11 दिवसांपूर्वी
- कॉपी लिंक

आपल्या आजूबाजूचे जग बहुतांश नेत्यांच्या अपेक्षेपेक्षाकितीतरी वेगाने बदलत आहे. पाच वर्षांपूर्वी अस्तित्वातही नसलेले तंत्रज्ञान आज संपूर्ण उद्योगांचे स्वरूप बदलत आहेत. व्यवसाय मॉडेल्स उभारण्यासाठी दशके लागली. ती काही महिन्यांतच डळमळीत होत आहेत. अशा परिस्थितीत एखाद्या नेत्याकडे असलेला सर्वात महत्त्वाचा गुण म्हणजे अनुभव नव्हे, तरसातत्याने शिकत राहण्याची तयारी.
सहा दशकांत मी जगभरातील अनेक नेत्यांसोबत कामकेले. काही नेते दीर्घकाळ टिकतात, मजबूत संस्थाउभ्या करतात व अनेक दशकांपर्यंत सुसंगत राहतात.त्यांच्यात एक समान सवय आढळते. ते आपलीजिज्ञासा कधीच संपुष्टात येऊ देत नाहीत. त्यांना आपण सर्व काही जाणतो, असा कधीच भ्रम होत नाही. कारण नेतृत्व हे एखादे अंतिम ध्येय नसून अखंड प्रवास आहे. अलीकडच्या काळात तरुण नेत्यांसोबत चर्चा करतानाएक महत्त्वाचा प्रश्न वारंवार समोर आला आहे—भरपूर संसाधने असूनही अनेक कंपन्या अपयशी का ठरतात? याचे उत्तर जवळपास नेहमी एकच असते. एखाद्या टप्प्यावर नेतृत्वाने शिकणे थांबवलेले असते.त्यांनी प्रश्न विचारणे सोडून दिलेले असते. काल यशस्वी ठरलेले सूत्र उद्याही तितकेच परिणामकारक ठरेल, असात्यांचा समज झालेला असतो. पण प्रत्यक्षात तसे कधीचघडत नाही. डिजिटल परिवर्तनाचे उदाहरण घ्या. अनेकमोठ्या कंपन्यांनी तंत्रज्ञान प्रकल्पांवर प्रचंड गुंतवणूककेली तरी त्या अपयशी ठरल्या. त्यामागची कारणेक्वचितच तांत्रिक असतात; ती मानवी असतात. बदलस्वीकारण्याची क्षमता नसते. मुख्य कार्यकारीअधिकाऱ्यांची बांधिलकी दिसून येत नाही. संस्थेनेभावनिक व व्यावहारिक पातळीवर बदल स्वीकारलेलानसतो. केवळ तंत्रज्ञान कंपनी बदलू शकत नाही; ते कामनेतृत्व करते. एलअँडटीसारख्या कंपन्यांचे यश दाखवतेकी नेतृत्व पूर्णपणे कटिबद्ध असेल, बदल स्वीकारणेसंस्थेच्या संस्कृतीचा भाग बनला असेल आणि संपूर्णसंस्था एकत्र पुढे सरकली, तर मोठे परिवर्तन शक्य होते.नेतृत्व म्हणजे ऊर्जाही आहे. एखाद्या एकट्या प्रतिभावानव्यक्तीची नव्हे, तर संपूर्ण संघात निर्माण होणाऱ्याऊर्जेची. मी पाहिलेले सर्वोत्तम नेते केवळ वर्चस्वगाजवत नाहीत; तर ते त्या वातावरणात ऊर्जा निर्माणकरतात. ते आपल्या सहकाऱ्यांमधील सर्वोत्तम विचारबाहेर आणतात. कल्पना कुठूनही समोर येऊ शकतील,असे वातावरण ते तयार करतात. याच ठिकाणी मी अशाशिकवणीकडे येतो. माझा आता दृढ विश्वास आहे—बोलण्यापेक्षा ऐकणे अधिक प्रभावी असते. बहुतांश नेतेइतरांवर प्रभाव पाडण्यात बराच वेळ घालवतात; पणसमजून घेण्याचा प्रयत्न कमी करतात. प्रत्यक्षात खरीताकद ऐकण्यात असते. आपण ऐकतो, तेव्हा ग्राहकांनानेमके काय हवे आहे. कर्मचारी कोणत्या अनुभवातूनजात आहेत आणि बाजार कोणते संकेत देत आहे, हेसमजते. पण आपण सतत बोलत राहिलो, तरआपल्यालाच फक्त स्वतःचा आवाज ऐकू येतो. आधीस्वतः समजून घ्या. मग इतरांनी आपल्याला समजूनघ्यावे, अशी अपेक्षा ठेवा. व्यवसायविश्वात आयुष्य हेअनेक क्षणांची साखळी असते. काही क्षण छोटेअसतात, तर काही आयुष्य बदलणारे ठरतात. मात्रत्यांच्यात एक समान गोष्ट असते— ते कोणाची वाटपाहत नाहीत. संकोच करणारा, पूर्ण खात्री झाल्याशिवायपाऊल टाकत नाही, त्याला उशिरा का होईना हे जाणवतेकी संधी हातातून निसटून गेली आहे.
मी हे अनेकदा घडताना पाहिले आहे. नोकियाच्याअध्यक्षांनी आयफोनचे आगमन पाहिले होते.त्यांच्याकडे संसाधने होती. क्षमता होती आणि बाजारातमजबूत स्थानही होते. तरी काहीतरी त्यांना त्याबदलाच्या लाटेवर स्वार होण्यापासून रोखून धरत होते.प्रत्येक नेत्याने स्वतःला एवढेच विचारू नये की त्यालासंधी दिसते का; तर त्याने त्या संधीचा लाभ घेण्यासाठीआवश्यक सवयी, विचारसरणी व धाडस स्वतःमध्येविकसित केले आहे का, हेदेखील तपासावे. याच गोष्टीमहान नेत्यांना चांगल्या नेत्यांपेक्षा वेगळे ठरवतात.तुम्हाला ऊर्जा देणारी गोष्ट ओळखा व शिस्तबद्धपणेतिचा पाठपुरावा करा. बोलण्यापेक्षा जास्त ऐका. इतरांनाविचारण्याची भीती वाटते असे प्रश्न विचारा. संधी समोरआली, तर परवानगीची वाट पाहू नका. पुढे व्हा. कारणकधीही शिकणे थांबवत नाहीत अशाच नेत्यांचे हे जगआहे. (हे लेखकाचे वैयक्तिक विचार आहेत.)

