1 दिवसापूर्वी
- कॉपी लिंक

विकसित भारताच्या मोठ्या स्वप्नाच्या पायामध्ये एकगंभीर कमतरता आहे : बाळाच्या जन्मापूर्वी आणिबालपणातील देखभाल आणि विकासाकडे अपुरे लक्षदेणे. गर्भधारणेपासून ते मुलाच्या दुसऱ्या वाढदिवसापर्यंतचेआयुष्याचे पहिले १ हजार दिवस जागतिक आरोग्यसंघटना आणि युनिसेफद्वारे संधीची सुवर्ण खिडकीमानले जातात. कोणत्याही मुलाच्या शारीरिक, मानसिक,भावनिक भविष्याची दिशा ठरवणारा हा काळ असतो.
एपिजेनेटिक्स क्षेत्रातील अभ्यासानुसार गर्भधारणेपूर्वीपालकांचे आरोग्य, पोषण, मानसिक स्थिती, तंबाखूचावापर आणि पर्यावरणीय संपर्क आणि गर्भधारणेदरम्यानआई मुलाच्या जनुक अभिव्यक्तीवर आणि दीर्घकालीनआरोग्य परिणामांवर प्रभाव टाकते. लठ्ठपणा, अंमलीपदार्थांचे व्यसन, कुपोषण आणि पालकांमधील तणावयामुळे मुलांमध्ये असंसर्गजन्य रोग, विकासास होणाराविलंब आणि चयापचय विकारांचा धोका वाढतो. यानंतरबालविकासाच्या दृष्टीकोनातून जीवनाचा दुसरा महत्त्वाचाटप्पा तिसऱ्या वर्षाच्या सुरुवातीपासून आठ वर्षांच्यावयापर्यंत असतो. एकंदरीत पहिले ३ हजार दिवस मानवीविकासासाठी महत्त्वपूर्ण आहेत. भारतात २ ते ८ वर्षेवयोगटातील मुलांसाठी अंगणवाडी आणि पोषणअभियान किंवा क्रॅश यासारख्या काही योजना आहेत.परंतु त्या प्रामुख्याने निम्न आणि निम्न-मध्यम उत्पन्नगटापुरत्या मर्यादित आहेत. दोन वर्षांच्या वयापर्यंतबाळाच्या मेंदूचा सुमारे ८०-८५ टक्के भाग विकसितझालेला असतो. त्यामुळे या टप्प्यावर दुर्लक्ष किंवावंचिततेचे परिणाम अनेकदा आयुष्यभरासाठीअपरिवर्तनीय बनतात. म्हणूनच, गर्भधारणेपासून तेवयाच्या दोन वर्षांपर्यंतच्या टप्प्यावर बालविकासासाठीआपण समन्वित, समग्र आणि ठोस पावले उचलण्याचीवेळ आली आहे-जिथे आरोग्य, पोषण, प्रारंभिक शिक्षण,भावनिक कल्याण आणि काळजी यासारखे मुद्दे एकत्रजोडले गेले आहेत. युवक आणि जोडप्यांसाठी विवाहपूर्वआणि गर्भधारणेपूर्वीच्या समुपदेशनात पोषण, मानसिकआरोग्य, जीवनशैली आणि पिढ्यानपिढ्या होणाऱ्याप्रभावांवर अधिक लक्ष केंद्रित केले पाहिजे. हीसार्वजनिक आरोग्यातील सर्वात फायदेशीरगुंतवणुकीपैकी एक असेल. त्यामुळे एकाच वेळी दोनपिढ्यांना फायदा होईल. दुसरे म्हणजे पालकांनाबालविकासाविषयी आवश्यक ज्ञान देण्याची प्रक्रियाबळकट केली पाहिजे. जन्मापासूनच नवजात मुलांशीबोलणे. त्यांना कथा वाचून दाखवणे. त्यांच्यासाठी गाणीगाणे. त्यांच्याबरोबर खेळणे आणि भावनिक बंध यामुळेत्यांचे शरीर आणि मेंदूचा विकास सुधारतो. उदाहरणार्थ-चार आठवड्यांच्या बाळाला देखील एक कथा सांगितलीजाऊ शकते. यामुळे मेंदूतील मज्जातंतूंच्या जोडण्यांनागती मिळते आणि भविष्यातील शिकण्याची क्षमताबळकट होते. मुलांच्या विकासासाठी शिक्षण आवश्यकआहे.
