18 व्या शतकात जागतिक अर्थव्यवस्थेत भारताचा वाटासुमारे 25% होता. वस्त्रोद्योग हा त्या समृद्धीचा मुख्यआधार होता. भारतीय कापूस संपूर्ण जगात गाजत होता.सुती वस्त्रांची निर्यात युरोप, अमेरिका आणिआशियातील बाजारपेठांमध्ये होत होती. त्यानंतर ब्रिटिशआले. त्यांनी सुरतमध्ये व्यापारी बंदरे स्थापन केलीआणि लहान-लहान कारखाने उभारले. 1757 नंतरप्लासीच्या युद्धात रॉबर्ट क्लाइव्हने बंगालचे नवाबसिराजुद्दौला यांचा पराभव केला आणि ब्रिटिशांनीभारताच्या वस्त्रोद्योगावर नियंत्रण मिळवले. काहीचवर्षांत कापूस व्यापाराचा ऱ्हास सुरू झाला. ब्रिटिश दीर्घकाळापासून सुती वस्त्रांच्या लोकप्रियतेमुळे चिंतेत होते. 1700 पर्यंत यूके हे राष्ट्र म्हणून अस्तित्वात नव्हते. त्यावेळी इंग्लंड आणि स्कॉटलंड ही दोन स्वतंत्र राज्ये होती. त्यांचे स्वतंत्र कायदे होते. 1707 मध्ये हीदोन्ही एकत्र येऊन युनायटेड किंगडम बनले.त्याआधीच इंग्लंडने 1700 मध्ये कॅलिको ॲक्ट लागूकेला होता. या कायद्यानुसार भारतातून येणाऱ्या छापील किंवा रंगीत सुती वस्त्रांच्या आयातीवर बंदी घालण्यात आली होती. ही वस्त्रे इंग्लंडमध्ये इतकी लोकप्रिय झाली होती की, तेथील वस्त्रोद्योगाला मोठे नुकसान सहनकरावे लागत होते. 1757 मध्ये बंगालवर नियंत्रणमिळवल्यानंतर ब्रिटिशांनी भारताचे क्रमाक्रमानेऔद्योगिक अवमूल्यन सुरू केले. त्याची सुरुवातभारताच्या भरभराटीच्या वस्त्रोद्योगापासून झाली.ब्रिटनने भारतातून होणाऱ्या निर्यातीवर 70 टक्क्यांहूनअधिक शुल्क लावले. ही परिस्थिती काही प्रमाणातअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आयातकराची आठवण करून देते. मात्र 300 वर्षांपूर्वीअमेरिका ब्रिटनची वसाहत होती. ब्रिटनने आपल्याजुन्या अमेरिकन वसाहतीचा वापर नव्या भारतीयवसाहतीच्या शोषणासाठी केला. अमेरिकेच्या दक्षिण भागात उत्पादित होणाऱ्याकापसाच्या शुल्कमुक्त आयातीमुळे भारतातील शेतीकेवळ कच्चा कापूस उत्पादनाकडे वळली. त्याच वेळीब्रिटिश कारखान्यांत तयार होणारे कपडे मोठ्या प्रमाणातभारतात येऊ लागले. ईस्ट इंडिया कंपनी ने आयातशुल्क शून्य केले. भारतीय विणकर स्पर्धेत मागे पडलेआणि दिवाळखोर झाले. भारतीय वसाहतीतूनमिळणाऱ्या स्वस्त कच्च्या मालाच्या जोरावर 1760 च्यादशकात ब्रिटनमधील औद्योगिक क्रांतीने वेग घेतला.भारतातील कर महसुलातून इंग्लंडमध्ये नव्या यंत्रांच्याविकासाला निधी मिळाला. औद्योगिक क्रांतीमुळेब्रिटिश साम्राज्याचा विस्तारही अधिक मजबूत झाला.भारतात मात्र याचे नेमके उलट झाले. रोजगार संपुष्टातयेऊ लागले. वस्त्रोद्योगाची पारंपरिक केंद्रे असलेलीसूरत, ढाका,मुर्शिदाबाद ही शहरे संकटे, लोकसंख्याघट आणि वेळोवेळी पडणाऱ्या दुष्काळांची बळी ठरली.या दुष्काळाात लाखो लोकांचा मृत्यू झाला. आता 2026कडे पाहूया. ब्रिटिश वसाहतवादी राजवट संपल्यानंतरजवळपास 79 वर्षांनी परिस्थिती बदलली. भारत पुन्हाआघाडीच्या वस्त्र, परिधान उत्पादक देशांमध्ये सामीलझाला. भारतीय वस्त्रबाजार आता 250 अब्ज डॉलर(24 लाख कोटी रुपये) पेक्षा अधिक विक्रीचेप्रतिनिधित्व करतो. भारत पुन्हा जगातील सर्वात मोठाकापूस आणि ताग उत्पादक देश बनला असून जागतिकबाजारातील त्याचा वाटा 35 टक्के आहे. कापूस उद्योगथेट 4.5 कोटींहून अधिक