फाशीऐवजी विषारी इंजेक्शन देण्याची मागणी; मृत्युदंडाच्या शिक्षेवर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निकाल

























Subscribe to my channel




