18 व्या शतकात जागतिक अर्थव्यवस्थेत भारताचा वाटासुमारे 25% होता. वस्त्रोद्योग हा त्या समृद्धीचा मुख्यआधार होता. भारतीय कापूस संपूर्ण जगात गाजत होता.सुती वस्त्रांची निर्यात युरोप, अमेरिका आणिआशियातील बाजारपेठांमध्ये होत होती. त्यानंतर ब्रिटिशआले. त्यांनी सुरतमध्ये व्यापारी बंदरे स्थापन केलीआणि लहान-लहान कारखाने उभारले. 1757 नंतरप्लासीच्या युद्धात रॉबर्ट क्लाइव्हने बंगालचे नवाबसिराजुद्दौला यांचा पराभव केला आणि ब्रिटिशांनीभारताच्या वस्त्रोद्योगावर नियंत्रण मिळवले. काहीचवर्षांत कापूस व्यापाराचा ऱ्हास सुरू झाला. ब्रिटिश दीर्घकाळापासून सुती वस्त्रांच्या लोकप्रियतेमुळे चिंतेत होते. 1700 पर्यंत यूके हे राष्ट्र म्हणून अस्तित्वात नव्हते. त्यावेळी इंग्लंड आणि स्कॉटलंड ही दोन स्वतंत्र राज्ये होती. त्यांचे स्वतंत्र कायदे होते. 1707 मध्ये हीदोन्ही एकत्र येऊन युनायटेड किंगडम बनले.त्याआधीच इंग्लंडने 1700 मध्ये कॅलिको ॲक्ट लागूकेला होता. या कायद्यानुसार भारतातून येणाऱ्या छापील किंवा रंगीत सुती वस्त्रांच्या आयातीवर बंदी घालण्यात आली होती. ही वस्त्रे इंग्लंडमध्ये इतकी लोकप्रिय झाली होती की, तेथील वस्त्रोद्योगाला मोठे नुकसान सहनकरावे लागत होते. 1757 मध्ये बंगालवर नियंत्रणमिळवल्यानंतर ब्रिटिशांनी भारताचे क्रमाक्रमानेऔद्योगिक अवमूल्यन सुरू केले. त्याची सुरुवातभारताच्या भरभराटीच्या वस्त्रोद्योगापासून झाली.ब्रिटनने भारतातून होणाऱ्या निर्यातीवर 70 टक्क्यांहूनअधिक शुल्क लावले. ही परिस्थिती काही प्रमाणातअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आयातकराची आठवण करून देते. मात्र 300 वर्षांपूर्वीअमेरिका ब्रिटनची वसाहत होती. ब्रिटनने आपल्याजुन्या अमेरिकन वसाहतीचा वापर नव्या भारतीयवसाहतीच्या शोषणासाठी केला. अमेरिकेच्या दक्षिण भागात उत्पादित होणाऱ्याकापसाच्या शुल्कमुक्त आयातीमुळे भारतातील शेतीकेवळ कच्चा कापूस उत्पादनाकडे वळली. त्याच वेळीब्रिटिश कारखान्यांत तयार होणारे कपडे मोठ्या प्रमाणातभारतात येऊ लागले. ईस्ट इंडिया कंपनी ने आयातशुल्क शून्य केले. भारतीय विणकर स्पर्धेत मागे पडलेआणि दिवाळखोर झाले. भारतीय वसाहतीतूनमिळणाऱ्या स्वस्त कच्च्या मालाच्या जोरावर 1760 च्यादशकात ब्रिटनमधील औद्योगिक क्रांतीने वेग घेतला.भारतातील कर महसुलातून इंग्लंडमध्ये नव्या यंत्रांच्याविकासाला निधी मिळाला. औद्योगिक क्रांतीमुळेब्रिटिश साम्राज्याचा विस्तारही अधिक मजबूत झाला.भारतात मात्र याचे नेमके उलट झाले. रोजगार संपुष्टातयेऊ लागले. वस्त्रोद्योगाची पारंपरिक केंद्रे असलेलीसूरत, ढाका,मुर्शिदाबाद ही शहरे संकटे, लोकसंख्याघट आणि वेळोवेळी पडणाऱ्या दुष्काळांची बळी ठरली.