18 व्या शतकात जागतिक अर्थव्यवस्थेत भारताचा वाटासुमारे 25% होता. वस्त्रोद्योग हा त्या समृद्धीचा मुख्यआधार होता. भारतीय कापूस संपूर्ण जगात गाजत होता.सुती वस्त्रांची निर्यात युरोप, अमेरिका आणिआशियातील बाजारपेठांमध्ये होत होती. त्यानंतर ब्रिटिशआले. त्यांनी सुरतमध्ये व्यापारी बंदरे स्थापन केलीआणि लहान-लहान कारखाने उभारले. 1757 नंतरप्लासीच्या युद्धात रॉबर्ट क्लाइव्हने बंगालचे नवाबसिराजुद्दौला यांचा पराभव केला आणि ब्रिटिशांनीभारताच्या वस्त्रोद्योगावर नियंत्रण मिळवले. काहीचवर्षांत कापूस व्यापाराचा ऱ्हास सुरू झाला. ब्रिटिश दीर्घकाळापासून सुती वस्त्रांच्या लोकप्रियतेमुळे चिंतेत होते. 1700 पर्यंत यूके हे राष्ट्र म्हणून अस्तित्वात नव्हते. त्यावेळी इंग्लंड आणि स्कॉटलंड ही दोन स्वतंत्र राज्ये होती. त्यांचे स्वतंत्र कायदे होते. 1707 मध्ये हीदोन्ही एकत्र येऊन युनायटेड किंगडम बनले.त्याआधीच इंग्लंडने 1700 मध्ये कॅलिको ॲक्ट लागूकेला होता. या कायद्यानुसार भारतातून येणाऱ्या छापील किंवा रंगीत सुती वस्त्रांच्या आयातीवर बंदी घालण्यात आली होती. ही वस्त्रे इंग्लंडमध्ये इतकी लोकप्रिय झाली होती की, तेथील वस्त्रोद्योगाला मोठे नुकसान सहनकरावे लागत होते. 1757 मध्ये बंगालवर नियंत्रणमिळवल्यानंतर ब्रिटिशांनी भारताचे क्रमाक्रमानेऔद्योगिक अवमूल्यन सुरू केले. त्याची सुरुवातभारताच्या भरभराटीच्या वस्त्रोद्योगापासून झाली.ब्रिटनने भारतातून होणाऱ्या निर्यातीवर 70 टक्क्यांहूनअधिक शुल्क लावले. ही परिस्थिती काही प्रमाणातअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आयातकराची आठवण करून देते. मात्र 300 वर्षांपूर्वीअमेरिका ब्रिटनची वसाहत होती. ब्रिटनने आपल्याजुन्या अमेरिकन वसाहतीचा वापर नव्या भारतीयवसाहतीच्या शोषणासाठी केला. अमेरिकेच्या दक्षिण भागात उत्पादित होणाऱ्याकापसाच्या शुल्कमुक्त आयातीमुळे भारतातील शेतीकेवळ कच्चा कापूस उत्पादनाकडे वळली. त्याच वेळीब्रिटिश कारखान्यांत तयार होणारे कपडे मोठ्या प्रमाणातभारतात येऊ लागले. ईस्ट इंडिया कंपनी ने आयातशुल्क शून्य केले. भारतीय विणकर स्पर्धेत मागे पडलेआणि दिवाळखोर झाले. भारतीय वसाहतीतूनमिळणाऱ्या स्वस्त कच्च्या मालाच्या जोरावर 1760 च्यादशकात ब्रिटनमधील औद्योगिक क्रांतीने वेग घेतला.भारतातील कर महसुलातून इंग्लंडमध्ये नव्या यंत्रांच्याविकासाला निधी मिळाला. औद्योगिक क्रांतीमुळेब्रिटिश साम्राज्याचा विस्तारही अधिक मजबूत झाला.भारतात मात्र याचे नेमके उलट झाले. रोजगार संपुष्टातयेऊ लागले. वस्त्रोद्योगाची पारंपरिक केंद्रे असलेलीसूरत, ढाका,मुर्शिदाबाद ही शहरे संकटे, लोकसंख्याघट आणि वेळोवेळी पडणाऱ्या दुष्काळांची बळी ठरली.या दुष्काळाात लाखो लोकांचा मृत्यू झाला. आता 2026कडे पाहूया. ब्रिटिश वसाहतवादी राजवट संपल्यानंतरजवळपास 79 वर्षांनी परिस्थिती बदलली. भारत पुन्हाआघाडीच्या वस्त्र, परिधान उत्पादक देशांमध्ये सामीलझाला. भारतीय वस्त्रबाजार आता 250 अब्ज डॉलर(24 लाख कोटी रुपये) पेक्षा अधिक विक्रीचेप्रतिनिधित्व करतो. भारत पुन्हा जगातील सर्वात मोठाकापूस आणि ताग उत्पादक देश बनला असून जागतिकबाजारातील त्याचा वाटा 35 टक्के आहे. कापूस उद्योगथेट 4.5 कोटींहून अधिक लोकांना सुमारे 10 कोटीरोजगार देतो. वसाहतवादी बेड्यांतून मुक्त झाल्यानंतरभारतीय टेक्स्टाइल्स क्षेत्र