बंगाल आणि बिहारमध्ये एनआरसीवर झालेल्या तीव्रवादामुळे बहुतेक भारतीय या प्रक्रियेकडे मोठ्या शंकेने पाहतहोते. अशातच एनआरसीचा तिसरा टप्पा सुरू होताचनागरिकतेच्या पुराव्याबाबत सरकारने दिलेल्या परस्परविरोधीविधानांनी संभ्रम अधिक वाढवला. अलीकडेच परराष्ट्रमंत्रालयाने म्हटले की, 1955 च्या नागरिकता कायद्यानुसारपासपोर्ट हा नागरिकतेचा कायदेशीर दस्तऐवज नाही. 1967च्या पासपोर्ट कायद्यानुसार, हा केवळ प्रवासाचा एकदस्तऐवज आहे व त्याचा उद्देश आंतरराष्ट्रीय प्रवास सुलभकरणे हा आहे. या विधानाने हैराण झालेल्या लाखो देशवासीयांनी सोशल मीडियावर आपली नाराजी व्यक्त केला. पासपोर्ट नाही, तरमग नागरिकतेचा निर्णायक पुरावा कोणता हे स्पष्टकरण्याची मागणी त्यांनी केली. निवडणूक आयोगाने हा गोंधळ आणखी वाढवला. आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, एनआरसी प्रक्रियेदरम्यान मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी मतदार ज्या 12 कागदपत्रांचा वापर करू शकतात त्यात पासपोर्टचा समावेश असेल. आता केवळ वैध नागरिकांनाच मतदानाचा अधिकारअसल्याने आयोगाच्या या दाव्यावर एक रास्त प्रश्न निर्माणहोणे स्वाभाविक आहे. परराष्ट्र मंत्रालयाने नुकतेच हे स्पष्टकेले आहे की, पासपोर्ट हा नागरिकतेचा ‘निर्णायक आणिस्वतंत्र पुरावा’ नाही, तर मग निवडणूक आयोग तो मतदारयादीत नाव नोंदवण्यासाठी कसा स्वीकारू शकतो?एकीकडे पासपोर्टधारक लोक चिंतेत आहेत की, ज्याबुकलेटला ते दीर्घकाळापासून आपल्या भारतीयनागरिकतेचा अंतिम पुरावा मानत आले आहेत तिची किंमतनक्की काय? तर दुसरीकडे गृह मंत्रालय यावर शांत आहे. भारतीय नागरिकतेची प्राप्ती, निश्चिती आणि ती रद्दकरण्याच्या तरतुदी नियमित करणारी नोडल मिनिस्ट्री गृहमंत्रालयच आहे. मात्र, या विषयावर सुरू असलेल्या वादातहस्तक्षेप करणे त्यांनी टाळले आहे. निश्चितच, नागरिकताहा एक कायदेशीर विषय आहे. पण कायद्याच्याबारकाव्यांच्या पलीकडे जाऊन, हा प्रश्न आपण भारतीयम्हणून जवळ बाळगत असलेल्या अनेक कागदपत्रांवरीलजनतेच्या विश्वासाचाही आहे. नेव्ही ब्लू रंगाचे हे छोटेसेबुकलेट नागरिकतेचा निर्णायक पुरावा आहे, असा विश्वासअनेक वर्षांपासून पासपोर्टधारक बाळगून होते. शेवटी,अर्जदार भारतीय नागरिक आहे आणि तो पासपोर्टमिळवण्यास पात्र आहे, याची पूर्ण खात्री पटल्याशिवायसरकार हे बुकलेट जारी करत नाही. यासाठी पोलिसपडताळणीही केली जाते. परंतु, हा विश्वास कदाचितचुकीचा होता. पॅन कार्ड हे कर भरण्यासाठी असते, हे आपल्याला माहीतआहे. ड्रायव्हिंग लायसन्स आपल्याला वाहन चालवण्याचीपरवानगी देते. आधार कार्ड हा ओळख आणि निवासाचापुरावा आहे, जो बँक खाते उघडण्यासाठी आवश्यकअसतो. कर भरण्यासाठी तो पॅन कार्डशी लिंक करावालागतो. तसेच मतदार ओळखपत्राने आपण मतदान करूशकतो हेही आपल्याला ठाऊक आहे. त्याच वेळी पासपोर्टहा देश-विदेशात आपल्या नागरिकतेचा पुरावा आहे, असेआपण नेहमीच मानत आलो. असे नसेल तर मगनागरिकता सिद्ध करणारा नेमका दस्तऐवज कोणता? 