लोकशाही सरकारांवरील जनतेचा अविश्वास वाढलाआहे. हे चिंता निर्माण करणारे आहे. त्यातच आताएआय चुकीच्या माहितीचा प्रचार करून आणितथ्यांवरील विश्वास कमी करून हे संकट वाढवेल,अशी भीती अनेकांना वाटते. परंतु हे देखील शक्य आहेकी नवीन एआय साधने लोकशाहीवरील विश्वासाच्यासंकटावर उपाय बनू शकतात! ओईसीडीच्या मते त्यांच्या सदस्य देशांमधील सरासरीफक्त 39% नागरिक त्यांच्या सरकारांवर विश्वासठेवतात. 2021 मध्ये हा आकडा 45% होता. अमेरिकेतप्यू रिसर्चच्या आकडेवारीनुसार सरकारवरील विश्वास ऐतिहासिक नीचांकी पातळीवर घसरला आहे - सुमारे 17%. फ्रान्स, ब्रिटन आणि ऑस्ट्रेलियामध्येही असेच आकडे आहेत. याउलट जगातील अधिक प्रभावी तंत्रज्ञ सरकारांमधील विश्वासाचे प्रमाण बरेच जास्त आहे. सिंगापूर आणि युएईमध्ये ते 70% पेक्षा जास्त आहे.चीनही या बाबतीत आघाडीवर आहे. तंत्रज्ञ राजवटी सार्वजनिक चिंतांना प्रतिसाद देतअसताना निकाल देण्यास सक्षम असतात. हे लोकशाही सरकारांसमोरील एका गंभीर आव्हानाकडे संकेतकरणारे आहे. त्यांच्या धोरणात तर्कशुद्धतेचा अभावआहे. एकीकडे अनुभवी धोरणकर्ते आहेत. ते राजकीयव्यवहार्यता, सार्वजनिक भावना व पूर्वी यशस्वीउपाययोजनांवर आधारित धोरणे तयार करतात.दुसरीकडे अर्थशास्त्रज्ञ व तंत्रज्ञांचे जग आहे. कार्यक्षमतावाढवण्याच्या उद्देशाने धोरणे तयार करण्याचा प्रयत्नकरतात. या दोघांत अनेकदा चुकीची जुळवाजुळवअसते. तंत्रज्ञ यशोगाथांनी ही कोंडी टाळली आहे.सिंगापूर सरकार कठोर धोरण विश्लेषण करते आणिजनता ते कसे स्वीकारेल, हे समजून घेण्याचा प्रयत्नकरते. त्याचप्रमाणे गल्फ कोऑपरेशन कौन्सिलदेशांतील धोरणकर्ते नागरिकांच्या समाधानाचे मोजमापकरण्यासाठी तांत्रिक कौशल्य तसेच प्रणालींमध्ये मोठ्याप्रमाणात गुंतवणूक करतात. युएईमध्ये सार्वजनिक सेवाप्रदात्यांना ग्राहक समाधान अभिप्राय बूथ आहेत. हे आतापर्यंत पाश्चात्य लोकशाहींसाठी कठीण सिद्धझाले आहे. एक कारण म्हणजे सतत वादग्रस्त पक्षीयराजकारणामुळे सरकारी कामकाज कमकुवत होते. इंधनअनुदान काढून टाकल्याने पैसे वाचतील. असमानताकमी होईल असे अर्थशास्त्रज्ञांचे मत आहे, तर निवडूनआलेल्या प्रतिनिधींना माहित आहे की अशाहालचालीमुळे राजकीय वादळ निर्माण होऊ शकते.सरकारी वित्तीय मॉडेल्स पेन्शन सुधारणांचीआवश्यकता अधोरेखित करत असताना, जनमतसर्वेक्षण असे सूचित करतात की अशी धोरणेनिवडणूकदृष्ट्या स्वतःला पराभूत करू शकतात.परिणामी, सरकारे तंत्रज्ञान आणि राजकारणामध्येदोलायमान होतात, ज्यामुळे कामकाजात बिघाड होतो.एआय ही दरी भरून काढण्यास मदत करू शकते. मोठेभाषा मॉडेल धोरण विश्लेषणासाठी अद्वितीय क्षमताप्रदर्शित करतात. एआय-संवर्धित धोरण विश्लेषणाच्यामाझ्या प्रयोगांमध्ये मला आढळले की या प्रणालीविशेषतः मी त्यास "भावनिकदृष्ट्या जागरूक धोरणडिझाइन’् म्हणतो त्या करण्यास सक्षम आहेत. पारंपारिकसाधने दर्शवू शकतात की गर्दीचा शुल्क वाहतूक कोंडी22% ने कमी करते, एआय सिस्टम आपल्याला हेदेखील आठवण करून देऊ शकतात की "कंजेशनचार्ज’ या शब्दापेक्षा "स्वच्छ-हवा शुल्क’ लोकांनाचांगले मिळेल; निवडणूक वर्षात गर्दीचा शुल्क लागूकेल्याने राजकीय धोका वाढू शकतो. येथे मुद्दा मानवी निर्णयक्षमतेची जागा घेण्याचा नाही.अनुभवी धोरणकर्त्यांचे ज्ञान अधिक स्पष्ट, संघटितआणि चाचणीयोग्य बनवण्याचा आहे. एआयआपल्याला हे करण्यास मदत करते. शिवाय एआय टूल्सवेब-सर्च क्षमतांसह एकत्रित केले जातात. तेव्हा तेजवळपास रिअल-टाइममध्ये सार्वजनिक भावनांचेविश्लेषण करण्यास सक्षम होतात. हे महत्त्वाचे आहे.