तुम्हाला ऊर्जा देणारी गोष्ट ओळखा आणि शिस्तीने तिचा पाठपुरावा करा. बोलण्यापेक्षाअधिक ऐका. इतरांना विचारण्याची भीतीवाटते असे प्रश्न विचारा. आणि संधी समोरआली, तर परवानगीची वाट पाहू नका— पुढेव्हा.

This post was originally published on this site.
शहर
- अहिल्यानगर: एका क्लिकमध्ये बँक खाते रिकामे! अहिल्यानगरमध्ये सायबर भामट्यांचा सुळसुळाट, अवघ्या सात महिन्यांत नागरिकांचे १८ कोटी लाटले
- नाशिक: सार्वजनिक वाहतुकीचा बोजवारा उडाल्यास पुढील २० वर्षांत ६६ टक्क्यांवर पोहोचणार खासगी वाहनांचा वापर; शहराला हव्यात तब्बल ८०० बस
- पुण्यात खळबळ! महापालिका शाळेची फाइलच गायब; महंमदवाडीतील जागा खासगी संस्थेला देण्याच्या प्रशासकीय घाटावर सर्वपक्षीय नगरसेवक आक्रमक
- बाबरी मशीद पाडायला नको होती' असे म्हणणे देशविरोधी नाही! मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; मुंबई पोलिसांची तडीपारीची कारवाई रद्द
महाराष्ट्र
- कोल्हापूर: ठेकेदाराचा पाठलाग करून मारहाण, ३००० रुपये घेतले काढून; ५० हजारांची मागितली खंडणी
- पुणे: रस्त्यावर कुजलेले दूध ओतणे पडले महागात; भोर नगरपालिकेची १० हजार रुपयांची दंड कारवाई
- अहिल्यानगर: एका क्लिकमध्ये बँक खाते रिकामे! अहिल्यानगरमध्ये सायबर भामट्यांचा सुळसुळाट, अवघ्या सात महिन्यांत नागरिकांचे १८ कोटी लाटले
- बीड: माजी सैनिकाचे घर फोडणारा गल्लीतीलच निघाला; बीडच्या केजमधील घरफोडीचा अवघ्या ४८ तासांत पर्दाफाश, ३.५५ लाखांचा ऐवज जप्त
गुन्हा
- अहिल्यानगर: एका क्लिकमध्ये बँक खाते रिकामे! अहिल्यानगरमध्ये सायबर भामट्यांचा सुळसुळाट, अवघ्या सात महिन्यांत नागरिकांचे १८ कोटी लाटले
- पुणे: पत्नी घर सोडून गेली, दोन दिवसांनी पतीने संपवले आयुष्य; हातावरील मजकूर आणि सुसाईड नोट पाहून पोलीसही झाले अवाक
- सांगली: कामावरून झालेल्या वादातून झोपलेल्या तरुणाच्या डोक्यात लाकडी दांडके घालून निर्घृण खून; आरोपी पसार
- नाशिक: मुलीच्या मृत्यूनंतर दुःखात असलेल्या वडिलांनीही संपवले जीवन
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य २९ जुलै २०२६: गणपती बाप्पाच्या कृपेने ‘या’ राशींना मिळणार नवीन नोकरी आणि आनंदाची बातमी
- आजचे राशिभविष्य २७ जुलै २०२६ : या राशींना नोकरीत प्रमोशन तर काही राशींना व्यवहारात सतर्क राहण्याचा इशारा, जाणून घ्या आजचे भविष्य
- आजचे राशिभविष्य २५ जुलै २०२६: विठूरायाची कृपा आणि शनीची साथ, या राशींचा दिवस ठरणार सोन्याचा!
- आजचे राशिभविष्य २४ जुलै २०२६: शुक्र या राशींसाठी पाडणार पैशांचा पाऊस, पुण्याई येणार फळाला, इच्छापूर्ती होणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- उत्तर प्रदेश: डॉक्टरांनी मृत घोषित केलेल्या ६५ वर्षीय महिलेची अंत्यविधीची तयारी सुरू असताना १७ तासांनी पुन्हा परतली प्राणांतून सुटका;
- मध्य प्रदेश: लग्नास नकार दिल्यामुळे तरुणाने बँक कर्मचारी प्रेयसीची केली हत्या; मृतदेह पेट्रोल टाकून जाळल्याने मोठी खळबळ
- उत्तर प्रदेश: कानपूर हादरले! चहात विष कालवून हळूहळू मारण्याचा प्रयत्न; चार्टर्ड अकाउंटंट पतीने पत्नीचा पोलखोल करणारा 'हिडन कॅमेरा' व्हिडिओ आणला समोर
- उत्तर प्रदेश: मथुरा बनले देशाचे नवे 'मिनी जामताडा'! १८ गावांमधील गल्लीबोळांतून तब्बल ३१२ सायबर ठगांना बेड्या; उत्तर प्रदेश पोलिसांची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक कारवाई


























Subscribe to my channel




