भविष्यात हिरोशिमा-नागासाकीसार ख्या विनाशकारी घटना आणि मोठ्या प्रमाणावरील युद्धे टाळण्यासाठी संवादाचे व्यासपीठ तयार व्हावे, या उद्देशाने दोनमहायुद्धांनंतर संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना करण्यात आली होती. त्याच्या काही सर्वमान्य तत्त्वांमध्ये भूभागताब्यात न घेणे, नागरिक, रेडक्रॉस आणि मदत संस्थांनाहल्ल्याच्या क्षेत्राबाहेर ठेवणे आणि त्यांना प्रवेश देणेयांचा समावेश होता. मात्र युक्रेन, इराण आणिलेबनॉनमध्ये घडले, ते या तत्त्वांच्या पूर्णपणे विरुद्ध होते.यूएन, नाटो आणि ब्रिक्स सदस्य देशांनी सर्व पक्षांनाचर्चेच्या टेबलावर आणण्यासाठी हस्तक्षेप केला, पण याटप्प्यापर्यंत पोहोचण्यासाठी अनेक महिने , वर्षे लागली. आज अशी परिस्थिती निर्माणच होऊ नये, यासाठीयूएनला अधिक सक्षम बनवण्याची गरज नाही का?शाश्वत विकास उद्दिष्टांमध्ये अडथळा येऊ नये, हेनिश्चित करणे आवश्यक आहे. चार्टरद्वारे स्थापन यूएनचे उद्दिष्ट आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा राखणे, मानवी हक्कांना प्रोत्साहन देणे, सामाजिक व आर्थिकविकासाला चालना देणे, पर्यावरणाचे संरक्षण करणेआणि आपत्कालीन परिस्थितीत मानवतावादी मदतपुरवणे हे आहे. संघर्ष रोखणे, आंतरराष्ट्रीय कायदेटिकवून ठेवणे आणि शाश्वत विकास उद्दिष्टे साध्यकरण्यासाठी जागतिक प्रयत्नांचे समन्वयन करणे हीत्याची प्रमुख कामे आहेत.मात्र रशिया-युक्रेन युद्ध,इराण-इस्रायल युद्ध, गाझा व लेबनॉनमधील संघर्षांमध्येयूएनला आपली उद्दिष्टे साध्य करताना गंभीरअडचणींचा सामना करावा लागला. परिस्थिती अशीनिर्माण झाली की, यूएनसाठी मानवतावादी मदतपोहोचवणेही कठीण झाले आणि युद्धगुन्ह्यांची निंदा यूएनचार्टरऐवजी देशांच्या प्रभावानुसार केली गेली. त्यामुळेया संघटनेला पुन्हा प्रभावी बनवण्यासाठी नव्याने विचारकरण्याची गरज आहे. रशिया-युक्रेन युद्धात यूएन केवळकागदी कार्यवाहीपुरता मर्यादित राहिला. त्याने रशियाच्याबिनशर्त माघारीचे ठराव मंजूर केले आणि शांततेचाफॉर्म्युला मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र हा फॉर्म्युलाहल्ल्यानंतर चार वर्षांनी आला, त्यामुळे तो प्रभावहीनठरला. मानवतावादी मदत पोहोचवण्यातही यूएनअपयशी ठरला, कारण प्रभावित भागात पोहोचण्यापासूनत्याला वारंवार रोखण्यात आले. मोठ्या प्रमाणावरजीवितहानी झाल्यानंतरच तो 1.3 कोटी प्रभावितलोकांपर्यंत मदत पोहोचवू शकला. यूएनच्या यामूकदर्शक भूमिकेमुळे 2025 हे वर्ष युक्रेनवासीयांसाठीविनाशकारी ठरले. त्यानंतर 2026 मध्ये इस्रायल व इराणयांच्यात नव्या संघर्षाला सुरुवात झाली. यामुळे जागतिकव्यापारमार्ग व वाहतूक व्यवस्थेवर परिणाम झाला. मानवीहक्कांचे पूर्णपणे उल्लंघन झाले. सुरुवातीलाचइराणमध्ये शाळकरी मुलींवर हल्ले झाले तरलेबनॉनमध्येही अशाच घटना समोर आल्या. यूएनचेइतर सदस्य देश ऊर्जा पुरवठा खंडित झाल्यानंतरचसक्रिय झाले. यूएन महासचिवांची विधानेही संयमराखण्याच्या आवाहनापुरती मर्यादित राहिली. अशापरिस्थितीत यूएनकडे स्वतःची अधिक ताकद असावी,याबाबत नव्याने विचार करण्याची गरज नाही का? यूएनचे उद्दिष्ट मानवी हक्कांचे उल्लंघन रोखणे आणिसमृद्धी आणणे हे आहे. मात्र युद्धांमुळे हे प्रयत्नविस्कळीत झाले असून अनेक देश महागाई आणिगरिबीच्या दुष्चक्रात अडकले आहेत. व्यापार आणिपुरवठा साखळी प्रभावित होत आहेत. नागरिकांचे जीवजात आहेत आणि त्यांना गरिबीकडे ढकलले जात आहे.याचे दीर्घकालीन परिणाम होतील. आंतरराष्ट्रीय कायदेहीया युद्धांचे बळी ठरत आहेत. हा संघर्ष इतर भागांत पसरूशकतो, ही सर्वात मोठी चिंता आहे. आज पुन्हा संयुक्तराष्ट्र व त्याच्या संस्थांना मजबूत करण्याची गरज प्रकर्षानेजाणवत आहे. दक्षिण आफ्रिकेने आंतरराष्ट्रीयन्यायालयात मानवताविरोधी गुन्ह्यांविरोधात खटलादाखल करणे हे पहिले महत्त्वाचे पाऊल होते. पण तेही‘कागदी वाघ’ ठरले. ठोस निर्धार किंवा प्रभावी कारवाईदिसली नाही. मात्र राजनैतिक संवाद सुरू राहिले.आताआंतरराष्ट्रीय कायद्यांची अंमलबजावणी निश्चितकरण्यासाठी यूएनला अधिक शक्तिशाली बनवण्याचीगरज नाही का? (हे लेखिकेचे वैयक्तिक मत आहे.) संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची फेररचनाहोणे आवश्यक आहे. चीन, फ्रान्स,रशिया, ब्रिटन, अमेरिका यांच्यासोबतइराण, भारत आणि दक्षिण आफ्रिकायांना स्थायी सदस्य बनवले जावे.महासभेकडून अस्थायी सदस्यांची निवडकरण्याची व्यवस्था कायम ठेवावी.
हे पण वाचा-
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा


























Subscribe to my channel