या दुष्काळाात लाखो लोकांचा मृत्यू झाला. आता 2026कडे पाहूया. ब्रिटिश वसाहतवादी राजवट संपल्यानंतरजवळपास 79 वर्षांनी परिस्थिती बदलली. भारत पुन्हाआघाडीच्या वस्त्र, परिधान उत्पादक देशांमध्ये सामीलझाला. भारतीय वस्त्रबाजार आता 250 अब्ज डॉलर(24 लाख कोटी रुपये) पेक्षा अधिक विक्रीचेप्रतिनिधित्व करतो. भारत पुन्हा जगातील सर्वात मोठाकापूस आणि ताग उत्पादक देश बनला असून जागतिकबाजारातील त्याचा वाटा 35 टक्के आहे. कापूस उद्योगथेट 4.5 कोटींहून अधिक लोकांना सुमारे 10 कोटीरोजगार देतो. वसाहतवादी बेड्यांतून मुक्त झाल्यानंतरभारतीय टेक्स्टाइल्स क्षेत्र येत्या काही वर्षांत उदयोन्मुखनिर्णायक उद्योग म्हणून दिसत आहे. युरोपीय संघ आणिब्रिटनसोबतचे मुक्त व्यापार करार निर्यातीला नवी गतीदेऊ शकतात. चीन 300 अब्ज डॉलरहून अधिकनिर्यातीसह जगातील सर्वात मोठा वस्त्र निर्यातदार देशआहे. त्यानंतर बांगलादेश (49 अब्ज डॉलर),व्हिएतनाम (42 अब्ज डॉलर), तुर्किये (39 अब्जडॉलर) व भारत (38 अब्ज डॉलर) यांचा क्रमांकलागतो. सरकारच्या उत्पादन-आधारित प्रोत्साहन(पीएलआय) योजनेमुळे देशांतर्गत उत्पादकांना मदतझाली आहे. सध्या पाचवा मोठा वस्त्र निर्यातदार भारतयोग्य धोरणांच्या मदतीने 2030 पर्यंत चीननंतर दुसऱ्याक्रमांकाचा सर्वात मोठा वस्त्र निर्यातदार देश म्हणूनउदयास येऊ शकतो. 300 वर्षांनंतर वस्त्रोद्योगाची दिशापुन्हा भारताच्या बाजूने वळताना दिसते. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) ब्रिटिश राजवटीने भारताचा वस्त्रोद्योगउद्ध्वस्त केला होता. पण आज आपणपुन्हा जगातील सर्वात मोठे कापूस आणिताग उत्पादक बनलो आहोत. कापूसउद्योग कोट्यवधी लोकांना रोजगार देतो.पण आपण यापेक्षाही चांगले करूशकतो.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- लाचखोर पोलिसांचा पर्दाफाश! हुंड्या प्रकरणातील केस कमकुवत करण्यासाठी लाच घेणाऱ्या कर्नाटक पोलिसांना राजस्थानात अटक
- पुण्यात आरटीई प्रवेशाचा 'खेळखंडोबा'; युरो स्कूलने ५ वर्षांच्या बालकाला हाकलले, प्रवेशासाठी ५० हजारांची मागणी; शिक्षण संचालकांचे एफआयआरचे आदेश!
- राजकीय दौरा ठरला थरारक! नाशिकमध्ये भाजप नगरसेवकांच्या बसचा हॉटेलच्या भिंतीला भीषण अपघात
- नागपूर: तर्री पोह्यावरून झालेल्या वादाचे पर्यवसान तुंबळ हाणामारीत; ७ जणांविरोधात गुन्हा दाखल
महाराष्ट्र
- पुण्यात आरटीई प्रवेशाचा 'खेळखंडोबा'; युरो स्कूलने ५ वर्षांच्या बालकाला हाकलले, प्रवेशासाठी ५० हजारांची मागणी; शिक्षण संचालकांचे एफआयआरचे आदेश!
