2027 मध्ये 7 राज्यात विधानसभा निवडणुका होणारआहेत, ज्यात उत्तर प्रदेश, गुजरात आणि पंजाबचासमावेश आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकांमधून जेकाही शिकायला मिळाले ते 2029 च्या राष्ट्रीयनिवडणुकांसोबतच पुढील वर्षीच्या अन्यनिवडणुकांमध्ये अधिक उपयोगी पडेल. मोठे निष्कर्ष काहीही असले तरी 2029 च्या लोकसभानिवडणुकीचा निकाल अद्याप निश्चित झालेला नाही.अलीकडच्या निवडणुका पुन्हा एकदा हेच दाखवूनदेतात की भारत ही काही ‘निवडणूक हुकूमशाही’नाहीये. ‘व्ही-डेम’ अहवाल - जो जगभरातलोकशाहीवर सर्वाधिक वाचला जाणारा अहवालआहे - तो अनेक वर्षांपासून असेच सांगत आलाआहे. जर निवडणुकांमध्ये इतक्या राज्यांची सरकारे बदलत असतील, तर हे स्पष्ट आहे की भारताची निवडणूक लोकशाही अजूनही खूप मजबूत आहे. पण जर आगामी निवडणुकांसाठी एसआयआर एकमॉडेल बनले, तर मात्र भारताची लोकशाही नक्कीचकमकुवत होईल. मुस्लिम मतदार - ज्यांची भाजपलामिळणाऱ्या मतांची टक्केवारी 2014 पासून सुमारे 8टक्क्यांच्या आसपासच राहिली आहे - त्यांना मोठ्यासंख्येने हटवून एसआयआरने निवडणुकीतील चुरसप्रभावित करण्याचा प्रयत्न केला आहे. अमेरिकेतहीअसेच होते, जिथे रिपब्लिकन सरकारे ‘जेरीमँडरिंग’करतात. यामुळे कृष्णवर्णीय मतदारांचा प्रभाव कमीहोतो, कारण ते सामान्यतः रिपब्लिकनला खूप कमीमतदान करतात. आसाममध्येही वेगळ्या पद्धतीनेअसेच झाले, जिथे अल्पसंख्याक बहुल जागा 30वरून घटून 20 च्या आसपास राहिल्या. सत्तेत टिकूनराहण्यासाठी अनेक आधुनिक सरकारे अशा पद्धतींचाअवलंब करतात. पण कधीकधी या पद्धती अपयशीहीठरतात, जसे की हंगेरीमध्ये व्हिक्टर ऑर्बन यांचाझालेला पराभव. पण असे तेव्हाच होते, जेव्हाविरोधकांचा विजय इतका मोठा असतो की हे सर्वमार्ग निष्प्रभ ठरतात. असे समजा की, बंगालमध्येभाजपच्या विजयात एसआयआरचे योगदान तेवढेचहोते, ज्याला शेक्सपिअरच्या शब्दांत ‘विजयाची सुरक्षाआणखी पक्की करणे’ असे म्हणता येईल. दुसरीकडे, काँग्रेस पक्ष आता दक्षिणेकडील 5 पैकी3 राज्यांमध्ये सरकार चालवत आहे: कर्नाटक,तेलंगणा आणि केरळ. आजच्या घडीला त्यांनाप्रामुख्याने दक्षिणेचा पक्ष म्हणता येईल. उत्तर आणिपश्चिमेलाही त्यांचे अस्तित्व आहे, पण तिथे त्यांचावारंवार पराभव होत आहे. ते दोन उत्तरेकडीलराज्यांमध्येही (हिमाचल प्रदेश आणि झारखंड)एकतर सत्तेत आहेत किंवा सरकारचा भाग आहेत, पणही छोटी राज्ये आहेत. सध्या काँग्रेस उत्तर आणिपश्चिम भारतात कोणत्याही मोठ्या राज्याचे सरकारचालवत नाहीये. काँग्रेसच्या दक्षिणेतील मजबूतपकडीचे काही परस्परविरोधी परिणामही आहेत.