कारण मागील तिमाहीतील चिंता दूर करण्यासाठीडिझाइन केलेली धोरणे पुढील तिमाहीत अंमलातआणली जातील तेव्हा राजकीय वातावरणाशी सुसंगतनसतील. (@प्रोजेक्ट सिंडिकेट) एआय-संचालित विश्लेषणातून बातम्यामाध्यमे, सोशल मीडिया आणि संसदीयवादांत विशिष्ट मुद्द्यांबाबत कशाप्रकारची चर्चा होते आहे, हे समजू शकते.राजकीय संधीची खिडकी कधी उघडीआहे किंवा कधी बंद आहे हे समजूशकते.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: भीमाशंकर येथे श्रावण यात्रेला दिमाखात सुरुवात; भाविकांसाठी ३८ विशेष बस आणि सुरक्षेसाठी २५० पोलीस कर्मचारी तैनात
- नागपूर: कायदा-सुव्यवस्था महत्त्वाची, ओबीसी संघटनांनी मोर्चा काढू नये; चंद्रशेखर बावनकुळेंचे आवाहन
- मुंबई: बंगळुरू-मुंबई वंदे भारत स्लीपर ट्रेनची मोठी अपडेट; २४ ऐवजी फक्त १६ तासांत गाठणार नाश्ता-जेवणासह ३,००० रुपयांपर्यंत असणार तिकीट
- पुणे: पिंपरी-चिंचवडमध्ये 'पे अँड पार्क' धोरणावरून सोसायटी फेडरेशनमध्येच मतभेद; एकाचा तीव्र विरोध तर दुसऱ्याचा जाहीर पाठिंबा
महाराष्ट्र
- पुणे: भीमाशंकर येथे श्रावण यात्रेला दिमाखात सुरुवात; भाविकांसाठी ३८ विशेष बस आणि सुरक्षेसाठी २५० पोलीस कर्मचारी तैनात
- नागपूर: कायदा-सुव्यवस्था महत्त्वाची, ओबीसी संघटनांनी मोर्चा काढू नये; चंद्रशेखर बावनकुळेंचे आवाहन
- मुंबई: बंगळुरू-मुंबई वंदे भारत स्लीपर ट्रेनची मोठी अपडेट; २४ ऐवजी फक्त १६ तासांत गाठणार नाश्ता-जेवणासह ३,००० रुपयांपर्यंत असणार तिकीट
- पुणे: पिंपरी-चिंचवडमध्ये 'पे अँड पार्क' धोरणावरून सोसायटी फेडरेशनमध्येच मतभेद; एकाचा तीव्र विरोध तर दुसऱ्याचा जाहीर पाठिंबा
गुन्हा
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
- कोल्हापूर: वीजचोरीचा मोठा भांडाफोड शिरोळमध्ये स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करून ९ लाखांची चोरी; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
- अंक भविष्य ४ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या मूलांक १ ते ९ नुसार तुमचे आजचे राशीभविष्य
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

पेट्रोल भरलं अन् पैसे न देता कारसह पसार? तरुणीचा कथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
रस्ता बंद झाला तर निरीक्षकांनीच उचलली कुऱ्हाड! उत्तराखंड पोलिसांचा व्हिडिओ चर्चेत
पुण्यातील लोणीकंद पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्यावर गंभीर आरोप
देश विदेश
- नवी दिल्ली: स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला दिल्ली उच्च न्यायालय आणि विमानतळाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; प्रशासनाची यंत्रणा सतर्क
- नांदेड: पतीचा जीव वाचवण्यासाठी मानवी ढाल बनणाऱ्या शूर पोलिसासमोर खासदार हरसिमरत कौर बादल नतमस्तक; हल्ल्यात पोलिसाच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक
- नवी दिल्ली: स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला पंतप्रधान मोदींचे देशाला आवाहन; फाळणीच्या वेदनांची आठवण करत 'विकसित भारत'चे लक्ष्य
- नवी दिल्ली: लोकशाही जिवंत ठेवण्याची आपली जबाबदारी आहे; कपिल सिब्बलांच्या युक्तिवादावर सरन्यायाधीशांचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

























Subscribe to my channel