येत्या काही वर्षांत उदयोन्मुखनिर्णायक उद्योग म्हणून दिसत आहे. युरोपीय संघ आणिब्रिटनसोबतचे मुक्त व्यापार करार निर्यातीला नवी गतीदेऊ शकतात. चीन 300 अब्ज डॉलरहून अधिकनिर्यातीसह जगातील सर्वात मोठा वस्त्र निर्यातदार देशआहे. त्यानंतर बांगलादेश (49 अब्ज डॉलर),व्हिएतनाम (42 अब्ज डॉलर), तुर्किये (39 अब्जडॉलर) व भारत (38 अब्ज डॉलर) यांचा क्रमांकलागतो. सरकारच्या उत्पादन-आधारित प्रोत्साहन(पीएलआय) योजनेमुळे देशांतर्गत उत्पादकांना मदतझाली आहे. सध्या पाचवा मोठा वस्त्र निर्यातदार भारतयोग्य धोरणांच्या मदतीने 2030 पर्यंत चीननंतर दुसऱ्याक्रमांकाचा सर्वात मोठा वस्त्र निर्यातदार देश म्हणूनउदयास येऊ शकतो. 300 वर्षांनंतर वस्त्रोद्योगाची दिशापुन्हा भारताच्या बाजूने वळताना दिसते. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) ब्रिटिश राजवटीने भारताचा वस्त्रोद्योगउद्ध्वस्त केला होता. पण आज आपणपुन्हा जगातील सर्वात मोठे कापूस आणिताग उत्पादक बनलो आहोत. कापूसउद्योग कोट्यवधी लोकांना रोजगार देतो.पण आपण यापेक्षाही चांगले करूशकतो.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- “आजी जरा बाजूला व्हा...” एका शब्दाने घात केला! कल्याण स्टेशन परिसरात ७५ वर्षीय वृद्धेची १.२० लाखांची सोन्याची बांगडी लंपास
- मुंबईत हिट अँड रनचा थरकाप! मरीन ड्राईव्हवर नाकाबंदीदरम्यान २ पोलिसांना चिरडले; फरार मर्सिडीज चालक नालासोपाऱ्यातून गजाआड!
- दक्षिण मुंबईतील गजबजलेले मनीष मार्केट 'हाय रिस्क झोन'! अरुंद गल्ल्या, जुनी वायरिंग अन् ज्वलनशील मालामुळे आगीचा मोठा धोका
- नीट पेपरफुटीतील आरोपी प्रा. शिवराज मोटेगावकरचा क्लासमधील अजब शिकवणीचा जुना आक्षेपार्ह VIDEO सोशल मीडियावर व्हायरल!
महाराष्ट्र
- धुळ्यातील लळींग घाटात काळजाचा थरकाप! आधी डंपर-ट्रकची धडक, नंतर मदतकार्य करणाऱ्या टोल कर्मचाऱ्यांसह ६ जणांना ट्रॅव्हल्सने चिरडले
- 'दुनियादारी'च्या यशानंतर मी हवेत होतो अन् तो माज..."; 'प्यारवाली लव्हस्टोरी' फ्लॉप झाल्याची संजय जाधवांनी सांगितली कटू आठवण
- राजीनामा दिला, आता नोटीस पिरियड पूर्ण करावाच लागणार का? जाणून घ्या कंपन्यांच्या कारवाईचे नियम आणि कर्मचाऱ्यांचे कायदेशीर हक्क
- बँक ग्राहकांनो लक्ष द्या! २८ मे रोजी मुंबई, नागपूरसह 'या' राज्यांमध्ये बँका राहणार बंद; आरबीआयची सुट्ट्यांची यादी जाहीर
गुन्हा
- “आजी जरा बाजूला व्हा...” एका शब्दाने घात केला! कल्याण स्टेशन परिसरात ७५ वर्षीय वृद्धेची १.२० लाखांची सोन्याची बांगडी लंपास
- पुण्यातील राजगड परिसरात मध्यरात्री गोळीबाराचे तांडव; श्रीनाथ हॉटेलवर झालेल्या सशस्त्र हल्ल्यात दोघे गंभीर जखमी
- पुण्याच्या बुधवार पेठेत मध्यरात्री पोलिसांची मोठी कारवाई! ब्युटीपार्लरच्या आमिषाने आणलेल्या ६ बांगलादेशी महिलांना अटक; देहविक्रय रॅकेटचा पर्दाफाश
- छत्रपती संभाजीनगरमध्ये वाळू माफियांचा थरार! गोदावरी पात्रात बेकायदेशीर उपशाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर थेट गोळीबार
राजकीय
- महिला बालविकास विभागात खळबळ! मंत्री अदिती तटकरेंच्या खासगी सचिवावर बदल्यांचे रॅकेट चालवल्याचा आणि महिला अधिकाऱ्यांना धमकावल्याचा रोहिणी खडसेंचा गंभीर आरोप
- महायुतीत महामंडळ वाटपाचा तिढा सुटणार! लाल दिव्याच्या गाड्या आणि पदांचे वाटप अंतिम टप्प्यात; लवकरच होणार घोषणा!
