भारत ‘एआय इन्फ्रास्ट्रक्चर हब’ बनण्याच्या दिशेनेवाटचाल करत आहे. विदेशी कंपन्यांसाठी भारतात डेटासेंटर उभारणे सोपे करणे, हा त्यातीलच एक मार्ग आहे. डेटासेंटर ही अशी संगणक प्रणालीची सुविधा आहे, जिचा वापरडेटा स्टोअर करण्यासाठी होतो आणि ती क्लाउडस्टोरेजपासून ते एआयपर्यंत प्रत्येक गोष्टीला सपोर्ट करते.यंदाच्या अर्थसंकल्पात विदेशी कंपन्यांना भारतात डेटा सेंटरउभारण्यासाठी 21 वर्षांची करसवलत देण्यात आली आहे.केंद्राच्या या करसवलती व्यतिरिक्त, राज्य सरकारांनीहीविदेशी डेटा सेंटर्सना अनेक प्रकारची प्रोत्साहने दिलीआहेत. पण अमेरिकेत पाहिले, तर याच कंपन्यांच्या डेटासेंटर्समधील मोठ्या गुंतवणुकीचे प्रस्ताव स्थानिकविरोधामुळे मागे घेण्यात आले आहेत. मग प्रश्न असा पडतोकी, ‘एआय इकॉनॉमी’मध्ये प्रवेश करण्यासाठी परदेशी डेटासेंटर्सना आपल्याकडे आमंत्रित करणे ही भारतासाठी योग्यरणनीती आहे का? ही करसवलत घेणाऱ्या विदेशी कंपन्यांसाठी ‘टेक्नॉलॉजीट्रान्सफर’ची कोणतीही अट नाही आणि भारतात एआयमॅन्युफॅक्चरिंग व तांत्रिक क्षमता वाढवण्याची कोणतीहीतरतूद नाही. सध्याच्या भारत-अमेरिका व्यापारआराखड्यानुसार भारताने असे आश्वासन दिले आहे की,ते तंत्रज्ञानासह 500 अब्ज डॉलर्सपर्यंतच्या अमेरिकन वस्तूआणि सेवा खरेदी करेल. भारतात डेटा सेंटर चालवणाऱ्याकंपन्या देशांतर्गत क्षमता विकसित करण्याऐवजीअमेरिकेतूनच उपकरणे आयात करण्याची शक्यता आहे. उल्लेखनीय बाब ही देखील आहे की, डेटा सेंटरचालवणाऱ्या भारतीय कंपन्यांना या करसवलतीचा लाभमिळत नाही, कारण ती केवळ विदेशी कंपन्यांसाठी आहे.अशा परिस्थितीत, टेक्नॉलॉजी ट्रान्सफरशिवाय डेटा सेंटर्सहे ‘इनोव्हेशन’चे इंजिन न राहता केवळ गोदामे बनूनराहतात. या करसवलतीसाठी हे आवश्यक आहे की,इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने डेटासेंटर्ससाठी एक योजना आणावी. ज्यामध्ये ‘नॉलेजट्रान्सफर’ आणि भारतीय कंपन्यांसाठी थेट प्रोत्साहनाचीतरतूद असावी. याशिवाय भारत केवळ इन्फ्रास्ट्रक्चरपुरवण्यापुरताच मर्यादित राहील, तो स्वतःची एआय क्षमताविकसित करू शकणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे, डेटा सेंटर्समध्ये विजेचा प्रचंड वापरहोतो आणि त्यांना कूलिंगसाठी पाण्याचीही खूप गरजअसते. भारतासारख्या देशात यांच्यासाठी नियामकतरतुदींची आवश्यकता आहे, जिथे उष्णतेच्या लाटा आणिपाणीटंचाईने आधीच जनजीवनावर परिणाम केला आहे.सहसा असा युक्तिवाद केला जातो की, भारतालाइन्फ्रास्ट्रक्चर उभारण्याची गरज आहे आणिपर्यावरणाविषयीच्या या चिंता ही पाश्चात्य देशांची चैनआहे, पण हा युक्तिवाद भारतातील पाणीटंचाईच्याधोक्याकडे दुर्लक्ष करतो. जगातल्या एकूण लोकसंख्येच्या18% लोकसंख्या भारतात राहते, पण जलसंपत्ती मात्रकेवळ 4% आहे. भारतातील सध्याचे 50 डेटा सेंटर्सआधीच अशा भागात आहेत, जिथे तीव्र पाणी टंचाई आहे. परदेशी डेटा भारतात ठेवण्याचे काही भू-राजकीयधोकेही आहेत. अमेरिका-इराण युद्धात इराणने यूएई आणिबहरीनमधील ‘एडब्ल्यूएस’ डेटा सेंटर्सवर हल्ला केलाहोता. इराणने लक्ष्यांची जी यादी जाहीर केली होती, त्यातहीप्रमुख अमेरिकन टेक कंपन्यांच्या डेटा सेंटर्सचा समावेशहोता आणि त्यांना ‘एनिमी टेक्नॉलॉजी इन्फ्रास्ट्रक्चर’ म्हणूनवर्गीकृत केले होते. डेटा सार्वभौमत्वाचा सिद्धांतही असेसांगतो की, डिजिटल डेटा त्याच देशाच्या कायद्यांच्या किंवाअधिकारक्षेत्राच्या अधीन असतो, जिथे तो भौतिकदृष्ट्यानिर्माण होतो आणि साठवला जातो. अर्थसंकल्पातही अशीतरतूद आहे की, परदेशी कंपनीने अशा ‘स्पेसिफाइड डेटासेंटर’च्या माध्यमातून काम करावे, जे भारतीय मालकीचेअसेल. (हे लेखिकांचे वैयक्तिक मत आहे.)
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा


























Subscribe to my channel




https://shorturl.fm/3kg5s