लोकशाही सरकारांवरील जनतेचा अविश्वास वाढलाआहे. हे चिंता निर्माण करणारे आहे. त्यातच आताएआय चुकीच्या माहितीचा प्रचार करून आणितथ्यांवरील विश्वास कमी करून हे संकट वाढवेल,अशी भीती अनेकांना वाटते. परंतु हे देखील शक्य आहेकी नवीन एआय साधने लोकशाहीवरील विश्वासाच्यासंकटावर उपाय बनू शकतात! ओईसीडीच्या मते त्यांच्या सदस्य देशांमधील सरासरीफक्त 39% नागरिक त्यांच्या सरकारांवर विश्वासठेवतात. 2021 मध्ये हा आकडा 45% होता. अमेरिकेतप्यू रिसर्चच्या आकडेवारीनुसार सरकारवरील विश्वास ऐतिहासिक नीचांकी पातळीवर घसरला आहे - सुमारे 17%. फ्रान्स, ब्रिटन आणि ऑस्ट्रेलियामध्येही असेच आकडे आहेत. याउलट जगातील अधिक प्रभावी तंत्रज्ञ सरकारांमधील विश्वासाचे प्रमाण बरेच जास्त आहे. सिंगापूर आणि युएईमध्ये ते 70% पेक्षा जास्त आहे.चीनही या बाबतीत आघाडीवर आहे. तंत्रज्ञ राजवटी सार्वजनिक चिंतांना प्रतिसाद देतअसताना निकाल देण्यास सक्षम असतात. हे लोकशाही सरकारांसमोरील एका गंभीर आव्हानाकडे संकेतकरणारे आहे. त्यांच्या धोरणात तर्कशुद्धतेचा अभावआहे. एकीकडे अनुभवी धोरणकर्ते आहेत. ते राजकीयव्यवहार्यता, सार्वजनिक भावना व पूर्वी यशस्वीउपाययोजनांवर आधारित धोरणे तयार करतात.दुसरीकडे अर्थशास्त्रज्ञ व तंत्रज्ञांचे जग आहे. कार्यक्षमतावाढवण्याच्या उद्देशाने धोरणे तयार करण्याचा प्रयत्नकरतात. या दोघांत अनेकदा चुकीची जुळवाजुळवअसते. तंत्रज्ञ यशोगाथांनी ही कोंडी टाळली आहे.सिंगापूर सरकार कठोर धोरण विश्लेषण करते आणिजनता ते कसे स्वीकारेल, हे समजून घेण्याचा प्रयत्नकरते. त्याचप्रमाणे गल्फ कोऑपरेशन कौन्सिलदेशांतील धोरणकर्ते नागरिकांच्या समाधानाचे मोजमापकरण्यासाठी तांत्रिक कौशल्य तसेच प्रणालींमध्ये मोठ्याप्रमाणात गुंतवणूक करतात. युएईमध्ये सार्वजनिक सेवाप्रदात्यांना ग्राहक समाधान अभिप्राय बूथ आहेत. हे आतापर्यंत पाश्चात्य लोकशाहींसाठी कठीण सिद्धझाले आहे. एक कारण म्हणजे सतत वादग्रस्त पक्षीयराजकारणामुळे सरकारी कामकाज कमकुवत होते. इंधनअनुदान काढून टाकल्याने पैसे वाचतील. असमानताकमी होईल असे अर्थशास्त्रज्ञांचे मत आहे, तर निवडूनआलेल्या प्रतिनिधींना माहित आहे की अशाहालचालीमुळे राजकीय वादळ निर्माण होऊ शकते.सरकारी वित्तीय मॉडेल्स पेन्शन सुधारणांचीआवश्यकता अधोरेखित करत असताना, जनमतसर्वेक्षण असे सूचित करतात की अशी धोरणेनिवडणूकदृष्ट्या स्वतःला पराभूत करू शकतात.परिणामी, सरकारे तंत्रज्ञान आणि राजकारणामध्येदोलायमान होतात, ज्यामुळे कामकाजात बिघाड होतो.एआय ही दरी भरून काढण्यास मदत करू शकते. मोठेभाषा मॉडेल धोरण विश्लेषणासाठी अद्वितीय क्षमताप्रदर्शित करतात. एआय-संवर्धित धोरण विश्लेषणाच्यामाझ्या प्रयोगांमध्ये मला आढळले की या प्रणालीविशेषतः मी त्यास "भावनिकदृष्ट्या जागरूक धोरणडिझाइन’् म्हणतो त्या करण्यास सक्षम आहेत. पारंपारिकसाधने दर्शवू शकतात की गर्दीचा शुल्क वाहतूक कोंडी22% ने कमी करते, एआय सिस्टम आपल्याला हेदेखील आठवण करून देऊ शकतात की "कंजेशनचार्ज’ या शब्दापेक्षा "स्वच्छ-हवा शुल्क’ लोकांनाचांगले मिळेल; निवडणूक वर्षात गर्दीचा शुल्क लागूकेल्याने राजकीय धोका वाढू शकतो. येथे मुद्दा मानवी निर्णयक्षमतेची जागा घेण्याचा नाही.अनुभवी धोरणकर्त्यांचे ज्ञान अधिक स्पष्ट, संघटितआणि चाचणीयोग्य बनवण्याचा आहे. एआयआपल्याला हे करण्यास मदत करते. शिवाय एआय टूल्सवेब-सर्च क्षमतांसह एकत्रित केले जातात. तेव्हा तेजवळपास रिअल-टाइममध्ये सार्वजनिक भावनांचेविश्लेषण करण्यास सक्षम होतात. हे महत्त्वाचे आहे.कारण मागील तिमाहीतील चिंता दूर करण्यासाठीडिझाइन केलेली धोरणे पुढील तिमाहीत अंमलातआणली जातील तेव्हा राजकीय वातावरणाशी सुसंगतनसतील. (@प्रोजेक्ट सिंडिकेट) एआय-संचालित विश्लेषणातून बातम्यामाध्यमे, सोशल मीडिया आणि संसदीयवादांत विशिष्ट मुद्द्यांबाबत कशाप्रकारची चर्चा होते आहे, हे समजू शकते.राजकीय संधीची खिडकी कधी उघडीआहे किंवा कधी बंद आहे हे समजूशकते.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- नागपूर दर्गा धर्मांतर प्रकरण: तरुणीला बुरखा आणि कलमा वाचायला लावून बळजबरीने धर्मांतराचा प्रयत्न
- भारत-नेपाल सीमेवर नागरिकांना मोठा दिलासा! बालेन शाह सरकारचा मोठा निर्णय; भारतातून आणणाऱ्या सामानावरील शुल्क सवलत पाच पटीने वाढवली!
- ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; चांदी तब्बल ६,००० रुपयांनी स्वस्त!
- शिल्पा शिंदेच्या 'खोट्या' कबुलीजबाबावर हिना खानचा संताप; पंतप्रधान मोदींकडे केली उपरोधिक मागणी!
महाराष्ट्र
- नागपूर दर्गा धर्मांतर प्रकरण: तरुणीला बुरखा आणि कलमा वाचायला लावून बळजबरीने धर्मांतराचा प्रयत्न
- ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; चांदी तब्बल ६,००० रुपयांनी स्वस्त!
- शिल्पा शिंदेच्या 'खोट्या' कबुलीजबाबावर हिना खानचा संताप; पंतप्रधान मोदींकडे केली उपरोधिक मागणी!
- भोंदूगिरीचा पर्दाफाश! अघोरी पूजा आणि मृत्यूची भीती दाखवून 'भोंदू कमलेश'ने राज्यभरातील भाविकांना लुटले; पोलिसांची दोन पथके रवाना!
गुन्हा
- मलबार हिल पोलिसांत गुन्हा! सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ लिपिकाकडून विवाहितेची १५ लाखांना फसवणूक!
- अमरावती: "तू आम्हाला दारू पाजतो का?"; नकार देताच वाद झाला अन् दगडाने ठेचून तरुणाचा खून;
- पुण्यात रक्तरंजित थरार! आयटीआयच्या विद्यार्थ्याची झोपेत असताना वर्गमित्राकडून निर्घृण हत्या
- रायगड: दागिन्यांच्या हव्यासापोटी वृद्धेचा जीव घेतला! अलिबागमध्ये ८५ वर्षीय महिलेची हत्या; मृतदेह आंबेनळी घाटात फेकला
राजकीय
- तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी खळबळ! २३ खासदार बंडखोर गटाच्या संपर्कात, ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ?
- कर्नाटकात राजकीय भूकंप: मंत्री रामलिंगा रेड्डींचा राजीनामा; खातेवाटपावरून मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप!
- छगन भुजबळ दिल्लीला जाणार? राज्यसभेसाठी नाव निश्चित होण्याची शक्यता, समीर भुजबळांच्या मंत्रिमंडळ प्रवेशाची चर्चा!
- पश्चिम बंगाल: तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट! 'ममता बॅनर्जी आता आमच्या नेत्या नाहीत', बंडखोर आमदारांचा खळबळजनक दावा
इतर
- मुंबई हादरली: डोकेडिया कुटुंब मृत्यू प्रकरणाचे गूढ वाढले; टरबूज नाही, तर 'उंदीर मारण्याचे विष' कारणीभूत?
- आजचे राशीभविष्य ५ जून २०२६: ग्रहांच्या आशीर्वादाने नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगतात तुमचे तारे!
- पुणे: सामाजिक बांधिलकी जपत 'ONP Hospitals'तर्फे ७ जून रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन!
- अन्न व औषध प्रशासनाचा बीडमध्ये धडाका: तुकाराम मुंढेंच्या आदेशानुसार भेसळयुक्त पदार्थ आणि गुटखा जप्त
मनोरंजन
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
देश विदेश
- खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!
- गरिबीवर मात! ई-रिक्षा चालकाच्या मुलाने क्रॅक केली JEE Advanced परीक्षा; आयआयटीत (IIT) जाणारा ठरला गावातील पहिलाच तरुण!
- नोएडा शहरासाठी आजची सकाळ अत्यंत भीतीदायक ठरली, कारण शहरातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी आगीच्या भीषण घटना घडल्या आहेत.
- पश्चिम बंगाल: तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट! 'ममता बॅनर्जी आता आमच्या नेत्या नाहीत', बंडखोर आमदारांचा खळबळजनक दावा

























Subscribe to my channel


