2027 मध्ये 7 राज्यात विधानसभा निवडणुका होणारआहेत, ज्यात उत्तर प्रदेश, गुजरात आणि पंजाबचासमावेश आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकांमधून जेकाही शिकायला मिळाले ते 2029 च्या राष्ट्रीयनिवडणुकांसोबतच पुढील वर्षीच्या अन्यनिवडणुकांमध्ये अधिक उपयोगी पडेल. मोठे निष्कर्ष काहीही असले तरी 2029 च्या लोकसभानिवडणुकीचा निकाल अद्याप निश्चित झालेला नाही.अलीकडच्या निवडणुका पुन्हा एकदा हेच दाखवूनदेतात की भारत ही काही ‘निवडणूक हुकूमशाही’नाहीये. ‘व्ही-डेम’ अहवाल - जो जगभरातलोकशाहीवर सर्वाधिक वाचला जाणारा अहवालआहे - तो अनेक वर्षांपासून असेच सांगत आलाआहे. जर निवडणुकांमध्ये इतक्या राज्यांची सरकारे बदलत असतील, तर हे स्पष्ट आहे की भारताची निवडणूक लोकशाही अजूनही खूप मजबूत आहे. पण जर आगामी निवडणुकांसाठी एसआयआर एकमॉडेल बनले, तर मात्र भारताची लोकशाही नक्कीचकमकुवत होईल. मुस्लिम मतदार - ज्यांची भाजपलामिळणाऱ्या मतांची टक्केवारी 2014 पासून सुमारे 8टक्क्यांच्या आसपासच राहिली आहे - त्यांना मोठ्यासंख्येने हटवून एसआयआरने निवडणुकीतील चुरसप्रभावित करण्याचा प्रयत्न केला आहे. अमेरिकेतहीअसेच होते, जिथे रिपब्लिकन सरकारे ‘जेरीमँडरिंग’करतात. यामुळे कृष्णवर्णीय मतदारांचा प्रभाव कमीहोतो, कारण ते सामान्यतः रिपब्लिकनला खूप कमीमतदान करतात. आसाममध्येही वेगळ्या पद्धतीनेअसेच झाले, जिथे अल्पसंख्याक बहुल जागा 30वरून घटून 20 च्या आसपास राहिल्या. सत्तेत टिकूनराहण्यासाठी अनेक आधुनिक सरकारे अशा पद्धतींचाअवलंब करतात. पण कधीकधी या पद्धती अपयशीहीठरतात, जसे की हंगेरीमध्ये व्हिक्टर ऑर्बन यांचाझालेला पराभव. पण असे तेव्हाच होते, जेव्हाविरोधकांचा विजय इतका मोठा असतो की हे सर्वमार्ग निष्प्रभ ठरतात. असे समजा की, बंगालमध्येभाजपच्या विजयात एसआयआरचे योगदान तेवढेचहोते, ज्याला शेक्सपिअरच्या शब्दांत ‘विजयाची सुरक्षाआणखी पक्की करणे’ असे म्हणता येईल. दुसरीकडे, काँग्रेस पक्ष आता दक्षिणेकडील 5 पैकी3 राज्यांमध्ये सरकार चालवत आहे: कर्नाटक,तेलंगणा आणि केरळ. आजच्या घडीला त्यांनाप्रामुख्याने दक्षिणेचा पक्ष म्हणता येईल. उत्तर आणिपश्चिमेलाही त्यांचे अस्तित्व आहे, पण तिथे त्यांचावारंवार पराभव होत आहे. ते दोन उत्तरेकडीलराज्यांमध्येही (हिमाचल प्रदेश आणि झारखंड)एकतर सत्तेत आहेत किंवा सरकारचा भाग आहेत, पणही छोटी राज्ये आहेत. सध्या काँग्रेस उत्तर आणिपश्चिम भारतात कोणत्याही मोठ्या राज्याचे सरकारचालवत नाहीये. काँग्रेसच्या दक्षिणेतील मजबूतपकडीचे काही परस्परविरोधी परिणामही आहेत.केवळ दक्षिणेवर अवलंबून राहून ते दिल्लीत मोठीताकद बनू शकत नाहीत, कारण संसदेच्या केवळएक-चतुर्थांश जागा दक्षिणेत आहेत. राष्ट्रीयराजकारणात मजबूत होण्यासाठी काँग्रेसला उत्तरआणि पश्चिम भारतात उत्तम रणनीती आखावीलागेल. तामिळनाडूमध्ये विजय यांचा विजय खूप महत्त्वाचाआहे. त्यांचे वडील ख्रिश्चन आहेत आणि आई हिंदू.जरी ते स्वतः धार्मिकदृष्ट्या सक्रिय नसले, तरीजन्माने ते एक ख्रिश्चन म्हणून नोंदणीकृत आहेत.