जेव्हा आमिर खानला त्यांची पहिली पत्नी, दुसरी पत्नीआणि होणारी पत्नी यांच्यासोबत एकाच कारमध्ये प्रवासकरताना पाहिले गेले, तेव्हा साहजिकच खळबळ उडाली.काहींनी याला आधुनिक म्हटले, तर काहींना ते विचित्रवाटले. अनेकांना तर हे समजलेच नाही. पण कदाचितआपण एक मोठी गोष्ट दुर्लक्षित करत आहोत. आपण मिश्र कुटुंब ही संकल्पना उदयाला येताना पाहतआहोत. ही कल्पना पाश्चात्त्य समाजांत अनेक काळापासूनसामान्य आहे, पण भारतात ती अजूनही संशयाने पाहिलीजाते. आपल्याकडे लग्नाला पवित्र मानले जाते,घटस्फोटाला अजूनही कलंक मानले जाते आणि कौटुंबिकन्यायालयात अशा वादांची गर्दी असते, जे अनेकदालग्नापेक्षाही जास्त काळ चालतात. भारतात घटस्फोटालापिढ्यान्पिढ्या एका युद्धासारखे सादर केले गेले. त्यात एकखलनायक आणि एक पीडित असणे आवश्यक होते. कुटुंबेदोन गटांत विभागली जात. मुले या सर्वांचा सर्वाधिकफटका सोसत असत. घटस्फोटित पती-पत्नी एकमेकांच्याआयुष्यातून पूर्णपणे गायब होत, केवळ वकील आणिन्यायालयाच्या आदेशांमार्फत त्यांचा संपर्क उरत असे. पणआता एक शांत बदल सुरू होत आहे. आमिर खान आणि किरण राव यांनी वारंवार या गोष्टीवर भरदिला आहे की, जरी त्यांचे लग्न संपले असले तरी त्यांचेकुटुंब संपलेले नाही. हृतिक रोशन आणि सुझैन खानयांनीही घटस्फोटानंतर यशस्वी संयुक्त पालकत्वाचेकदाचित भारतातील सर्वात मोठे उदाहरण मांडले आहे. तेकौटुंबिक कार्यक्रमांत एकत्र सहभागी होतात, महत्त्वाचेसण-उत्सव सोबत साजरे करतात. त्यांनी आपल्या मुलांच्याहिताला स्वतःच्या अहंकारापेक्षा वर ठेवण्याचा एकजाणीवपूर्वक निर्णय घेतल्याचे दिसते. हे महत्त्वाचे आहेकारण सेलिब्रिटी केवळ आपले मनोरंजन करत नाहीत, तरते शक्यतेची एक नवी दिशाही दाखवतात. अशा देशात जिथे घटस्फोटित स्त्रियांना अजूनही विचारलेजाते की ‘काय चुकले होते?’ आणि जिथे घटस्फोटितपुरुषांना स्वतःच्या अधिकारांसाठी लढण्यास प्रोत्साहित केलेजाते, तिथे घटस्फोटित पती-पत्नीला सार्वजनिक कटुता नठेवता एकत्र पाहणे हे खोलवर रुजलेल्या धारणांना आव्हानदेते. हे सूचित करते की घटस्फोट नेहमीच अपयश नसतो.अनेकदा हे केवळ आयुष्यातील एक बदल असते. अर्थात, सेलिब्रिटींचे आयुष्य हे आदर्श मानून चालणारनाही. आर्थिक समृद्धी अनेक गोष्टी सोप्या करते. आया,समुपदेशक, एकापेक्षा जास्त घरे, लवचिक दिनचर्या आणिआर्थिक सुरक्षा यामुळे ते ताण कमी होऊ शकतात, ज्यांचासामना सामान्य कुटुंबांना करावा लागतो. तरीही हे तत्त्वमहत्त्वाचे आहे. प्रश्न असा नाही की दोन व्यक्ती आयुष्यभर विवाहित राहूशकतात का? प्रश्न हा आहे की, लग्न संपल्यानंतरही त्याएकमेकांबद्दल आदर आणि सद्भावना ठेवू शकतात का?मुले या प्रक्रियेत असतात, तेव्हा हे अधिक महत्त्वाचे ठरते.जगभरातील संशोधन सांगते की, पालकांमधील दीर्घकाळचालणाऱ्या संघर्षाचा मुलांना अधिक त्रास होतो. दोन शांतघरांच्या दरम्यान राहणारे मूल, एकाच तणावपूर्ण घरातअडकलेल्या मुलापेक्षा अधिक चांगल्या स्थितीत असते. देश बदलत आहे. स्त्रिया आर्थिकदृष्ट्या अधिक स्वतंत्र होतआहेत. लोक उशिरा लग्न करत आहेत. लग्नाकडूनअसणाऱ्या अपेक्षा पूर्वीपेक्षा वाढल्या आहेत. साहजिकचघटस्फोटांचे प्रमाणही वाढत आहे. अशा परिस्थितीत, वरदिलेले प्रसंग एक पर्यायी कथा मांडतात, ज्यामध्येघटस्फोटित पती-पत्नी एकमेकांचे सहकारी बनून राहूशकतात आणि मुलांना कुणा एकाची बाजू घेण्यास भागपाडले जात नाही. (हे लेखिकेचे वैयक्तिक मत आहे.)