- "देशात आर्थिक संकट, अन् मोदी इटलीत चॉकलेट वाटतायेत!" राहुल गांधींचा 'त्या' मेलोडी व्हिडिओवरून थेट हल्लाबोल
- "शेतकऱ्यांची दिशाभूल थांबवा!" शक्तीपीठ महामार्गाच्या मुद्द्यावरून महाडिक विरुद्ध विरोधी पक्ष आमनेसामने.
इतर
- शेतकऱ्याच्या घामाची क्रूर चेष्टा! बीडमध्ये कांदा विकून हाती काहीच नाही, उलट वाहतूक भाड्यासाठी खिशातूनच द्यावे लागले ३०१ रुपये; बळिराजाच्या डोळ्यांत पाणी
- आजचे राशिभविष्य २५ मे २०२६: महादेवाची कृपा कोणावर होणार आणि कोणाला खर्चावर ठेवावा लागणार ताबा? जाणून घ्या सर्व १२ राशींचे भविष्य!
- आजचे राशिभविष्य २४ मे २०२६: सूर्य-बुधाचा बुधादित्य योग पालटणार या ४ राशींचे भाग्य; तुमच्या राशीत धनलाभाचे योग आहेत का?
- आजचे राशीभविष्य (२३ मे २०२६): 'या' राशींची नोकरी-व्यवसायात होणार प्रगती; अविवाहितांचे जुळणार लग्न!
मनोरंजन
- 'दुनियादारी'च्या यशानंतर मी हवेत होतो अन् तो माज..."; 'प्यारवाली लव्हस्टोरी' फ्लॉप झाल्याची संजय जाधवांनी सांगितली कटू आठवण
- दार उघड बये' हाक पुन्हा घुमणार! लाडके आदेश बांदेकर 'होम मिनिस्टर'च्या नव्या सीझनसह छोट्या पडद्यावर परतणार?
- आयपीएल २०२६ मध्ये युवा वादळ! 'ऑरेंज कॅप'धारक वैभव सूर्यवंशीचा विश्वविक्रम; टी२० क्रिकेटमध्ये भारताचा सर्वात यशस्वी टीनेजर फलंदाज!
- अभिनेते अंशुमन विचारे यांनी घेतलं तिसरं हक्काचं घर! नव्या घरात केली गणेशपूजा; लाडक्या लेकीने बनवली इवलीशी चूल, पत्नीने शेअर केला गोड व्हिडिओ!
देश विदेश
- संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे मोठे विधान: २०४७ पर्यंत भारत बनणार जगातील सर्वात मोठा शस्त्रास्त्र निर्यातदार देश!
- न्यूयॉर्कमध्ये ढगफुटीसदृश पाऊस; बसमधून खाली उतरताच अचानक आलेल्या पाण्याच्या वेगवान प्रवाहात वाहून गेली महिला, भीषण व्हिडिओ व्हायरल
- डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलीच्या हत्येचा कट उघड! इवांका ट्रम्प यांच्यावर हल्ल्याची तयारी करणारा आयआरजीसीचा दहशतवादी अटकेत
- भारत-अमेरिका संबंधात नवा अध्याय! अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो भारतात; पीएम मोदींसोबतच्या बैठकीत कोणता महत्त्वाचा करार होणार?























Subscribe to my channel