2019 मध्ये सरकारने जारी केलेल्या प्रेस रिलीजमध्येही असेम्हटले होते की, ‘जन्मतारीख आणि जन्म ठिकाणाशीसंबंधित कोणताही दस्तऐवज सादर करून नागरिकता सिद्धकेली जाऊ शकते. तथापि, अशा कागदपत्रांबाबतचा निर्णयअद्याप बाकी आहे.’ जेव्हा खुद्द सरकारच अशाकागदपत्रांबाबत संभ्रमात आहे, तर मग आम्ही कोणाकडेपाहायचे? समस्या नागरिक नोंदणी व्यवस्थेतही आहे.लाखो भारतीयांकडे जन्माचा दाखला नाही. कारण जन्मनोंदणी 1970 नंतर अनिवार्य झाली. याशिवाय शालेयप्रमाणपत्रे, जमिनीशी संबंधित कागदपत्रे आणि अगदीमतदार याद्यांमध्येही लोकांच्या नावात अनेकदा तफावतअसते. जेव्हा नागरिकता ही कायदेशीर तपासाची बाब बनते,तेव्हा कागदपत्रांमधील या त्रुटी मोठी अडचण निर्माणकरतात. (हे लेखिकेचे वैयक्तिक मत आहे.) 1955 च्या नागरिकता कायद्यानुसार, 1950 नंतरभारतात जन्मलेली कोणतीही व्यक्ती इथलीनागरिक मानली जाते. आपण भारतीय नागरिकआहोत हे सिद्ध करण्यासाठी आपल्याला संघर्षकरावा लागेल, असे आपल्यापैकी बहुतेकांनाकधी स्वप्नातही वाटले नव्हते.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- मुंबई: राजकीय वर्तुळात मोठी खळबळ! नवरात्रीपूर्वी उद्धव ठाकरेंचे १४ आमदार शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता, राजकीय सूत्रांची माहिती
- मुंबई: एसटीचा मोठा निर्णय! महिला व ज्येष्ठ नागरिकांना सवलतीच्या प्रवासासाठी आजपासून NCMC कार्ड अनिवार्य
- नाशिक: महागाईचं विघ्न! आंतरराष्ट्रीय युद्ध अन् एफडीएच्या कारवाईमुळे गणेशमूर्तींच्या दरात ३० टक्क्यांनी वाढ
- पुणे: मी केवळ एक आमदार, सरकारचा भाग नाही मराठा आरक्षण आणि संवादावर सुधीर मुनगंटीवार यांचे स्पष्टीकरण
महाराष्ट्र
- मुंबई: राजकीय वर्तुळात मोठी खळबळ! नवरात्रीपूर्वी उद्धव ठाकरेंचे १४ आमदार शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता, राजकीय सूत्रांची माहिती
- मुंबई: एसटीचा मोठा निर्णय! महिला व ज्येष्ठ नागरिकांना सवलतीच्या प्रवासासाठी आजपासून NCMC कार्ड अनिवार्य
- नाशिक: महागाईचं विघ्न! आंतरराष्ट्रीय युद्ध अन् एफडीएच्या कारवाईमुळे गणेशमूर्तींच्या दरात ३० टक्क्यांनी वाढ
- पुणे: मी केवळ एक आमदार, सरकारचा भाग नाही मराठा आरक्षण आणि संवादावर सुधीर मुनगंटीवार यांचे स्पष्टीकरण
गुन्हा
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

पुण्यात NCP कार्यालयाबाहेर तरुणांच्या दोन गटांत राडा; एकमेकांना मारहाण
मुंबई लोकलच्या छतावर चढला तरुण; ओव्हरहेड वायरच्या संपर्कात येऊन 45% भाजला
वादळाआधीच मेक्सिकोत जोरदार वाऱ्यांचा तडाखा; मैदानातून खेळाडूंची धावपळ!
देश विदेश
- उत्तर प्रदेश: कौशांबीत पटाखा कारखान्यात भीषण स्फोट; महिला व बालकांसह ७ ते ८ जणांचा मृत्यू, परिसर हादरला
- नवी दिल्ली: 'कॉकरोच जनता पार्टी'च्या रॅलीला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा स्पष्ट नकार; सरन्यायाधीशांचे महत्त्वाचे निरीक्षण
- चेन्नई: २०२९ला राहुल गांधीच पंतप्रधान, विजय यांनी समर्थन न दिल्यास मंत्रिपदाचे राजीनामे देऊ ;काँग्रेसचा तामिळनाडू सरकारला थेट इशारा
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल

























Subscribe to my channel




