भविष्यात हिरोशिमा-नागासाकीसार ख्या विनाशकारी घटना आणि मोठ्या प्रमाणावरील युद्धे टाळण्यासाठी संवादाचे व्यासपीठ तयार व्हावे, या उद्देशाने दोनमहायुद्धांनंतर संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना करण्यात आली होती. त्याच्या काही सर्वमान्य तत्त्वांमध्ये भूभागताब्यात न घेणे, नागरिक, रेडक्रॉस आणि मदत संस्थांनाहल्ल्याच्या क्षेत्राबाहेर ठेवणे आणि त्यांना प्रवेश देणेयांचा समावेश होता. मात्र युक्रेन, इराण आणिलेबनॉनमध्ये घडले, ते या तत्त्वांच्या पूर्णपणे विरुद्ध होते.यूएन, नाटो आणि ब्रिक्स सदस्य देशांनी सर्व पक्षांनाचर्चेच्या टेबलावर आणण्यासाठी हस्तक्षेप केला, पण याटप्प्यापर्यंत पोहोचण्यासाठी अनेक महिने , वर्षे लागली. आज अशी परिस्थिती निर्माणच होऊ नये, यासाठीयूएनला अधिक सक्षम बनवण्याची गरज नाही का?शाश्वत विकास उद्दिष्टांमध्ये अडथळा येऊ नये, हेनिश्चित करणे आवश्यक आहे. चार्टरद्वारे स्थापन यूएनचे उद्दिष्ट आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा राखणे, मानवी हक्कांना प्रोत्साहन देणे, सामाजिक व आर्थिकविकासाला चालना देणे, पर्यावरणाचे संरक्षण करणेआणि आपत्कालीन परिस्थितीत मानवतावादी मदतपुरवणे हे आहे. संघर्ष रोखणे, आंतरराष्ट्रीय कायदेटिकवून ठेवणे आणि शाश्वत विकास उद्दिष्टे साध्यकरण्यासाठी जागतिक प्रयत्नांचे समन्वयन करणे हीत्याची प्रमुख कामे आहेत.मात्र रशिया-युक्रेन युद्ध,इराण-इस्रायल युद्ध, गाझा व लेबनॉनमधील संघर्षांमध्येयूएनला आपली उद्दिष्टे साध्य करताना गंभीरअडचणींचा सामना करावा लागला. परिस्थिती अशीनिर्माण झाली की, यूएनसाठी मानवतावादी मदतपोहोचवणेही कठीण झाले आणि युद्धगुन्ह्यांची निंदा यूएनचार्टरऐवजी देशांच्या प्रभावानुसार केली गेली. त्यामुळेया संघटनेला पुन्हा प्रभावी बनवण्यासाठी नव्याने विचारकरण्याची गरज आहे. रशिया-युक्रेन युद्धात यूएन केवळकागदी कार्यवाहीपुरता मर्यादित राहिला. त्याने रशियाच्याबिनशर्त माघारीचे ठराव मंजूर केले आणि शांततेचाफॉर्म्युला मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र हा फॉर्म्युलाहल्ल्यानंतर चार वर्षांनी आला, त्यामुळे तो प्रभावहीनठरला. मानवतावादी मदत पोहोचवण्यातही यूएनअपयशी ठरला, कारण प्रभावित भागात पोहोचण्यापासूनत्याला वारंवार रोखण्यात आले. मोठ्या प्रमाणावरजीवितहानी झाल्यानंतरच तो 1.3 कोटी प्रभावितलोकांपर्यंत मदत पोहोचवू शकला. यूएनच्या यामूकदर्शक भूमिकेमुळे 2025 हे वर्ष युक्रेनवासीयांसाठीविनाशकारी ठरले. त्यानंतर 2026 मध्ये इस्रायल व इराणयांच्यात नव्या संघर्षाला सुरुवात झाली. यामुळे जागतिकव्यापारमार्ग व वाहतूक व्यवस्थेवर परिणाम झाला. मानवीहक्कांचे पूर्णपणे उल्लंघन झाले. सुरुवातीलाचइराणमध्ये शाळकरी मुलींवर हल्ले झाले तरलेबनॉनमध्येही अशाच घटना समोर आल्या. यूएनचेइतर सदस्य देश ऊर्जा पुरवठा खंडित झाल्यानंतरचसक्रिय झाले. यूएन महासचिवांची विधानेही संयमराखण्याच्या आवाहनापुरती मर्यादित राहिली. अशापरिस्थितीत यूएनकडे स्वतःची अधिक ताकद असावी,याबाबत नव्याने विचार करण्याची गरज नाही का? यूएनचे उद्दिष्ट मानवी हक्कांचे उल्लंघन रोखणे आणिसमृद्धी आणणे हे आहे. मात्र युद्धांमुळे हे प्रयत्नविस्कळीत झाले असून अनेक देश महागाई आणिगरिबीच्या दुष्चक्रात अडकले आहेत. व्यापार आणिपुरवठा साखळी प्रभावित होत आहेत. नागरिकांचे जीवजात आहेत आणि त्यांना गरिबीकडे ढकलले जात आहे.याचे दीर्घकालीन परिणाम होतील. आंतरराष्ट्रीय कायदेहीया युद्धांचे बळी ठरत आहेत. हा संघर्ष इतर भागांत पसरूशकतो, ही सर्वात मोठी चिंता आहे. आज पुन्हा संयुक्तराष्ट्र व त्याच्या संस्थांना मजबूत करण्याची गरज प्रकर्षानेजाणवत आहे. दक्षिण आफ्रिकेने आंतरराष्ट्रीयन्यायालयात मानवताविरोधी गुन्ह्यांविरोधात खटलादाखल करणे हे पहिले महत्त्वाचे पाऊल होते. पण तेही‘कागदी वाघ’ ठरले. ठोस निर्धार किंवा प्रभावी कारवाईदिसली नाही. मात्र राजनैतिक संवाद सुरू राहिले.