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- खत दरवाढीचा 'डोस' शेतकऱ्यांच्या मुळावर; दीड वर्षात ५० किलोच्या पिशवीमागे ७०० रुपयांची वाढ, शेतीचा उत्पादन खर्च वाढला!
- मुंबईत पावसाचा जोर! पवई तलाव तुडुंब भरून वाहू लागला; सात प्रमुख जलाशयांच्या पाणीसाठ्याबाबत मोठी अपडेट!
- युरोपमध्ये ३५ अंशांवर रस्ते वितळतात, तर भारतात ४५ अंशांवरही ठणठणीत! काय आहे त्यामागचे 'इंजिनिअरिंग' रहस्य?
- मुंबई: बिश्नोई टोळीविरुद्ध कारवाई तीव्र; अनमोल बिश्नोई, प्रवीण लोणकर अटकेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- खत दरवाढीचा 'डोस' शेतकऱ्यांच्या मुळावर; दीड वर्षात ५० किलोच्या पिशवीमागे ७०० रुपयांची वाढ, शेतीचा उत्पादन खर्च वाढला!
- टीईटी पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई! सूत्रधार बिजेंद्र गुप्ताची पत्नी बिहारमधून अटकेत
- मुंबईत पावसाचा जोर! पवई तलाव तुडुंब भरून वाहू लागला; सात प्रमुख जलाशयांच्या पाणीसाठ्याबाबत मोठी अपडेट!
- मुंबई: बिश्नोई टोळीविरुद्ध कारवाई तीव्र; अनमोल बिश्नोई, प्रवीण लोणकर अटकेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा!
गुन्हा
- गोव्याच्या डेल्टा धबधब्यावर बेळगावच्या तरुणाचा बुडून मृत्यू; पर्यटनाचा आनंद ठरला काळ!
- निवृत्त पोलिसाला स्वस्त घर पडले महागात; १५ लाखांचा गंडा घालणाऱ्या पोलिसाच्या मुलावर गुन्हा दाखल
- जळगाव: ४० वर्षीय महिलेवर मित्रासमोरच सामूहिक अत्याचार; नराधमांनी व्हिडीओ बनवून केला व्हायरल, १४ जण अटकेत!
- पुणे: लोहगड हत्याकांडात नवा ट्विस्ट! मुख्य आरोपी सिया गोयलच्या वकिलांची भाऊ साहिलला १० कोटींची कायदेशीर नोटीस; वकीलांच्या हक्कांवरून न्यायालयात हाय-व्होल्टेज ड्रामा!
राजकीय
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
इतर
- आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही कफ सिरप; आरोग्य मंत्रालयाचा मोठा निर्णय!
- आजचे राशिभविष्य ३० जून २०२६: 'या' राशींचे नशीब फळफळणार, मिळेल अमाप यश आणि संपत्ती!
- बळीराजा मालामाल! नाशिकच्या आदिवासी पट्ट्यात 'पांढऱ्या मुसळी'ची कमालीची क्रेझ; बाजारात मिळतोय २ ते ३ हजार रुपये प्रति किलोचा बंपर भाव
- आजचे राशिभविष्य: शनिदेव करणार या राशींची कर्जमुक्ती; जाणून घ्या २७ जून २०२६ चा तुमचा लकी दिवस!
मनोरंजन
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
- लॉक अप २ चा धमाका! रितेश देशमुख आणि फराह खान करणार होस्ट; जाणून घ्या संभाव्य स्पर्धकांची यादी
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
विडियो गॅलेरी

मुंबईची शान असलेला जुहू बीच कचऱ्याच्या विळख्यात! #JuhuBeach #Mumbai #MumbaiNews #Beach #IndiaNews
Chief Minister Devendra Fadnavis and Deputy CM Sunetra Pawar Murlidhar Mohol #Leadership v
अमळनेरमध्ये संतापजनक प्रकार! बेवारस मृतदेह कचऱ्याच्या घंटागाडीतून स्मशानभूमीत #Amalner #Jalgaon
देश विदेश
- इराकच्या खासदाराच्या घरातून १४६ कोटींची रोख रक्कम आणि सोन्याचा डोंगर जप्त; पाहून डोळे दिपून जातील!
- हार्दिक पांड्याचा मोठा निर्णय! मुंबई सोडून आता बंगळुरूमध्ये करणार सराव; कारकिर्द वाचवण्यासाठी उचलले मोठे पाऊल.
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- E20 पेट्रोल हा केवळ 'प्रयोग', अंतिम निष्कर्ष पुढच्या वर्षी येणार; केंद्र सरकारचा सर्वोच्च न्यायालयात धक्कादायक खुलासा!

























Subscribe to my channel


