18 व्या शतकात जागतिक अर्थव्यवस्थेत भारताचा वाटासुमारे 25% होता. वस्त्रोद्योग हा त्या समृद्धीचा मुख्यआधार होता. भारतीय कापूस संपूर्ण जगात गाजत होता.सुती वस्त्रांची निर्यात युरोप, अमेरिका आणिआशियातील बाजारपेठांमध्ये होत होती. त्यानंतर ब्रिटिशआले. त्यांनी सुरतमध्ये व्यापारी बंदरे स्थापन केलीआणि लहान-लहान कारखाने उभारले. 1757 नंतरप्लासीच्या युद्धात रॉबर्ट क्लाइव्हने बंगालचे नवाबसिराजुद्दौला यांचा पराभव केला आणि ब्रिटिशांनीभारताच्या वस्त्रोद्योगावर नियंत्रण मिळवले. काहीचवर्षांत कापूस व्यापाराचा ऱ्हास सुरू झाला. ब्रिटिश दीर्घकाळापासून सुती वस्त्रांच्या लोकप्रियतेमुळे चिंतेत होते. 1700 पर्यंत यूके हे राष्ट्र म्हणून अस्तित्वात नव्हते. त्यावेळी इंग्लंड आणि स्कॉटलंड ही दोन स्वतंत्र राज्ये होती. त्यांचे स्वतंत्र कायदे होते. 1707 मध्ये हीदोन्ही एकत्र येऊन युनायटेड किंगडम बनले.त्याआधीच इंग्लंडने 1700 मध्ये कॅलिको ॲक्ट लागूकेला होता. या कायद्यानुसार भारतातून येणाऱ्या छापील किंवा रंगीत सुती वस्त्रांच्या आयातीवर बंदी घालण्यात आली होती. ही वस्त्रे इंग्लंडमध्ये इतकी लोकप्रिय झाली होती की, तेथील वस्त्रोद्योगाला मोठे नुकसान सहनकरावे लागत होते. 1757 मध्ये बंगालवर नियंत्रणमिळवल्यानंतर ब्रिटिशांनी भारताचे क्रमाक्रमानेऔद्योगिक अवमूल्यन सुरू केले. त्याची सुरुवातभारताच्या भरभराटीच्या वस्त्रोद्योगापासून झाली.ब्रिटनने भारतातून होणाऱ्या निर्यातीवर 70 टक्क्यांहूनअधिक शुल्क लावले. ही परिस्थिती काही प्रमाणातअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आयातकराची आठवण करून देते. मात्र 300 वर्षांपूर्वीअमेरिका ब्रिटनची वसाहत होती. ब्रिटनने आपल्याजुन्या अमेरिकन वसाहतीचा वापर नव्या भारतीयवसाहतीच्या शोषणासाठी केला. अमेरिकेच्या दक्षिण भागात उत्पादित होणाऱ्याकापसाच्या शुल्कमुक्त आयातीमुळे भारतातील शेतीकेवळ कच्चा कापूस उत्पादनाकडे वळली. त्याच वेळीब्रिटिश कारखान्यांत तयार होणारे कपडे मोठ्या प्रमाणातभारतात येऊ लागले. ईस्ट इंडिया कंपनी ने आयातशुल्क शून्य केले. भारतीय विणकर स्पर्धेत मागे पडलेआणि दिवाळखोर झाले. भारतीय वसाहतीतूनमिळणाऱ्या स्वस्त कच्च्या मालाच्या जोरावर 1760 च्यादशकात ब्रिटनमधील औद्योगिक क्रांतीने वेग घेतला.भारतातील कर महसुलातून इंग्लंडमध्ये नव्या यंत्रांच्याविकासाला निधी मिळाला. औद्योगिक क्रांतीमुळेब्रिटिश साम्राज्याचा विस्तारही अधिक मजबूत झाला.भारतात मात्र याचे नेमके उलट झाले. रोजगार संपुष्टातयेऊ लागले. वस्त्रोद्योगाची पारंपरिक केंद्रे असलेलीसूरत, ढाका,मुर्शिदाबाद ही शहरे संकटे, लोकसंख्याघट आणि वेळोवेळी पडणाऱ्या दुष्काळांची बळी ठरली.