8 दिवसांपूर्वी
- कॉपी लिंक

जेव्हा आमिर खानला त्यांची पहिली पत्नी, दुसरी पत्नीआणि होणारी पत्नी यांच्यासोबत एकाच कारमध्ये प्रवासकरताना पाहिले गेले, तेव्हा साहजिकच खळबळ उडाली.काहींनी याला आधुनिक म्हटले, तर काहींना ते विचित्रवाटले. अनेकांना तर हे समजलेच नाही. पण कदाचितआपण एक मोठी गोष्ट दुर्लक्षित करत आहोत.
आपण मिश्र कुटुंब ही संकल्पना उदयाला येताना पाहतआहोत. ही कल्पना पाश्चात्त्य समाजांत अनेक काळापासूनसामान्य आहे, पण भारतात ती अजूनही संशयाने पाहिलीजाते. आपल्याकडे लग्नाला पवित्र मानले जाते,घटस्फोटाला अजूनही कलंक मानले जाते आणि कौटुंबिकन्यायालयात अशा वादांची गर्दी असते, जे अनेकदालग्नापेक्षाही जास्त काळ चालतात. भारतात घटस्फोटालापिढ्यान्पिढ्या एका युद्धासारखे सादर केले गेले. त्यात एकखलनायक आणि एक पीडित असणे आवश्यक होते. कुटुंबेदोन गटांत विभागली जात. मुले या सर्वांचा सर्वाधिकफटका सोसत असत. घटस्फोटित पती-पत्नी एकमेकांच्याआयुष्यातून पूर्णपणे गायब होत, केवळ वकील आणिन्यायालयाच्या आदेशांमार्फत त्यांचा संपर्क उरत असे. पणआता एक शांत बदल सुरू होत आहे.
आमिर खान आणि किरण राव यांनी वारंवार या गोष्टीवर भरदिला आहे की, जरी त्यांचे लग्न संपले असले तरी त्यांचेकुटुंब संपलेले नाही. हृतिक रोशन आणि सुझैन खानयांनीही घटस्फोटानंतर यशस्वी संयुक्त पालकत्वाचेकदाचित भारतातील सर्वात मोठे उदाहरण मांडले आहे. तेकौटुंबिक कार्यक्रमांत एकत्र सहभागी होतात, महत्त्वाचेसण-उत्सव सोबत साजरे करतात. त्यांनी आपल्या मुलांच्याहिताला स्वतःच्या अहंकारापेक्षा वर ठेवण्याचा एकजाणीवपूर्वक निर्णय घेतल्याचे दिसते. हे महत्त्वाचे आहेकारण सेलिब्रिटी केवळ आपले मनोरंजन करत नाहीत, तरते शक्यतेची एक नवी दिशाही दाखवतात.
अशा देशात जिथे घटस्फोटित स्त्रियांना अजूनही विचारलेजाते की ‘काय चुकले होते?’ आणि जिथे घटस्फोटितपुरुषांना स्वतःच्या अधिकारांसाठी लढण्यास प्रोत्साहित केलेजाते, तिथे घटस्फोटित पती-पत्नीला सार्वजनिक कटुता नठेवता एकत्र पाहणे हे खोलवर रुजलेल्या धारणांना आव्हानदेते. हे सूचित करते की घटस्फोट नेहमीच अपयश नसतो.अनेकदा हे केवळ आयुष्यातील एक बदल असते.
अर्थात, सेलिब्रिटींचे आयुष्य हे आदर्श मानून चालणारनाही. आर्थिक समृद्धी अनेक गोष्टी सोप्या करते. आया,समुपदेशक, एकापेक्षा जास्त घरे, लवचिक दिनचर्या आणिआर्थिक सुरक्षा यामुळे ते ताण कमी होऊ शकतात, ज्यांचासामना सामान्य कुटुंबांना करावा लागतो. तरीही हे तत्त्वमहत्त्वाचे आहे.
प्रश्न असा नाही की दोन व्यक्ती आयुष्यभर विवाहित राहूशकतात का? प्रश्न हा आहे की, लग्न संपल्यानंतरही त्याएकमेकांबद्दल आदर आणि सद्भावना ठेवू शकतात का?मुले या प्रक्रियेत असतात, तेव्हा हे अधिक महत्त्वाचे ठरते.जगभरातील संशोधन सांगते की, पालकांमधील दीर्घकाळचालणाऱ्या संघर्षाचा मुलांना अधिक त्रास होतो. दोन शांतघरांच्या दरम्यान राहणारे मूल, एकाच तणावपूर्ण घरातअडकलेल्या मुलापेक्षा अधिक चांगल्या स्थितीत असते.
देश बदलत आहे. स्त्रिया आर्थिकदृष्ट्या अधिक स्वतंत्र होतआहेत. लोक उशिरा लग्न करत आहेत. लग्नाकडूनअसणाऱ्या अपेक्षा पूर्वीपेक्षा वाढल्या आहेत. साहजिकचघटस्फोटांचे प्रमाणही वाढत आहे. अशा परिस्थितीत, वरदिलेले प्रसंग एक पर्यायी कथा मांडतात, ज्यामध्येघटस्फोटित पती-पत्नी एकमेकांचे सहकारी बनून राहूशकतात आणि मुलांना कुणा एकाची बाजू घेण्यास भागपाडले जात नाही. (हे लेखिकेचे वैयक्तिक मत आहे.)
This post was originally published on this site.
शहर
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
- पुणे: सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत सहाय्यक फौजदाराचा जागीच मृत्यू!
- पुणे: मोठी कारवाई! आग प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोहगावमधील ११ विनापरवाना पीजी-हॉस्टेल सील!
महाराष्ट्र
- मुंबई: लालबागच्या राजाच्या दर्शनादरम्यान मोठी दुर्घटना; २५ वर्षीय जयदीप नेमाडे तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- सातारा: जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढवावी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्ट भूमिका!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!


























Subscribe to my channel