लोकांना सुमारे 10 कोटीरोजगार देतो. वसाहतवादी बेड्यांतून मुक्त झाल्यानंतरभारतीय टेक्स्टाइल्स क्षेत्र येत्या काही वर्षांत उदयोन्मुखनिर्णायक उद्योग म्हणून दिसत आहे. युरोपीय संघ आणिब्रिटनसोबतचे मुक्त व्यापार करार निर्यातीला नवी गतीदेऊ शकतात. चीन 300 अब्ज डॉलरहून अधिकनिर्यातीसह जगातील सर्वात मोठा वस्त्र निर्यातदार देशआहे. त्यानंतर बांगलादेश (49 अब्ज डॉलर),व्हिएतनाम (42 अब्ज डॉलर), तुर्किये (39 अब्जडॉलर) व भारत (38 अब्ज डॉलर) यांचा क्रमांकलागतो. सरकारच्या उत्पादन-आधारित प्रोत्साहन(पीएलआय) योजनेमुळे देशांतर्गत उत्पादकांना मदतझाली आहे. सध्या पाचवा मोठा वस्त्र निर्यातदार भारतयोग्य धोरणांच्या मदतीने 2030 पर्यंत चीननंतर दुसऱ्याक्रमांकाचा सर्वात मोठा वस्त्र निर्यातदार देश म्हणूनउदयास येऊ शकतो. 300 वर्षांनंतर वस्त्रोद्योगाची दिशापुन्हा भारताच्या बाजूने वळताना दिसते. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) ब्रिटिश राजवटीने भारताचा वस्त्रोद्योगउद्ध्वस्त केला होता. पण आज आपणपुन्हा जगातील सर्वात मोठे कापूस आणिताग उत्पादक बनलो आहोत. कापूसउद्योग कोट्यवधी लोकांना रोजगार देतो.पण आपण यापेक्षाही चांगले करूशकतो.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या पिलर उभारणीचे काम मध्यरात्री सुरू; आवाजामुळे न्यू दिंडोशीतील रहिवाशांची झोपमोड, नागरिक त्रस्त
- नाशिक: विदर्भ प्रवासाला मोठे बूस्टर नाशिक-बडनेरा मेमूचा 'स्पेशल' टॅग हटला; आता १५ ऑगस्टपासून नियमितपणे दररोज धावणार
- छत्रपती संभाजीनगर: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली ताप १०२ अंशांवर पोहोचला असून टायफॉइडची लक्षणे, रुग्णालयात दाखल
महाराष्ट्र
- सांगली: नागपंचमी २०२६ शिराळ्यात होणार ४१ नागांचे जिवंत दर्शन; वन्यजीव विभागाकडून कडक अटी व शर्तींवर परवानगी मंजूर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या पिलर उभारणीचे काम मध्यरात्री सुरू; आवाजामुळे न्यू दिंडोशीतील रहिवाशांची झोपमोड, नागरिक त्रस्त
- नाशिक: विदर्भ प्रवासाला मोठे बूस्टर नाशिक-बडनेरा मेमूचा 'स्पेशल' टॅग हटला; आता १५ ऑगस्टपासून नियमितपणे दररोज धावणार
गुन्हा
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
- कोल्हापूर: वीजचोरीचा मोठा भांडाफोड शिरोळमध्ये स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करून ९ लाखांची चोरी; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- झारखंड: रांचीमध्ये तिरंगा यात्रेत सहभागी होण्यापासून रोखत पोलीस प्रशासनाकडून धक्काबुक्की; जेएलकेएम नेते देवेंद्र नाथ महतो यांचा गंभीर आरोप
- मध्य प्रदेश: "आता देशासाठी जीव देणार नाही, तर देशद्रोह्यांचा जीव घेऊ"; ८० व्या स्वातंत्र्यदिनी बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे अत्यंत आक्रमक विधान
- जम्मू-काश्मीर: किश्तवाड येथे महिंद्रा स्कॉर्पियो कार अनियंत्रित होऊन चिनाब नदीत कोसळली, ५ जणांचा मृत्यू
- गोवा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची मोठी घोषणा; विकसित गोवा २०३७' चा रोडमॅप जाहीर, रोजगार पायाभूत सुविधा आणि पर्यटनावर विशेष भर


























Subscribe to my channel