या दुष्काळाात लाखो लोकांचा मृत्यू झाला. आता 2026कडे पाहूया. ब्रिटिश वसाहतवादी राजवट संपल्यानंतरजवळपास 79 वर्षांनी परिस्थिती बदलली. भारत पुन्हाआघाडीच्या वस्त्र, परिधान उत्पादक देशांमध्ये सामीलझाला. भारतीय वस्त्रबाजार आता 250 अब्ज डॉलर(24 लाख कोटी रुपये) पेक्षा अधिक विक्रीचेप्रतिनिधित्व करतो. भारत पुन्हा जगातील सर्वात मोठाकापूस आणि ताग उत्पादक देश बनला असून जागतिकबाजारातील त्याचा वाटा 35 टक्के आहे. कापूस उद्योगथेट 4.5 कोटींहून अधिक लोकांना सुमारे 10 कोटीरोजगार देतो. वसाहतवादी बेड्यांतून मुक्त झाल्यानंतरभारतीय टेक्स्टाइल्स क्षेत्र येत्या काही वर्षांत उदयोन्मुखनिर्णायक उद्योग म्हणून दिसत आहे. युरोपीय संघ आणिब्रिटनसोबतचे मुक्त व्यापार करार निर्यातीला नवी गतीदेऊ शकतात. चीन 300 अब्ज डॉलरहून अधिकनिर्यातीसह जगातील सर्वात मोठा वस्त्र निर्यातदार देशआहे. त्यानंतर बांगलादेश (49 अब्ज डॉलर),व्हिएतनाम (42 अब्ज डॉलर), तुर्किये (39 अब्जडॉलर) व भारत (38 अब्ज डॉलर) यांचा क्रमांकलागतो. सरकारच्या उत्पादन-आधारित प्रोत्साहन(पीएलआय) योजनेमुळे देशांतर्गत उत्पादकांना मदतझाली आहे. सध्या पाचवा मोठा वस्त्र निर्यातदार भारतयोग्य धोरणांच्या मदतीने 2030 पर्यंत चीननंतर दुसऱ्याक्रमांकाचा सर्वात मोठा वस्त्र निर्यातदार देश म्हणूनउदयास येऊ शकतो. 300 वर्षांनंतर वस्त्रोद्योगाची दिशापुन्हा भारताच्या बाजूने वळताना दिसते. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) ब्रिटिश राजवटीने भारताचा वस्त्रोद्योगउद्ध्वस्त केला होता. पण आज आपणपुन्हा जगातील सर्वात मोठे कापूस आणिताग उत्पादक बनलो आहोत. कापूसउद्योग कोट्यवधी लोकांना रोजगार देतो.पण आपण यापेक्षाही चांगले करूशकतो.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- अहिल्यानगर: पहाटेच्या अंधारात निघाला, खड्डा न दिसल्यानं बाईकसह पुलाखाली कोसळला; अहिल्यानगरमधील जामखेड येथे भीषण अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू
- पुणे: धनकवडी येथील शंकर महाराज उड्डाणपुलावर साचणाऱ्या पावसाच्या पाण्याचा मोठा धोका; वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
- मुंबईकरांसाठी मोठी बातमी! पावसामुळे धरणांमधील पाणीसाठा ८३ टक्क्यांवर पोहोचला, महानगरपालिकेने जाहीर केली जलसाठ्याची आकडेवारी"
- सातारा: पुणे-बेंगळुरू महामार्गावर खंडाळा तालुक्यातील धनगरवाडीजवळ भरधाव खासगी बसची उभ्या ट्रकला धडक; १५ प्रवासी गंभीर जखमी
महाराष्ट्र
- पंढरपुर: आषाढी एकादशीच्या दिवशी मोठी दुर्घट घटना; वारीच्या बंदोबस्तावर आलेल्या SRPF जवानाने स्वतःवर गोळ्या झाडून संपवले आयुष्य
- अहिल्यानगर: पहाटेच्या अंधारात निघाला, खड्डा न दिसल्यानं बाईकसह पुलाखाली कोसळला; अहिल्यानगरमधील जामखेड येथे भीषण अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू
