भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 13 नोव्हेंबर 1947रोजी तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री आणि उपपंतप्रधान सरदारवल्लभभाई पटेल सोमनाथला गेले. समुद्रकिनारी उभे राहूनत्यांनी मंदिराच्या भग्नावशेषांकडे गंभीर नजरेने पाहिलेआणि सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाची प्रतिज्ञा केली.आणि आता 11 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमनाथअमृत महोत्सवात उपस्थित राहून मंदिराच्या पुनर्स्थापिततेजात सहभाग घेतला. तेव्हा तीच प्रतिज्ञा पुन्हा नव्यानेप्रज्वलित झाल्यासारखी वाटते. सोमनाथ मंदिर उभे राहण्याच्या खूप आधीपासूनप्रभास पाटण मानवी वस्तीचे केंद्र होते. इ.स.पू. 3000पासून येथे शेती, पशुपालनाची पूर्व-हडप्पा संस्कृतीअस्तित्वात होती. सिंधू संस्कृतीच्या ऱ्हासानंतरही येथेजीवन टिकून राहिले. येथे सापडलेली रेड पॉलिश्ड वेअर मातीची भांडी आणि प्रारंभीच्या लिपींचे पुरावे याची साक्ष देतात. इसवी सनाच्या प्रारंभीच्या शतकांत हे एक साधे पण महत्त्वाचे नगर होते. समुद्रकिनाऱ्यालगत सापडलेले दगडीनांगर प्राचीन सागरी व्यापाराचे साक्षीदार आहेत. इ.स. 725 मध्ये उमय्यद सेनापती जुनैद इब्न अब्द अल-रहमान अल-मुरीने हल्ला केला. हे पहिले इस्लामी आक्रमण मानले जाते. परंतु सर्वात मोठा आघात 8जानेवारी 1026 रोजी झाला, जेव्हा गझनीचा महमूदआपल्या पंधराव्या मोहिमेत सोमनाथावर चालून आला.शिवलिंग फोडण्यात आले, खजिना लुटण्यात आला.पुरातत्त्वीय पुरावे दर्शवतात की मंदिराचे भग्नावशेषएकत्रित करून सुरक्षितपणे पुरले गेले. म्हणजेच श्रद्धाउद्ध्वस्त झाली नव्हती. इ.स. 1038 मध्ये गोव्याच्या कदंबराजाने सोमनाथाला भेट दिली, यावरून पूजाअर्चा,पुनरुज्जीवनाची भावना त्वरित पुन्हा उभी राहिल्याचेदिसते. इ.स. 1169 मध्ये सोलंकी राजा कुमारपालाने पाचवेभव्य दगडी मंदिर उभारले. प्रभास पाटण येथील भद्रकालीमंदिरातील शिलालेखात त्याचा उल्लेख आहे. त्यानंतर1299 मध्ये अलाउद्दीन खिलजीचा सेनापती उलुघ खाननेमंदिर उद्ध्वस्त केले. स्थानिक रक्षक वाजा मालसुत आणिपदमल यांनी मंदिररक्षणासाठी प्राण दिले. पुढे चुडासमाराजा महिपाल देव यांनी 1308 मध्ये मंदिराचे पुनर्निर्माणकेले. त्यांचे पुत्र खेङ्गाराने शिवलिंगाची पुनःप्रतिष्ठा केली.मग झफर खानने 1395 मध्ये मंदिर उद्ध्वस्त करून तेथेजामा मशीद, प्रशासकीय ठाणे उभारल्याचे उल्लेखआहेत. पुढे महमूद बेगडा, पोर्तुगीज आणि नंतरऔरंगजेबाच्या आदेशाने 1665 आणि 1706 मध्ये पुन्हाविध्वंस घडवून आणण्यात आला. परंतु तीर्थक्षेत्र टिकूनराहिले. इ.स. 1782–83 मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवीहोळकरांनी आपल्या वैयक्तिक निधीतून सोमनाथाजवळनवीन दगडी मंदिर उभारले. हे मंदिर 19 व्या आणि 20 व्याशतकात सोमनाथच्या श्रद्धेचे केंद्र राहिले. स्वातंत्र्यानंतर ऑक्टोबर 1947 मध्ये जुनागड भारतातविलीन झाले. हिंदू मंदिर दुरुस्तीवरील बंदी हटवण्यातआली. 12, 13 नोव्हेंबर 1947 रोजी सरदार पटेल, एन. व्ही.गाडगीळ आणि जामसाहेब यांनी भग्नावशेषांना भेट दिली.तेव्हा पटेलांनी जाहीर केले: ‘या शुभ नववर्षदिनी आम्हीसोमनाथ मंदिर पुनर्निर्माणाचा निर्णय घेतला आहे.’जुनागड प्रशासन, जामसाहेबांनी तत्काळ देणग्या दिल्या.सुमारे 5,000 एकर जमीन मंदिर, संस्कृत विद्यापीठ आणिसांस्कृतिक केंद्रासाठी राखीव आहे. म. गांधींच्यासल्ल्यानुसार सरकारने थेट निधी न देता लोकवर्गणीतूनमंदिर उभारण्याचा निर्णय घेतला, जेणेकरून हे राज्याचाधार्मिक प्रकल्प न राहता लोकसहभागातून उभे राहिलेलेसांस्कृतिक पुनरुत्थान ठरेल. आज सोमनाथ हे केवळपर्यटनस्थळ किंवा धार्मिक प्रतीक नाही, तो दगड आणिगाळात लिहिलेला भारतीय संस्कृतीचा इतिहासग्रंथ आहे.सोमनाथ आपल्याला शिकवते की पडूनही पुन्हा पुन्हा उभेराहणे आहे. समुद्रकिनाऱ्यावरील हे मंदिर केवळ भगवानशिवाचे स्मारक नाही तर त्या अदम्य मानवी आत्म्याचेप्रतीक आहे, जे शतकानुशतके समुद्राच्या काठावर येऊनशांतपणे म्हणत राहते— गझनीचा महमूद आपल्या पंधराव्यामोहिमेत सोमनाथावर चालून आला.शिवलिंग फोडण्यात आले, खजिनालुटण्यात आला. पुरातत्त्वीय पुरावेदर्शवतात की मंदिराचे भग्नावशेषएकत्रित करून सुरक्षितपणे पुरले गेले.म्हणजेच श्रद्धा उद्ध्वस्त झाली नव्हती.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- नाशिक: टीसीएस धर्मांतरण आणि छळवणूक प्रकरण: न्यायालयात धक्कादायक पुराव्यांचा खुलासा, आरोपींच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरू.