केवळ दक्षिणेवर अवलंबून राहून ते दिल्लीत मोठीताकद बनू शकत नाहीत, कारण संसदेच्या केवळएक-चतुर्थांश जागा दक्षिणेत आहेत. राष्ट्रीयराजकारणात मजबूत होण्यासाठी काँग्रेसला उत्तरआणि पश्चिम भारतात उत्तम रणनीती आखावीलागेल. तामिळनाडूमध्ये विजय यांचा विजय खूप महत्त्वाचाआहे. त्यांचे वडील ख्रिश्चन आहेत आणि आई हिंदू.जरी ते स्वतः धार्मिकदृष्ट्या सक्रिय नसले, तरीजन्माने ते एक ख्रिश्चन म्हणून नोंदणीकृत आहेत.मात्र तामिळनाडूच्या मतदारांसाठी हा कोणताही मुद्दानव्हता. तिथे राजकारण धर्मापेक्षा जात आणि भाषेवरअधिक आधारित आहे. म्हणूनच भाजपचेअल्पसंख्याक विरोधी राजकारण विजय यांच्याविरोधात कोणतेही मोठे वातावरण निर्माण करू शकलेनाही. यातून हेच दिसते की, भारताच्या सांस्कृतिकआणि राजकीय जीवनात आजही विविधता महत्त्वाचीआहे. तामिळनाडूचे निवडणूक निकाल बंगाल वआसामपेक्षा बरेच वेगळे आहेत. भारतात एवढी मोठीसामाजिक विविधता राष्ट्रीय एकात्मतेसाठी एकसमस्या आहे आणि पश्चिम युरोपप्रमाणे ती ‘एक देश,एक ओळख’ या मॉडेलमध्ये बसवली जाऊ शकते,असे भाजप नेहमी मानत आला आहे. पण भारताच्यासंस्थापकांचा दृष्टिकोन याहून वेगळा होता.तामिळनाडूतील लोकही त्याच जुन्या घटनात्मकदृष्टिकोनाशी सहमत असल्याचे दिसते, ना की हिंदूराष्ट्रवादी विचारांशी. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे) भारतीय राजकारणात एकीकडेलोकशाहीचा विजय होतोय, तर दुसरीकडेलोकशाहीचे मैदान छोटे करण्याचाप्रयत्नही होत आहे. एका ठिकाणी धार्मिकविविधता आहे, तर दुसरीकडे त्यावरहोणारा हल्लाही यशस्वी ठरतो.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- मुंबई-गोवा महामार्ग: ३१ मे ची डेडलाईन उलटूनही काम अपूर्णच; प्रवाशांची गैरसोय कायम!
- सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार! कच्च्या तेलाच्या दरात ७ टक्क्यांची प्रचंड उसळी; महाराष्ट्र व देशभरात पेट्रोल-डिझेल आणि CNG चे नवे दर जाहीर!
- मान्सूनची पाऊले वेगवान! गोवा, कर्नाटक, केरळ किनारपट्टीवर ढगांची दाटी; मुंबईसह उपनगरांत पावसाची दमदार हजेरी!
- पुणे नसरापूर चिमुकली हत्या प्रकरण: तीन लहान मुलांची न्यायालयात महत्त्वाची साक्ष; आरोपीच्या कृत्याचा केला पर्दाफाश
महाराष्ट्र
- कोल्हापूर: प्रियकराकडून तीन मित्रांच्या मदतीने तरुणीवर अत्याचार; ब्लॅकमेलिंग प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल.
- सीएमआर ग्रीन टेक'चा आयपीओ आजपासून खुला; ६३१ कोटींच्या संधीसह ग्रे मार्केटमध्ये ३३ टक्क्यांची दमदार तेजी!
- दाऊदचा हस्तक 'सलीम डोळा'च्या ड्रग्ज नेटवर्कवर ईडीचा सर्जिकल स्ट्राईक; २० ठिकाणी छापेमारी, रोख रक्कम व महत्त्वाचे दस्तऐवज जप्त!
- बारावी निकाल: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे महत्त्वाचे निर्देश; गुणपत्रिकेवर फोटोबाबत नियमावली जारी!