- पुणे: धनकवडी येथील शंकर महाराज उड्डाणपुलावर साचणाऱ्या पावसाच्या पाण्याचा मोठा धोका; वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
- मुंबईकरांसाठी मोठी बातमी! पावसामुळे धरणांमधील पाणीसाठा ८३ टक्क्यांवर पोहोचला, महानगरपालिकेने जाहीर केली जलसाठ्याची आकडेवारी"
गुन्हा
- उत्तर प्रदेश: हुंड्यात बुलेट बाइक मिळाली नाही म्हणून नराधम पतीने केली २२ वर्षीय पत्नीची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; अवघ्या दोन वर्षांपूर्वीच झाले होते लग्न
- मुंबई: 'पंतप्रधान आवास'मध्ये १८ कोटींचा घोटाळा; तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल, नेमके प्रकरण काय?
- अकोला: पोलिसाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आत्महत्येच्या प्रयत्नानंतर पीडित मुलगी कोमात
- उत्तर प्रदेश: संपत्तीच्या हव्यासापोटी बायकोने पार केली क्रूरतेची सीमा तिसऱ्या पतीला बाथरुममध्ये कोंडून जिवंत जाळल्याची अत्यंत संतापजनक घटना
राजकीय
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
- जळगाव: राष्ट्रवादीचा मोठा नेता भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या मार्गावर, मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमोर तगडे आव्हान निर्माण होणार?
इतर
- आजचे राशिभविष्य २४ जुलै २०२६: शुक्र या राशींसाठी पाडणार पैशांचा पाऊस, पुण्याई येणार फळाला, इच्छापूर्ती होणार!
- आजचे राशिभविष्य २३ जुलै २०२६: सूर्य-गुरूचा द्विग्रह योग या राशींसाठी ठरणार लकी, गुरु देणार यश, संपत्ती व प्रगती!
- आजचे राशिभविष्य २१ जुलै २०२६: या राशींना मिळणार गुडन्यूज तर या राशींना बसणार मोठा फटका! पहा तुमचे भविष्य
- आजचे राशिभविष्य १९ जुलै २०२६: 'या' राशींवर बरसणार बाप्पाची कृपा, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळेल यश!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

Massive Landslide Hits Tata Sumo in Himachal's Pangi Valley; Feared 10 Dead
Thousands Gather at Mumbai's Shivaji Park in Support of Student Protest Over NEET Paper Leak
Tractor Swept Away by Strong River Current Amid Heavy Rains in Gujarat's Himmatnagar
देश विदेश
- नवी दिल्ली: 'आताची पिढी प्रश्न विचारतेय, ऐकून घ्यायला हवं'; CJP आंदोलनावर सरसंघचालक मोहन भागवतांचं मोठं वक्तव्य
- बंगळुरू : BMTC बसमध्ये महिलेची छेडछाड, चालकाने आरोपीला दिली कडक शिक्षा
- उत्तर प्रदेश: दंडाची पावती फाडून संतापलेल्या रिक्षाचालकाने स्वतःच्या अंगावर ओतले तेल, पोलिसांची उडाली धावपळ
- उत्तर प्रदेश: संपत्तीच्या हव्यासापोटी बायकोने पार केली क्रूरतेची सीमा तिसऱ्या पतीला बाथरुममध्ये कोंडून जिवंत जाळल्याची अत्यंत संतापजनक घटना

























Subscribe to my channel