लहान मुलांमध्ये विकासास होणारा विलंब लवकरओळखणे हा त्यांची वेळेवर काळजी घेण्याचा आणित्यात सुधारणा करण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. दोन तेपाच वयोगटातील मुलांसाठी दर्जेदार काळजीआवश्यकआहे. केवळ अन्नच नव्हे तर आयुष्यभरासाठी पोषणाचीसमज असावी .यासाठी आपल्याला शाळा एकात्मिकशिक्षण, आरोग्य, पोषण केंद्रे म्हणून विकसित केल्यापाहिजेत. (ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत)
This post was originally published on this site.
शहर
- नागपूर दर्गा धर्मांतर प्रकरण: तरुणीला बुरखा आणि कलमा वाचायला लावून बळजबरीने धर्मांतराचा प्रयत्न
- भारत-नेपाल सीमेवर नागरिकांना मोठा दिलासा! बालेन शाह सरकारचा मोठा निर्णय; भारतातून आणणाऱ्या सामानावरील शुल्क सवलत पाच पटीने वाढवली!
- ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; चांदी तब्बल ६,००० रुपयांनी स्वस्त!
- शिल्पा शिंदेच्या 'खोट्या' कबुलीजबाबावर हिना खानचा संताप; पंतप्रधान मोदींकडे केली उपरोधिक मागणी!
महाराष्ट्र
- नागपूर दर्गा धर्मांतर प्रकरण: तरुणीला बुरखा आणि कलमा वाचायला लावून बळजबरीने धर्मांतराचा प्रयत्न
- ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; चांदी तब्बल ६,००० रुपयांनी स्वस्त!
- शिल्पा शिंदेच्या 'खोट्या' कबुलीजबाबावर हिना खानचा संताप; पंतप्रधान मोदींकडे केली उपरोधिक मागणी!
- भोंदूगिरीचा पर्दाफाश! अघोरी पूजा आणि मृत्यूची भीती दाखवून 'भोंदू कमलेश'ने राज्यभरातील भाविकांना लुटले; पोलिसांची दोन पथके रवाना!
गुन्हा
- मलबार हिल पोलिसांत गुन्हा! सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ लिपिकाकडून विवाहितेची १५ लाखांना फसवणूक!
- अमरावती: "तू आम्हाला दारू पाजतो का?"; नकार देताच वाद झाला अन् दगडाने ठेचून तरुणाचा खून;
- पुण्यात रक्तरंजित थरार! आयटीआयच्या विद्यार्थ्याची झोपेत असताना वर्गमित्राकडून निर्घृण हत्या
- रायगड: दागिन्यांच्या हव्यासापोटी वृद्धेचा जीव घेतला! अलिबागमध्ये ८५ वर्षीय महिलेची हत्या; मृतदेह आंबेनळी घाटात फेकला
राजकीय
- तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी खळबळ! २३ खासदार बंडखोर गटाच्या संपर्कात, ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ?
- कर्नाटकात राजकीय भूकंप: मंत्री रामलिंगा रेड्डींचा राजीनामा; खातेवाटपावरून मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप!
- छगन भुजबळ दिल्लीला जाणार? राज्यसभेसाठी नाव निश्चित होण्याची शक्यता, समीर भुजबळांच्या मंत्रिमंडळ प्रवेशाची चर्चा!
- पश्चिम बंगाल: तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट! 'ममता बॅनर्जी आता आमच्या नेत्या नाहीत', बंडखोर आमदारांचा खळबळजनक दावा
इतर
- मुंबई हादरली: डोकेडिया कुटुंब मृत्यू प्रकरणाचे गूढ वाढले; टरबूज नाही, तर 'उंदीर मारण्याचे विष' कारणीभूत?
- आजचे राशीभविष्य ५ जून २०२६: ग्रहांच्या आशीर्वादाने नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगतात तुमचे तारे!
- पुणे: सामाजिक बांधिलकी जपत 'ONP Hospitals'तर्फे ७ जून रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन!
- अन्न व औषध प्रशासनाचा बीडमध्ये धडाका: तुकाराम मुंढेंच्या आदेशानुसार भेसळयुक्त पदार्थ आणि गुटखा जप्त
मनोरंजन
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
देश विदेश
- खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!
- गरिबीवर मात! ई-रिक्षा चालकाच्या मुलाने क्रॅक केली JEE Advanced परीक्षा; आयआयटीत (IIT) जाणारा ठरला गावातील पहिलाच तरुण!
- नोएडा शहरासाठी आजची सकाळ अत्यंत भीतीदायक ठरली, कारण शहरातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी आगीच्या भीषण घटना घडल्या आहेत.
- पश्चिम बंगाल: तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट! 'ममता बॅनर्जी आता आमच्या नेत्या नाहीत', बंडखोर आमदारांचा खळबळजनक दावा

























Subscribe to my channel