आताआंतरराष्ट्रीय कायद्यांची अंमलबजावणी निश्चितकरण्यासाठी यूएनला अधिक शक्तिशाली बनवण्याचीगरज नाही का? (हे लेखिकेचे वैयक्तिक मत आहे.) संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची फेररचनाहोणे आवश्यक आहे. चीन, फ्रान्स,रशिया, ब्रिटन, अमेरिका यांच्यासोबतइराण, भारत आणि दक्षिण आफ्रिकायांना स्थायी सदस्य बनवले जावे.महासभेकडून अस्थायी सदस्यांची निवडकरण्याची व्यवस्था कायम ठेवावी.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीत डीजेवरील वादानंतर रक्तरंजित थरार; टोळक्याच्या बेदम मारहाणीत तरुण जागीच ठार, १० जण अटकेत
- पुणे: सदाशिव पेठेत पोलीस व्हॅनचा थरार! भरधाव गाडीने उडवल्या अनेक वाहने, सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल
- पुणे: पाण्याची चिंता मिटली! खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणे तुडुंब भरण्याच्या मार्गावर, पाणीसाठा ९६ टक्क्यांवर
- मुंबई: जुलैमध्ये पावसाचा दिलासा, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद, पण ऑगस्टमध्ये काय होणार? हवामान विभागाचा ताजा अंदाज
महाराष्ट्र
- राज्यातील ९० लाखांहून अधिक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे ४००० रुपये एकत्रित मिळणार का
- नागपुर: अवघ्या एकाच दिवसात तीन वेगवेगळ्या महिलांच्या अंगावरील लाखांचे सोन्याचे दागिने लांबवले
- वर्धा: एटीएम फोडून १२ लाखांची रोकड लांबवली; पुरावा नष्ट करण्यासाठी चोरांनी एटीएमलाच लावली आग
- पुणे: अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीत डीजेवरील वादानंतर रक्तरंजित थरार; टोळक्याच्या बेदम मारहाणीत तरुण जागीच ठार, १० जण अटकेत
गुन्हा
- अमरावती: बापट चौकात मध्यरात्री रक्ताचा थरार; तरुणाची निर्घृण हत्या, शहरात एकच खळबळ
- पुणे: सिंहगड रोड परिसरात खळबळ; किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या, परिसरात तीव्र संताप
- सांगली: बकरी विकण्याच्या आमिषाखाली ठाणे आणि सोलापूरमधील चार जणांची सायबर फसवणूक; सांगलीच्या सिमकार्डचा वापर
- ठाणे: उल्हासनगरमध्ये सायबर फसवणूक; लंडनच्या डॉक्टर मित्राकडून २५ हजार पाउंड्सचे आमिष दाखवून महिला डॉक्टरला २ लाखांना गंडा
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
- आजचे राशिभविष्य २९ जुलै २०२६: गणपती बाप्पाच्या कृपेने ‘या’ राशींना मिळणार नवीन नोकरी आणि आनंदाची बातमी
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

पेट्रोल भरलं अन् पैसे न देता कारसह पसार? तरुणीचा कथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
रस्ता बंद झाला तर निरीक्षकांनीच उचलली कुऱ्हाड! उत्तराखंड पोलिसांचा व्हिडिओ चर्चेत
पुण्यातील लोणीकंद पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्यावर गंभीर आरोप
देश विदेश
- ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचा ऐतिहासिक पराक्रम; ज्युडोमध्ये सुवर्णपदक जिंकणारी अस्मिता डे ठरली पहिली भारतीय खेळाडू!
- गोवा: बांबोळीतील 'फुलान्चो खुरीस'जवळ भीषण अपघात; वाहन पेट घेतल्याने एक जण ठार, तर दोघे जण गंभीर जखमी
- नवी दिल्ली: आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झाले आणखी सोपे; नवीन अॅपवरून घरबसल्या करा अर्ज
- जम्मू-काश्मीर: कुलगाममधील केल्लम भागात दहशतवादी हल्ला, छत्तीसगडच्या दोन मजुरांचा मृत्यू; 'लष्कर-ए-तैयबा'कडून कृत्याची कबुली




























Subscribe to my channel




