हवामान बदलाच्या विरोधात संपूर्ण जग एक लढा देतआहे. या संघर्षात ध्येये आणि वचनबद्धतेची कोणतीहीकमतरता राहिलेली नाही. पण शेवटी लोक या दिशेनेझालेली प्रगती या आधारावर मोजतात की ते त्यांच्यादैनंदिन जीवनात काय अनुभवतात आणि हवामानकृतीचा प्रभाव जगातील शहरांत जास्त थेट दिसून येतो. शहरांमध्ये आता ही समज निर्माण होऊ लागली आहेकी हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करणारे आणिहवामानविषयक आव्हानांचा सामना करण्याची क्षमतावाढवणारे उपाय लोकांचे दैनंदिन जीवनही अधिकचांगले बनवतात. ऊर्जा-कार्यक्षम घरे विजेचे बिल कमीकरतात. अक्षय ऊर्जा आयातित-इंधनांवरीलअवलंबित्व आणि तेल-गॅसच्या किमतीत होणारी वाढयामुळे निर्माण होणाऱ्या अडचणी कमी करते. उत्तमसार्वजनिक वाहतूक आणि सुरक्षित सायकल पायाभूत सुविधा लोकांना येण्या-जाण्यासाठी अधिककिफायतशीर आणि निरोगी पर्याय उपलब्ध करून देतात. झाडे आणि ग्रीन बेल्ट हवेच्या गुणवत्तेत सुधारणाघडवून आणतात, परिसर थंड ठेवतात आणि शहरे राहण्यासाठी अधिक सुखद बनवतात. पण हवामान कृतीचा उद्देश केवळ एवढाच नाही. हा उष्ण होतअसलेल्या पृथ्वीच्या आधीच स्पष्ट झालेल्याप्रभावांपासून लोकांना सुरक्षित ठेवण्याचाही प्रयत्न आहे.उष्णतेची लाट, पूर, दुष्काळ आणि अति-हवामानाच्याघटना सतत अधिक तीव्र होत आहेत. शहरे आणि त्यांचेरहिवासी या आव्हानांचा सर्वात आधी सामना करतआहेत. म्हणूनच हवामान बदलाचा सामना करण्यासाठीअनुकूलतेच्या उपायांची साखळी पुढे वाढवावी लागेल. जगभरात स्थानिक नेतृत्व शाळा, रुग्णालये, नर्सिंगहोम्स आणि सार्वजनिक ठिकाणे अति उष्णता तसेचइतर हवामान धोक्यांपासून नागरिकांच्या सुरक्षेसाठीअनुकूल बनवण्याचा प्रयत्न करत आहे. सावलीचीव्यवस्था, ग्रीन रूफ आणि नैसर्गिक कूलिंग सिस्टिम्सवाढत्या तापमानाप्रति शहरांची क्षमता वाढवू शकतात,ज्याचा सर्वात जास्त लाभ मुले, वृद्ध आणि इतरसंवेदनशील गटांना मिळतो. आज जगातील अनेकमोठ्या शहरांमध्ये हरितगृह वायू उत्सर्जन घटले आहे,तर त्यांची लोकसंख्या सतत वाढत राहिली आहे.याशिवाय, सर्व प्रकारची शहरे मिळून त्या प्रगतीलाअधिक वेगवान करण्यासाठी सहकार्य करत आहेत, जीत्यांनी वेगवेगळ्या स्तरांवर साध्य केली आहे. गेल्या दशकात ग्लोबल कोवेनंट ऑफ मेयर्स फॉरक्लायमेट अँड एनर्जी (जीसीओएम) 150 देशांच्या14,000 पेक्षा जास्त शहरे आणि स्थानिक सरकारांच्यायुती म्हणून विकसित झाले आहे, जे एक अब्जापेक्षाजास्त लोकांचे प्रतिनिधित्व करते. यामध्ये भारताचीही 29शहरे सामील आहेत आणि सर्वात नवीन सदस्यतिरुवनंतपुरम आहे. याच्या अनेक सदस्य शहरांनीत्यांच्या सरकारांच्या तुलनेत अधिक महत्त्वाकांक्षीहवामान ध्येये स्वीकारली आहेत आणि ती अधिकवेगाने साध्य करण्याच्या दिशेने पुढे गेली आहेत. तरीही,जर त्यांना अधिक सहकार्य मिळाले तर ती अधिकवेगाने आणि अधिक व्यापक स्तरावर काम करूशकतात. त्यांना तांत्रिक तज्ज्ञता आणि निधीपर्यंतपोहोचण्याची तातडीची गरज आहे. अनेक स्थानिकस्वराज्य संस्थांकडे अजूनही इतकी संसाधने नाहीत कीत्या हवामान प्रकल्पांची ओळख, विकास आणिअंमलबजावणी करू शकतील. भागीदारीतून या गरजापूर्ण करता येऊ शकतात. सिटी क्लायमेट फायनान्स गॅपफंड - ज्याला जीसीओएम आणि जागतिक बँकेचापाठिंबा प्राप्त आहे - आधीच अशा