लोकशाही सरकारांवरील जनतेचा अविश्वास वाढलाआहे. हे चिंता निर्माण करणारे आहे. त्यातच आताएआय चुकीच्या माहितीचा प्रचार करून आणितथ्यांवरील विश्वास कमी करून हे संकट वाढवेल,अशी भीती अनेकांना वाटते. परंतु हे देखील शक्य आहेकी नवीन एआय साधने लोकशाहीवरील विश्वासाच्यासंकटावर उपाय बनू शकतात! ओईसीडीच्या मते त्यांच्या सदस्य देशांमधील सरासरीफक्त 39% नागरिक त्यांच्या सरकारांवर विश्वासठेवतात. 2021 मध्ये हा आकडा 45% होता. अमेरिकेतप्यू रिसर्चच्या आकडेवारीनुसार सरकारवरील विश्वास ऐतिहासिक नीचांकी पातळीवर घसरला आहे - सुमारे 17%. फ्रान्स, ब्रिटन आणि ऑस्ट्रेलियामध्येही असेच आकडे आहेत. याउलट जगातील अधिक प्रभावी तंत्रज्ञ सरकारांमधील विश्वासाचे प्रमाण बरेच जास्त आहे. सिंगापूर आणि युएईमध्ये ते 70% पेक्षा जास्त आहे.चीनही या बाबतीत आघाडीवर आहे. तंत्रज्ञ राजवटी सार्वजनिक चिंतांना प्रतिसाद देतअसताना निकाल देण्यास सक्षम असतात. हे लोकशाही सरकारांसमोरील एका गंभीर आव्हानाकडे संकेतकरणारे आहे. त्यांच्या धोरणात तर्कशुद्धतेचा अभावआहे. एकीकडे अनुभवी धोरणकर्ते आहेत. ते राजकीयव्यवहार्यता, सार्वजनिक भावना व पूर्वी यशस्वीउपाययोजनांवर आधारित धोरणे तयार करतात.दुसरीकडे अर्थशास्त्रज्ञ व तंत्रज्ञांचे जग आहे. कार्यक्षमतावाढवण्याच्या उद्देशाने धोरणे तयार करण्याचा प्रयत्नकरतात. या दोघांत अनेकदा चुकीची जुळवाजुळवअसते. तंत्रज्ञ यशोगाथांनी ही कोंडी टाळली आहे.सिंगापूर सरकार कठोर धोरण विश्लेषण करते आणिजनता ते कसे स्वीकारेल, हे समजून घेण्याचा प्रयत्नकरते. त्याचप्रमाणे गल्फ कोऑपरेशन कौन्सिलदेशांतील धोरणकर्ते नागरिकांच्या समाधानाचे मोजमापकरण्यासाठी तांत्रिक कौशल्य तसेच प्रणालींमध्ये मोठ्याप्रमाणात गुंतवणूक करतात. युएईमध्ये सार्वजनिक सेवाप्रदात्यांना ग्राहक समाधान अभिप्राय बूथ आहेत. हे आतापर्यंत पाश्चात्य लोकशाहींसाठी कठीण सिद्धझाले आहे. एक कारण म्हणजे सतत वादग्रस्त पक्षीयराजकारणामुळे सरकारी कामकाज कमकुवत होते. इंधनअनुदान काढून टाकल्याने पैसे वाचतील. असमानताकमी होईल असे अर्थशास्त्रज्ञांचे मत आहे, तर निवडूनआलेल्या प्रतिनिधींना माहित आहे की अशाहालचालीमुळे राजकीय वादळ निर्माण होऊ शकते.सरकारी वित्तीय मॉडेल्स पेन्शन सुधारणांचीआवश्यकता अधोरेखित करत असताना, जनमतसर्वेक्षण असे सूचित करतात की अशी धोरणेनिवडणूकदृष्ट्या स्वतःला पराभूत करू शकतात.परिणामी, सरकारे तंत्रज्ञान आणि राजकारणामध्येदोलायमान होतात, ज्यामुळे कामकाजात बिघाड होतो.एआय ही दरी भरून काढण्यास मदत करू शकते. मोठेभाषा मॉडेल धोरण विश्लेषणासाठी अद्वितीय क्षमताप्रदर्शित करतात. एआय-संवर्धित धोरण विश्लेषणाच्यामाझ्या प्रयोगांमध्ये मला आढळले की या प्रणालीविशेषतः मी त्यास "भावनिकदृष्ट्या जागरूक धोरणडिझाइन’् म्हणतो त्या करण्यास सक्षम आहेत. पारंपारिकसाधने दर्शवू शकतात की गर्दीचा शुल्क वाहतूक कोंडी22% ने कमी करते, एआय सिस्टम आपल्याला हेदेखील आठवण करून देऊ शकतात की "कंजेशनचार्ज’ या शब्दापेक्षा "स्वच्छ-हवा शुल्क’ लोकांनाचांगले मिळेल; निवडणूक वर्षात गर्दीचा शुल्क लागूकेल्याने राजकीय धोका वाढू शकतो. येथे मुद्दा मानवी निर्णयक्षमतेची जागा घेण्याचा नाही.