- राजकीय दौरा ठरला थरारक! नाशिकमध्ये भाजप नगरसेवकांच्या बसचा हॉटेलच्या भिंतीला भीषण अपघात
- नागपूर: तर्री पोह्यावरून झालेल्या वादाचे पर्यवसान तुंबळ हाणामारीत; ७ जणांविरोधात गुन्हा दाखल
- रेल्वे प्रवाशांसाठी मोठा दिलासा! सोलापूरजवळील टिकेकरवाडी यार्डाचा कायापालट; गाड्या धावणार आता अधिक वेगाने आणि सुरक्षित!
गुन्हा
- लाचखोर पोलिसांचा पर्दाफाश! हुंड्या प्रकरणातील केस कमकुवत करण्यासाठी लाच घेणाऱ्या कर्नाटक पोलिसांना राजस्थानात अटक
- नागपूर: तर्री पोह्यावरून झालेल्या वादाचे पर्यवसान तुंबळ हाणामारीत; ७ जणांविरोधात गुन्हा दाखल
- पुणे-नाशिक महामार्गावर संतापजनक घटना; तरुणीला ओढून नेऊन कालव्यात फेकले, नराधमाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
- कल्याणमध्ये क्रूरतेचा कळस! हुंड्यासाठी गर्भवती महिलेचे मुंडण, गरम पाण्याने चटके देत सासरच्यांनी केला छळ!
राजकीय
- 'टीएमसी' कुणाची? ममता बॅनर्जींच्या पक्षात फूट; बंडखोर खासदारांची आता पक्षाचे नाव आणि चिन्हावर दावा करण्याची तयारी!
- चंद्रपूर काँग्रेसमध्ये राजकीय वादळ; धानोरकर-वडेट्टीवार यांच्या दोन 'व्हीप'मुळे नगरसेवक संभ्रमात!
- विधान परिषद निवडणुकीत पुन्हा 'हॉटेल पॉलिटिक्स'चा खेळ; दगाफटका टाळण्यासाठी महायुतीकडून नगरसेवकांचे 'ऑपरेशन ठाणे'!
- दादरमध्ये पांढऱ्या पट्ट्यांवरून नवा वाद: संदीप देशपांडेंचा आक्रमक पवित्रा, पालिकेला दिला ३ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम!
इतर
- आजचे राशिभविष्य १४ जून २०२६: बाप्पा आणि हनुमानजींच्या कृपेने कोणत्या राशींचे नशीब चमकणार? जाणून घ्या तुमची रास काय सांगते!
- पुणे: आजी-आजोबांच्या डोळ्यांतील प्रकाश जपण्यासाठी पुण्यात अनोखा उपक्रम; मोतीबिंदू शस्त्रक्रिया फक्त ₹६,९९९ मध्ये
- आजचे राशिभविष्य १२ जून २०२६: 'या' राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा; जाणून घ्या तुमचे नशीब!
- आर्थिक राशिभविष्य ११ जून २०२६: कमला एकादशीच्या दिवशी या राशींवर बरसणार धन, मिळेल यश!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
देश विदेश
- अमेरिका-इराण शांतता करार: इराणकडून तुर्की, इराक आणि इजिप्तशी चर्चा; पंतप्रधान मोदींनी केले स्वागत
- ब्रिटनचा ऐतिहासिक निर्णय! १६ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया बंदी; ऑनलाइन सुरक्षिततेसाठी मोठे पाऊल
- इंधन दरांचा खेळ! पाकिस्तानमध्ये पेट्रोल स्वस्त तर भारतात महाग; दोन्ही देशांच्या दरामागचे अर्थकारण काय?
- बापरे! हवेतच दोन हेलिकॉप्टरची भीषण धडक; अपघातात ६ जणांचा मृत्यू, अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर!























Subscribe to my channel