प्रकल्पांचा विकासकरण्यासाठी शहरांना मदत करत आहे, जे गुंतवणुकीलाआकर्षित करू शकतील आणि लोकसंख्येला लाभपोहोचवू शकतील. गेल्या काही वर्षांत याने 1,400 पेक्षाजास्त शहरांना हवामानविषयक महत्त्वाकांक्षांनाव्यावहारिक कृतीत बदलण्यास मदत प्रदान केली आहे. राष्ट्रीय सरकारे आता हवामान बदलाचा सामनाकरण्यात शहरांची क्षमता वेगाने स्वीकारत आहेत. पणयाला केवळ सुरुवात मानले पाहिजे. सर्वात यशस्वीहवामान-धोरणे तीच असतात, ज्यांचा परिणाम लोकत्यांच्या रोजच्या जीवनात पाहू आणि अनुभवू शकतात,म्हणजे स्वच्छ हवा, अधिक सुरक्षित रस्ते, विजेचे कमीबिल, अधिक आरोग्यदायी घरे आणिअति-हवामानापासून अधिक चांगली सुरक्षा. (@प्रोजेक्ट सिंडिकेट) लोक रोजच्या जीवनात अनुभवू शकतात.तिच खरी हवामान धोरणे म्हटलीपाहिजेत. म्हणजे स्वच्छ हवा, सुरक्षित रस्ते,विजेचे कमी बिल, अधिक आरोग्यदायीघरे,तीव्र हवामानापासून चांगली सुरक्षा.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या पिलर उभारणीचे काम मध्यरात्री सुरू; आवाजामुळे न्यू दिंडोशीतील रहिवाशांची झोपमोड, नागरिक त्रस्त
- नाशिक: विदर्भ प्रवासाला मोठे बूस्टर नाशिक-बडनेरा मेमूचा 'स्पेशल' टॅग हटला; आता १५ ऑगस्टपासून नियमितपणे दररोज धावणार
- छत्रपती संभाजीनगर: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली ताप १०२ अंशांवर पोहोचला असून टायफॉइडची लक्षणे, रुग्णालयात दाखल
महाराष्ट्र
- सांगली: नागपंचमी २०२६ शिराळ्यात होणार ४१ नागांचे जिवंत दर्शन; वन्यजीव विभागाकडून कडक अटी व शर्तींवर परवानगी मंजूर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या पिलर उभारणीचे काम मध्यरात्री सुरू; आवाजामुळे न्यू दिंडोशीतील रहिवाशांची झोपमोड, नागरिक त्रस्त
- नाशिक: विदर्भ प्रवासाला मोठे बूस्टर नाशिक-बडनेरा मेमूचा 'स्पेशल' टॅग हटला; आता १५ ऑगस्टपासून नियमितपणे दररोज धावणार
गुन्हा
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
- कोल्हापूर: वीजचोरीचा मोठा भांडाफोड शिरोळमध्ये स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करून ९ लाखांची चोरी; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

नांदेडमध्ये तृतीयपंथीयांच्या दोन गटांत जोरदार हाणामारी; व्हिडिओ व्हायरल
हरिद्वारमध्ये ‘रोड रेज’; हळू चालवण्यास सांगितल्याने थार चालकाचा संताप, बसचालकाला धडक
क्रोएशियाच्या ओमीशमध्ये भीषण वणवा; आगीच्या ज्वाळांनी आकाश लाल, हजारो नागरिकांचे स्थलांतर
देश विदेश
- झारखंड: रांचीमध्ये तिरंगा यात्रेत सहभागी होण्यापासून रोखत पोलीस प्रशासनाकडून धक्काबुक्की; जेएलकेएम नेते देवेंद्र नाथ महतो यांचा गंभीर आरोप
- मध्य प्रदेश: "आता देशासाठी जीव देणार नाही, तर देशद्रोह्यांचा जीव घेऊ"; ८० व्या स्वातंत्र्यदिनी बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे अत्यंत आक्रमक विधान
- जम्मू-काश्मीर: किश्तवाड येथे महिंद्रा स्कॉर्पियो कार अनियंत्रित होऊन चिनाब नदीत कोसळली, ५ जणांचा मृत्यू
- गोवा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची मोठी घोषणा; विकसित गोवा २०३७' चा रोडमॅप जाहीर, रोजगार पायाभूत सुविधा आणि पर्यटनावर विशेष भर


























Subscribe to my channel




