बंगाल आणि बिहारमध्ये एनआरसीवर झालेल्या तीव्रवादामुळे बहुतेक भारतीय या प्रक्रियेकडे मोठ्या शंकेने पाहतहोते. अशातच एनआरसीचा तिसरा टप्पा सुरू होताचनागरिकतेच्या पुराव्याबाबत सरकारने दिलेल्या परस्परविरोधीविधानांनी संभ्रम अधिक वाढवला. अलीकडेच परराष्ट्रमंत्रालयाने म्हटले की, 1955 च्या नागरिकता कायद्यानुसारपासपोर्ट हा नागरिकतेचा कायदेशीर दस्तऐवज नाही. 1967च्या पासपोर्ट कायद्यानुसार, हा केवळ प्रवासाचा एकदस्तऐवज आहे व त्याचा उद्देश आंतरराष्ट्रीय प्रवास सुलभकरणे हा आहे. या विधानाने हैराण झालेल्या लाखो देशवासीयांनी सोशल मीडियावर आपली नाराजी व्यक्त केला. पासपोर्ट नाही, तरमग नागरिकतेचा निर्णायक पुरावा कोणता हे स्पष्टकरण्याची मागणी त्यांनी केली. निवडणूक आयोगाने हा गोंधळ आणखी वाढवला. आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, एनआरसी प्रक्रियेदरम्यान मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी मतदार ज्या 12 कागदपत्रांचा वापर करू शकतात त्यात पासपोर्टचा समावेश असेल. आता केवळ वैध नागरिकांनाच मतदानाचा अधिकारअसल्याने आयोगाच्या या दाव्यावर एक रास्त प्रश्न निर्माणहोणे स्वाभाविक आहे. परराष्ट्र मंत्रालयाने नुकतेच हे स्पष्टकेले आहे की, पासपोर्ट हा नागरिकतेचा ‘निर्णायक आणिस्वतंत्र पुरावा’ नाही, तर मग निवडणूक आयोग तो मतदारयादीत नाव नोंदवण्यासाठी कसा स्वीकारू शकतो?एकीकडे पासपोर्टधारक लोक चिंतेत आहेत की, ज्याबुकलेटला ते दीर्घकाळापासून आपल्या भारतीयनागरिकतेचा अंतिम पुरावा मानत आले आहेत तिची किंमतनक्की काय? तर दुसरीकडे गृह मंत्रालय यावर शांत आहे. भारतीय नागरिकतेची प्राप्ती, निश्चिती आणि ती रद्दकरण्याच्या तरतुदी नियमित करणारी नोडल मिनिस्ट्री गृहमंत्रालयच आहे. मात्र, या विषयावर सुरू असलेल्या वादातहस्तक्षेप करणे त्यांनी टाळले आहे. निश्चितच, नागरिकताहा एक कायदेशीर विषय आहे. पण कायद्याच्याबारकाव्यांच्या पलीकडे जाऊन, हा प्रश्न आपण भारतीयम्हणून जवळ बाळगत असलेल्या अनेक कागदपत्रांवरीलजनतेच्या विश्वासाचाही आहे. नेव्ही ब्लू रंगाचे हे छोटेसेबुकलेट नागरिकतेचा निर्णायक पुरावा आहे, असा विश्वासअनेक वर्षांपासून पासपोर्टधारक बाळगून होते. शेवटी,अर्जदार भारतीय नागरिक आहे आणि तो पासपोर्टमिळवण्यास पात्र आहे, याची पूर्ण खात्री पटल्याशिवायसरकार हे बुकलेट जारी करत नाही. यासाठी पोलिसपडताळणीही केली जाते. परंतु, हा विश्वास कदाचितचुकीचा होता. पॅन कार्ड हे कर भरण्यासाठी असते, हे आपल्याला माहीतआहे. ड्रायव्हिंग लायसन्स आपल्याला वाहन चालवण्याचीपरवानगी देते. आधार कार्ड हा ओळख आणि निवासाचापुरावा आहे, जो बँक खाते उघडण्यासाठी आवश्यकअसतो. कर भरण्यासाठी तो पॅन कार्डशी लिंक करावालागतो. तसेच मतदार ओळखपत्राने आपण मतदान करूशकतो हेही आपल्याला ठाऊक आहे. त्याच वेळी पासपोर्टहा देश-विदेशात आपल्या नागरिकतेचा पुरावा आहे, असेआपण नेहमीच मानत आलो. असे नसेल तर मगनागरिकता सिद्ध करणारा नेमका दस्तऐवज कोणता? 2019 मध्ये सरकारने जारी केलेल्या प्रेस रिलीजमध्येही असेम्हटले होते की, ‘जन्मतारीख आणि जन्म ठिकाणाशीसंबंधित कोणताही दस्तऐवज सादर करून नागरिकता सिद्धकेली जाऊ शकते. तथापि, अशा कागदपत्रांबाबतचा निर्णयअद्याप बाकी आहे.’ जेव्हा खुद्द सरकारच अशाकागदपत्रांबाबत संभ्रमात आहे, तर मग आम्ही कोणाकडेपाहायचे? समस्या नागरिक नोंदणी व्यवस्थेतही आहे.