गुन्हा
- दाऊदचा हस्तक 'सलीम डोळा'च्या ड्रग्ज नेटवर्कवर ईडीचा सर्जिकल स्ट्राईक; २० ठिकाणी छापेमारी, रोख रक्कम व महत्त्वाचे दस्तऐवज जप्त!
- पुणे नसरापूर चिमुकली हत्या प्रकरण: तीन लहान मुलांची न्यायालयात महत्त्वाची साक्ष; आरोपीच्या कृत्याचा केला पर्दाफाश
- धक्कादायक! स्वतःला 'RAW' अधिकारी सांगून तरुणीशी थाटला संसार; लग्नानंतर सत्य समोर येताच पायाखालची जमीन सरकली!
- बीडमध्ये वाल्मिक कराड गँगची दहशत कायम! जुगार अड्ड्याला विरोध केल्याने महिलेला अमानुष मारहाण; मुलांनाही उचलून फेकले. create landscape image no text on image no colllage image
राजकीय
- सांगली-सातारा विधानपरिषद निवडणूक: ८ उमेदवारांची रिंगणात उडी! महायुती आणि महाविकास आघाडीत जोरदार शक्तीप्रदर्शन.
- सातारा मिनी मंत्रालयाचा 'भाई' कोण? सभापतींच्या दालनात तडीपार गुंडाची बर्थडे पार्टी; पोलिस यंत्रणेचे पितळ उघडे.
- अमरावतीत विधान परिषदेचा 'रंगीत' खेळ! प्रवीण पोटेंपासून हर्षजीत देशमुखांपर्यंत दिग्गज मैदानात; कोण मारणार बाजी?
- "महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक २०२६: महायुतीची उमेदवारांची यादी निश्चित; शिंदे आणि अजित पवार गटाकडून नावांची घोषणा!"
इतर
- आजचे राशिभविष्य १ जून २०२६: जूनची सुरुवात या राशींसाठी ठरणार सुपरहिट, मिळतील मोठे लाभ आणि पदोन्नती!
- शहापुरात अन्नातून विषबाधा: एकाची प्रकृती चिंताजनक, २२ जण रुग्णालयात दाखल.
- आजचे राशीभविष्य ३० मे २०२६: 'भास्कर योगा'चा शुभ संयोग, या राशींना मिळेल भाग्याची साथ!
- एफडीएची धडक कारवाई! राज्यात ३३ जणांना अटक, २७ आस्थापने सील; भेसळयुक्त अन्न आणि प्रतिबंधित पदार्थांचा मोठा साठा जप्त!
मनोरंजन
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
- बॉलिवूडमध्ये खळबळ! 'डॉन ३' च्या वादावरून फरहान अख्तरच्या तक्रारीनंतर रणवीर सिंगवर 'बंदी'
विडियो गॅलेरी

पुणे आणि पिंपरी-चिंचवडला हादरवून सोडणाऱ्या विषारी दारूकांडाचा थरारक खुलासा
नसरापूर हादरलंय… आणि प्रत्येक आई-बापाच्या काळजात भीतीचं सावट दाटलंय! @punebatamya
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला वैचारिक दिशा देणारे महामानव…
देश विदेश
- मुंबई: 'अशोक वडापाव'चा जागतिक गौरव! 'टेस्टॲटलस'च्या जगातील सर्वोत्तम सँडविचच्या यादीत पटकावले २५ वे स्थान.
- ट्रम्प यांच्या 'युद्धविरामा'च्या दाव्यांना हरताळ; लेबनॉनवर इस्रायलचे भीषण हल्ले सुरूच, ८ जणांचा मृत्यू.
- उत्तराखंडमध्ये पर्यटनाचा थरार! नोएडाचा इंजिनिअर आणि रामनगरची तरुणी ट्रॅकिंगदरम्यान बेपत्ता; शोधमोहीम सुरू.
- डोनाल्ड ट्रम्प यांचा टॅरिफबाबतचा मोठा बदल; भारताला याचा फायदा होणार की फटका?


























Subscribe to my channel



