काही दिवसांपूर्वी पॅरिसस्थित ‘वर्ल्ड इनइक्वॅलिटी लॅब’नेएक महत्त्वाचा ‘ग्लोबल जस्टिस रिपोर्ट’ प्रसिद्ध केला आहे.‘वर्ल्ड इनइक्वॅलिटी लॅब’ हा एक संशोधन गट असून त्याचेनेतृत्व ख्यातनाम अर्थतज्ज्ञ थॉमस पिकेटी करत आहेत. याअहवालात आज जगासमोर असलेल्या दोन गंभीरसंकटांवर चर्चा करण्यात आली आहे - हवामान बदलआणि आर्थिक विषमता.
हवामान बदल हे आपल्या अस्तित्वासाठीच मोठे संकटबनले आहे. पृथ्वी दरवर्षी अधिक तापत आहे. औद्योगिकक्रांतीच्या आधीच्या तुलनेत पृथ्वीचे तापमान आता 1.5 अंशसेल्सियसने वाढले आहे. सध्या ज्या वेगाने उष्णता वाढतआहे त्यावरून ती लवकरच 3 अंशांपर्यंत पोहोचू शकते.काही भागांत तर तापमान 5 अंश सेल्सियस किंवा त्याहूनअधिक वाढू शकेल. तेव्हा भारतात बिहार आणि उत्तरप्रदेशसारख्या भागात जगणे खूप कठीण होईल. ग्लोबलवॉर्मिंग रोखण्यासाठी जीवाश्म इंधनाचा वापर बंद करूनपवन आणि सौरऊर्जेचा स्वीकार करावा लागेल. हे शक्यआहे, पण त्यासाठी मोठ्या गुंतवणुकीची गरज आहे. मात्र,हा खर्च कोणी आणि कसा उचलायचा यावर श्रीमंत आणिगरीब देशांमध्ये एकमत होताना दिसत नाही.
जगासमोरचे दुसरे मोठे संकट म्हणजे आर्थिक विषमता.जगातील एक छोटासा वर्ग प्रचंड श्रीमंत झाला आहे आणित्यांची संपत्ती दरवर्षी वाढत आहे. जगात साधारण 3,000लोक असे आहेत, ज्यांच्याकडे 1 अब्ज डॉलरपेक्षा जास्तसंपत्ती आहे. ही खूप मोठी रक्कम आहे - साधारण 10,000कोटी रुपये. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्कयांची संपत्ती, तर 1 ट्रिलियन डॉलरच्या वर गेली आहे. हीरक्कम 100 लाख कोटी रुपयांच्या बरोबरीची आहे.
अति प्रमाणात संपत्तीचे केंद्रीकरण लोकशाहीसाठीधोकादायक आहे. हे अतिश्रीमंत लोक मीडिया, राजकीयपक्ष, निवडणुकांचे निकाल आणि सरकारी धोरणांवर प्रभावपाडतात. जेव्हा सरकारी धोरणांवर त्यांची पकड असते,तेव्हा ते ती आपल्या फायद्यासाठी वळवतात. नैसर्गिकसंसाधनांमधून नफा कमावण्यासाठी ते पर्यावरणाचे नियमशिथिल करतात. ही प्रक्रिया अमेरिकेत स्पष्टपणे दिसतेआणि भारतही त्याच दिशेने जात आहे.
‘ग्लोबल जस्टिस रिपोर्ट’ या दोन्ही संकटांपासून - ग्लोबलवॉर्मिंग आणि आर्थिक विषमता - वाचण्याचा एकआराखडा सादर करते. या योजनेचा मुख्य आधार ‘ग्लोबलजस्टिस फंड’ हा आहे, जो ‘ग्लोबल वेल्थ टॅक्स’द्वारे(जागतिक संपत्ती कर) उभा केला जाईल. यानुसार ज्यांचीसंपत्ती 20 लाख डॉलरपेक्षा जास्त आहे अशा प्रत्येकव्यक्तीला हा कर द्यावा लागेल. हा कर सुरुवातीला वार्षिक1% असेल आणि ज्यांची संपत्ती 50 कोटी डॉलरपेक्षा जास्तआहे त्यांच्यासाठी तो हळूहळू 20% पर्यंत वाढेल.
‘ग्लोबल जस्टिस फंड’चा वापर अशा प्रकारे केलाजाईल की, 2100 सालापर्यंत जगातील सर्व देश एका नवीनआर्थिक व्यवस्थेपर्यंत पोहोचू शकतील. या व्यवस्थेत सर्वदेशांचे दरडोई उत्पन्न आजच्या अमेरिकेच्या दरडोईउत्पन्नाच्या आसपास असेल. कामाचे तास कमी करून तेदिवसाला फक्त तीन किंवा चार तासांवर आणले जातील.शिक्षण आणि आरोग्यसेवांचा मोठा विस्तार होईल. तसेचऊर्जा परिवर्तनामुळे ग्लोबल वॉर्मिंगचा अंत होईल. आश्चर्याची गोष्ट म्हणजे 1% पेक्षाही कमी लोकसंख्याअसलेल्या अतिश्रीमंतांवर कर लावून एवढा मोठा बदलघडवून आणणे शक्य आहे. अनेकांना असे वाटेल की, हेराजकीयदृष्ट्या लागू करणे शक्य नाही. पण जर ही योजनाजगातील 99% लोकसंख्येच्या फायद्याची असेल तर तीराजकीयदृष्ट्या राबवणे कठीण का आहे? याचे कारणम्हणजे उरलेले 1% लोक अत्यंत प्रभावशाली आहेत. ते हाजागतिक संपत्ती कर लागू होऊ देणार नाहीत. आजच्याजगातील लोकशाहीची हीच खरी अवस्था आहे. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.)
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- मुंबई: राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते मेहबूब शेख यांच्या अडचणीत वाढ; एमपीएससी पेपरफुटी प्रकरणातील वादग्रस्त वक्तव्यावरून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
- पुणे: एमपीएससी पेपर लीक प्रकरण विद्यार्थ्यांचा संताप अनावर, अध्यक्षांच्या हकालपट्टीची मागणी करत पुण्यात भव्य मोर्चाचा इशारा!
महाराष्ट्र
- मुंबई: राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते मेहबूब शेख यांच्या अडचणीत वाढ; एमपीएससी पेपरफुटी प्रकरणातील वादग्रस्त वक्तव्यावरून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
- सांगली: जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम! आता विकासकामांसाठी लोकांकडूनही गोळा केल्या जाणार देणग्या
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- जालना: मराठा आरक्षणावरून मोठी बातमी मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर आणि दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे मोठे स्पष्टीकरण
गुन्हा
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: गृह मंत्रालयासोबतच्या बैठकीत तोडगा निघाला नाही, तर छेडणार भव्य आंदोलन; प्रसिद्ध पर्यावरणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांचा केंद्र सरकारला स्पष्ट इशारा
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल
- नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान योजना शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान कार्ड नसल्यास ₹6000 हजारांचा हप्ता मिळणार नाही, 32 लाख शेतकरी चिंतेत
- नवी दिल्ली: समजा, मी तुमचा विद्यार्थी आहे, मला..पंतप्रधानांच्या प्रश्नावर शिक्षिकेचं उत्तर अन् एकच हशा पिकला




























Subscribe to my channel