लाखो भारतीयांकडे जन्माचा दाखला नाही. कारण जन्मनोंदणी 1970 नंतर अनिवार्य झाली. याशिवाय शालेयप्रमाणपत्रे, जमिनीशी संबंधित कागदपत्रे आणि अगदीमतदार याद्यांमध्येही लोकांच्या नावात अनेकदा तफावतअसते. जेव्हा नागरिकता ही कायदेशीर तपासाची बाब बनते,तेव्हा कागदपत्रांमधील या त्रुटी मोठी अडचण निर्माणकरतात. (हे लेखिकेचे वैयक्तिक मत आहे.) 1955 च्या नागरिकता कायद्यानुसार, 1950 नंतरभारतात जन्मलेली कोणतीही व्यक्ती इथलीनागरिक मानली जाते. आपण भारतीय नागरिकआहोत हे सिद्ध करण्यासाठी आपल्याला संघर्षकरावा लागेल, असे आपल्यापैकी बहुतेकांनाकधी स्वप्नातही वाटले नव्हते.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- मुंबई: कल्याणमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत: दोन दिवसांत २०० हून अधिक जणांना चावा, महापालिकेच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह
- पुणे: महत्त्वाचा इशारा: आज 'तिरंगा रॅली'मुळे डेक्कन परिसरातील वाहतूक मार्गांत बदल
- पुणे: विग आणि मास्क घालून पोलिसांना हुलकावणी देणारी टोळी जेरबंद; ३७ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
- पुणे: सातारा महामार्गावर काळाचा घाला: कारचा भीषण अपघात, मावळातील चार तरुणांचा मृत्यू
महाराष्ट्र
- मुंबई: कल्याणमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत: दोन दिवसांत २०० हून अधिक जणांना चावा, महापालिकेच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह
- पुणे: महत्त्वाचा इशारा: आज 'तिरंगा रॅली'मुळे डेक्कन परिसरातील वाहतूक मार्गांत बदल
- पुणे: विग आणि मास्क घालून पोलिसांना हुलकावणी देणारी टोळी जेरबंद; ३७ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
- पुणे: सातारा महामार्गावर काळाचा घाला: कारचा भीषण अपघात, मावळातील चार तरुणांचा मृत्यू
गुन्हा
- छत्रपती संभाजीनगर: ७ वीतील मुलीची 'रॉब्लॉक्स' गेमवर मैत्री अन् स्नॅपचॅटवर ब्लॅकमेल करत मागितले न्यूड फोटो; मुकुंदवाडीत गुन्हा दाखल.
- अहमदाबाद: इमारतीच्या टेरेसवर जाऊन २२ वर्षीय पीजी विद्यार्थीनीवर सुरक्षा रक्षकाचा जीवघेणा अत्याचार.
- पुणे: प्रियकरासोबत राहत असल्याच्या रागातून पतीने केला पत्नीचा निर्घृण खून.
- पुणे: माणुसकी वेशीवर! पुण्यातील खराडी येथे मुळा-मुठा नदीपात्रात आढळला नवजात चिमुकलीचा मृतदेह; पोलिसांनी सुरू केला सखोल तपास.
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- अंक भविष्य ४ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या मूलांक १ ते ९ नुसार तुमचे आजचे राशीभविष्य
- आजचे राशिभविष्य ३ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या आज कोणत्या राशींवर होणार शिवाची कृपा आणि कोणाला मिळणार ग्रहांची साथ
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रहमानच्या मुलाला अपघात: गायक ए.आर. अमीनच्या कारला चेन्नईत धडक, थोडक्यात बचावला!
- अहमदाबाद: इमारतीच्या टेरेसवर जाऊन २२ वर्षीय पीजी विद्यार्थीनीवर सुरक्षा रक्षकाचा जीवघेणा अत्याचार.
- बिहार: आईच्या उपचारासाठी जमीन गहाण ठेवली, एका गायीपासून सुरू केला प्रवास; बिहारच्या रोशन कुमार यांची प्रेरणादायी यशोगाथा.
- दिल्ली: ४२ वर्षीय महिला वकिलाचा हैदरपूर उड्डाणपुलावरून पडून मृत्यू; पतीने ढकलून दिल्याची कुटुंबीयांची तक्रार, पतीवर गुन्हा दाखल.

























Subscribe to my channel