अनुभवी धोरणकर्त्यांचे ज्ञान अधिक स्पष्ट, संघटितआणि चाचणीयोग्य बनवण्याचा आहे. एआयआपल्याला हे करण्यास मदत करते. शिवाय एआय टूल्सवेब-सर्च क्षमतांसह एकत्रित केले जातात. तेव्हा तेजवळपास रिअल-टाइममध्ये सार्वजनिक भावनांचेविश्लेषण करण्यास सक्षम होतात. हे महत्त्वाचे आहे.कारण मागील तिमाहीतील चिंता दूर करण्यासाठीडिझाइन केलेली धोरणे पुढील तिमाहीत अंमलातआणली जातील तेव्हा राजकीय वातावरणाशी सुसंगतनसतील. (@प्रोजेक्ट सिंडिकेट) एआय-संचालित विश्लेषणातून बातम्यामाध्यमे, सोशल मीडिया आणि संसदीयवादांत विशिष्ट मुद्द्यांबाबत कशाप्रकारची चर्चा होते आहे, हे समजू शकते.राजकीय संधीची खिडकी कधी उघडीआहे किंवा कधी बंद आहे हे समजूशकते.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: परवानगी नाकारली तरीही थाटात पार पडला कार्यक्रम; पुण्यात राधा पाटील, मंडळ अध्यक्षांसह आयोजकांवर पोलिसी बडगा आणि गुन्हा दाखल!
- मुंबई: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईत मोठा धक्का; ज्येष्ठ नेत्या विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद रद्द!
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्यात पाण्याची तीव्र टंचाई! सर्व धरणसाठा पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित; विभागीय आयुक्तांचे वीजपंप जप्त करण्याचे कठोर आदेश
- नाशिक: रोड आणि सिडकोत तोतया पोलिसांचा उच्छाद; भरदिवसा नागरिकांना चकमा देत साडेपाच तोळे सोने लांबवले
महाराष्ट्र
- नागपूर: ऑपरेशन टायगर' ते डीजे बंदी; राजकीय घडामोडींवर सचिन अहिर यांचे विविध मुद्द्यांवर स्पष्ट भाष्य!
- पुणे: परवानगी नाकारली तरीही थाटात पार पडला कार्यक्रम; पुण्यात राधा पाटील, मंडळ अध्यक्षांसह आयोजकांवर पोलिसी बडगा आणि गुन्हा दाखल!
- मुंबई: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईत मोठा धक्का; ज्येष्ठ नेत्या विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद रद्द!
- नंदुरबार: गावोगावी उभे राहिलेत दोन गट, पक्षात गटबाजीचा आजार..; शिंदेंच्या आमदारानेच उघड केली स्वतःच्या पक्षाची पोलखोल!
गुन्हा
- अहिल्यानगर: आंतरजातीय विवाहाला घरच्यांचा विरोध होईल या टोकाच्या भीतीतून प्रेमीयुगुलाचा विहिरीत उडी मारून करुण अंत
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: गृह मंत्रालयासोबतच्या बैठकीत तोडगा निघाला नाही, तर छेडणार भव्य आंदोलन; प्रसिद्ध पर्यावरणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांचा केंद्र सरकारला स्पष्ट इशारा
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल
- नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान योजना शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान कार्ड नसल्यास ₹6000 हजारांचा हप्ता मिळणार नाही, 32 लाख शेतकरी चिंतेत
- नवी दिल्ली: समजा, मी तुमचा विद्यार्थी आहे, मला..पंतप्रधानांच्या प्रश्नावर शिक्षिकेचं उत्तर अन् एकच हशा पिकला


























Subscribe to my channel




