1 दिवसापूर्वी
- कॉपी लिंक

विकसित भारताच्या मोठ्या स्वप्नाच्या पायामध्ये एकगंभीर कमतरता आहे : बाळाच्या जन्मापूर्वी आणिबालपणातील देखभाल आणि विकासाकडे अपुरे लक्षदेणे. गर्भधारणेपासून ते मुलाच्या दुसऱ्या वाढदिवसापर्यंतचेआयुष्याचे पहिले १ हजार दिवस जागतिक आरोग्यसंघटना आणि युनिसेफद्वारे संधीची सुवर्ण खिडकीमानले जातात. कोणत्याही मुलाच्या शारीरिक, मानसिक,भावनिक भविष्याची दिशा ठरवणारा हा काळ असतो.
एपिजेनेटिक्स क्षेत्रातील अभ्यासानुसार गर्भधारणेपूर्वीपालकांचे आरोग्य, पोषण, मानसिक स्थिती, तंबाखूचावापर आणि पर्यावरणीय संपर्क आणि गर्भधारणेदरम्यानआई मुलाच्या जनुक अभिव्यक्तीवर आणि दीर्घकालीनआरोग्य परिणामांवर प्रभाव टाकते. लठ्ठपणा, अंमलीपदार्थांचे व्यसन, कुपोषण आणि पालकांमधील तणावयामुळे मुलांमध्ये असंसर्गजन्य रोग, विकासास होणाराविलंब आणि चयापचय विकारांचा धोका वाढतो. यानंतरबालविकासाच्या दृष्टीकोनातून जीवनाचा दुसरा महत्त्वाचाटप्पा तिसऱ्या वर्षाच्या सुरुवातीपासून आठ वर्षांच्यावयापर्यंत असतो. एकंदरीत पहिले ३ हजार दिवस मानवीविकासासाठी महत्त्वपूर्ण आहेत. भारतात २ ते ८ वर्षेवयोगटातील मुलांसाठी अंगणवाडी आणि पोषणअभियान किंवा क्रॅश यासारख्या काही योजना आहेत.परंतु त्या प्रामुख्याने निम्न आणि निम्न-मध्यम उत्पन्नगटापुरत्या मर्यादित आहेत. दोन वर्षांच्या वयापर्यंतबाळाच्या मेंदूचा सुमारे ८०-८५ टक्के भाग विकसितझालेला असतो. त्यामुळे या टप्प्यावर दुर्लक्ष किंवावंचिततेचे परिणाम अनेकदा आयुष्यभरासाठीअपरिवर्तनीय बनतात. म्हणूनच, गर्भधारणेपासून तेवयाच्या दोन वर्षांपर्यंतच्या टप्प्यावर बालविकासासाठीआपण समन्वित, समग्र आणि ठोस पावले उचलण्याचीवेळ आली आहे-जिथे आरोग्य, पोषण, प्रारंभिक शिक्षण,भावनिक कल्याण आणि काळजी यासारखे मुद्दे एकत्रजोडले गेले आहेत. युवक आणि जोडप्यांसाठी विवाहपूर्वआणि गर्भधारणेपूर्वीच्या समुपदेशनात पोषण, मानसिकआरोग्य, जीवनशैली आणि पिढ्यानपिढ्या होणाऱ्याप्रभावांवर अधिक लक्ष केंद्रित केले पाहिजे. हीसार्वजनिक आरोग्यातील सर्वात फायदेशीरगुंतवणुकीपैकी एक असेल. त्यामुळे एकाच वेळी दोनपिढ्यांना फायदा होईल. दुसरे म्हणजे पालकांनाबालविकासाविषयी आवश्यक ज्ञान देण्याची प्रक्रियाबळकट केली पाहिजे. जन्मापासूनच नवजात मुलांशीबोलणे. त्यांना कथा वाचून दाखवणे. त्यांच्यासाठी गाणीगाणे. त्यांच्याबरोबर खेळणे आणि भावनिक बंध यामुळेत्यांचे शरीर आणि मेंदूचा विकास सुधारतो. उदाहरणार्थ-चार आठवड्यांच्या बाळाला देखील एक कथा सांगितलीजाऊ शकते. यामुळे मेंदूतील मज्जातंतूंच्या जोडण्यांनागती मिळते आणि भविष्यातील शिकण्याची क्षमताबळकट होते. मुलांच्या विकासासाठी शिक्षण आवश्यकआहे.
लहान मुलांमध्ये विकासास होणारा विलंब लवकरओळखणे हा त्यांची वेळेवर काळजी घेण्याचा आणित्यात सुधारणा करण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. दोन तेपाच वयोगटातील मुलांसाठी दर्जेदार काळजीआवश्यकआहे. केवळ अन्नच नव्हे तर आयुष्यभरासाठी पोषणाचीसमज असावी .यासाठी आपल्याला शाळा एकात्मिकशिक्षण, आरोग्य, पोषण केंद्रे म्हणून विकसित केल्यापाहिजेत. (ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत)
This post was originally published on this site.
शहर
- जालना: सरकारने चर्चेची दारे खुली ठेवलीत, पण मनोज जरांगे पाटलांचा एल्गार; म्हणाले, माघार नाही!
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: प्रेयसीच्या आजाराबद्दल समजताच प्रियकराचं धक्कादायक रूप; पुण्यातील तरुणीने संपवले जीवन, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नराधम प्रियकराला अटक
महाराष्ट्र
- जालना: सरकारने चर्चेची दारे खुली ठेवलीत, पण मनोज जरांगे पाटलांचा एल्गार; म्हणाले, माघार नाही!
- जळगाव: रक्षाबंधनादिवशी स्टेटस ठेवून भावाने संपवले जीवन, सणाचा आनंद शोकात बदलला
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
गुन्हा
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!

























Subscribe to my channel