मात्र तामिळनाडूच्या मतदारांसाठी हा कोणताही मुद्दानव्हता. तिथे राजकारण धर्मापेक्षा जात आणि भाषेवरअधिक आधारित आहे. म्हणूनच भाजपचेअल्पसंख्याक विरोधी राजकारण विजय यांच्याविरोधात कोणतेही मोठे वातावरण निर्माण करू शकलेनाही. यातून हेच दिसते की, भारताच्या सांस्कृतिकआणि राजकीय जीवनात आजही विविधता महत्त्वाचीआहे. तामिळनाडूचे निवडणूक निकाल बंगाल वआसामपेक्षा बरेच वेगळे आहेत. भारतात एवढी मोठीसामाजिक विविधता राष्ट्रीय एकात्मतेसाठी एकसमस्या आहे आणि पश्चिम युरोपप्रमाणे ती ‘एक देश,एक ओळख’ या मॉडेलमध्ये बसवली जाऊ शकते,असे भाजप नेहमी मानत आला आहे. पण भारताच्यासंस्थापकांचा दृष्टिकोन याहून वेगळा होता.तामिळनाडूतील लोकही त्याच जुन्या घटनात्मकदृष्टिकोनाशी सहमत असल्याचे दिसते, ना की हिंदूराष्ट्रवादी विचारांशी. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे) भारतीय राजकारणात एकीकडेलोकशाहीचा विजय होतोय, तर दुसरीकडेलोकशाहीचे मैदान छोटे करण्याचाप्रयत्नही होत आहे. एका ठिकाणी धार्मिकविविधता आहे, तर दुसरीकडे त्यावरहोणारा हल्लाही यशस्वी ठरतो.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- गॅस सिलेंडर पोहचवणाऱ्या डिलिव्हरी बॉयची कमाई किती? एजन्सीला मिळणाऱ्या कमिशनचे संपूर्ण गणित!
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
महाराष्ट्र
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- नागपुरात आता कचरा फेकणाऱ्यांची खैर नाही! नाल्यांत आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर थेट FIR दाखल होणार.
- पुरोगामी कोल्हापूरला काळिमा! गुप्तधनाच्या लालसेपोटी अघोरी पूजा आणि काळ्या जादूचा बाजार; भोंदूगिरीचे वाढते पेव.
गुन्हा
- सेल्फीचा थरार की नियोजित घातपात? शाही लग्नाआधी केतन अग्रवालचा संशयास्पद मृत्यू; होणाऱ्या पत्नीला अटक!
- पुणे: पुन्हा गोळीबाराचा थरार! कात्रज-मंतरवाडी बायपासवर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी झाडल्या ४ गोळ्या.
- उत्तर प्रदेश: कौटुंबिक वादातून सख्ख्या भावाचा क्रूर अंत; भाऊ, भावजय आणि पुतण्याची निर्घृण हत्या!
- मुंबई: कल्याण मध्ये १५ वर्षीय मुलीवर आजोबांच्या वयाच्या दोघांकडून अत्याचार; दोन नराधमांना अटक!
राजकीय
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
इतर
- छत्रपती संभाजीनगरच्या अन्न प्रयोगशाळेत ढिगाऱ्याखाली तपासणी! कर्मचारी कमतरता आणि नादुरुस्त AC मुळे ४ हजार नमुने प्रलंबित.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!
- दैनिक राशिभविष्य २३ जून २०२६: आज कोणाचे नशीब चमकणार? जाणून घ्या तुमची रास काय सांगते!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
देश विदेश
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
- लव्ह मॅरेजनंतर पतीने केला दुसरा विवाह; न्यायासाठी चिमुरड्या मुलासह माय माऊली चढली मोबाईल टॉवरवर!
- भारताची जागतिक भरारी! जहाज पुनर्वापर (Ship Recycling) क्षेत्रात भारत जगात प्रथम क्रमांकावर, २०२५ मध्ये ३५.४ टक्के बाजार हिस्सा.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!


























Subscribe to my channel