- पुणे: 'रूम शेअर' करण्यावरून वाद आणि लग्नाला विरोध; केतन अग्रवालच्या हत्येचा सिया गोयलचा भयानक कट उघड.
- पुणे: राजगडला निघालेली सिप्झ कर्मचाऱ्यांची बस पाबे घाटात दरीत कोसळली, मुंबईकर तरुण-तरुणीचा मृत्यू
- कराचीत दहशतवादी हल्ला, पण पाकिस्तानचा कुभांड रचण्याचा जुनाच धंदा! कोणताही पुरावा नसताना सिंध रेंजर्स कॅम्पवरील स्फोटासाठी भारताला ठरवले जबाबदार!
महाराष्ट्र
- नाशिक: टीसीएस धर्मांतरण आणि छळवणूक प्रकरण: न्यायालयात धक्कादायक पुराव्यांचा खुलासा, आरोपींच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरू.
- पुणे: 'रूम शेअर' करण्यावरून वाद आणि लग्नाला विरोध; केतन अग्रवालच्या हत्येचा सिया गोयलचा भयानक कट उघड.
- व्हॉट्सॲप वापरकर्त्यांसाठी धोक्याची घंटा: वेब आणि डेस्कटॉपवर मालवेअरचा हल्ला, चुकूनही 'या' फाईल्स उघडू नका!
- पुणे: राजगडला निघालेली सिप्झ कर्मचाऱ्यांची बस पाबे घाटात दरीत कोसळली, मुंबईकर तरुण-तरुणीचा मृत्यू
गुन्हा
- मुंबई: १५ हजार मुंबईकरांच्या जीवावर उठला 'फय्याज', मोहरम मिरवणुकीत विषारी कॅप्सूल वाटण्याचा कट सलमानच्या सतर्कतेने फसला!
- नाशिक: टीसीएस धर्मांतरण आणि छळवणूक प्रकरण: न्यायालयात धक्कादायक पुराव्यांचा खुलासा, आरोपींच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरू.
- पुणे: 'रूम शेअर' करण्यावरून वाद आणि लग्नाला विरोध; केतन अग्रवालच्या हत्येचा सिया गोयलचा भयानक कट उघड.
- लोहगड हत्याकांड: केतनच्या मृत्यूने सर्वजण रडत होते, पण निर्दयी 'सिया' शांत उभी होती..! व्हॉट्सॲप चॅट डिलीट करत रचलेला खुनाचा भयानक कट उघड
राजकीय
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
- 'ऑपरेशन टायगर'ची इनसाईड स्टोरी! एकनाथ शिंदेंनी कसा घडवून आणला उद्धव ठाकरेंच्या खासदारांमध्ये ऐतिहासिक भूकंप?
इतर
- बळीराजा मालामाल! नाशिकच्या आदिवासी पट्ट्यात 'पांढऱ्या मुसळी'ची कमालीची क्रेझ; बाजारात मिळतोय २ ते ३ हजार रुपये प्रति किलोचा बंपर भाव
- आजचे राशिभविष्य: शनिदेव करणार या राशींची कर्जमुक्ती; जाणून घ्या २७ जून २०२६ चा तुमचा लकी दिवस!
- आंबा बाग छाटणीचे तंत्र: दर्जेदार उत्पादनासाठी झाडांची छाटणी का आणि कशी करावी? जाणून घ्या संपूर्ण माहिती!
- २६ जून २०२६:: या राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा, जाणून घ्या तुमचे नशीब!
मनोरंजन
- लॉक अप २ चा धमाका! रितेश देशमुख आणि फराह खान करणार होस्ट; जाणून घ्या संभाव्य स्पर्धकांची यादी
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
विडियो गॅलेरी

मुंबईची शान असलेला जुहू बीच कचऱ्याच्या विळख्यात! #JuhuBeach #Mumbai #MumbaiNews #Beach #IndiaNews
Chief Minister Devendra Fadnavis and Deputy CM Sunetra Pawar Murlidhar Mohol #Leadership v
अमळनेरमध्ये संतापजनक प्रकार! बेवारस मृतदेह कचऱ्याच्या घंटागाडीतून स्मशानभूमीत #Amalner #Jalgaon
देश विदेश
- व्हॉट्सॲप वापरकर्त्यांसाठी धोक्याची घंटा: वेब आणि डेस्कटॉपवर मालवेअरचा हल्ला, चुकूनही 'या' फाईल्स उघडू नका!
- कराचीत दहशतवादी हल्ला, पण पाकिस्तानचा कुभांड रचण्याचा जुनाच धंदा! कोणताही पुरावा नसताना सिंध रेंजर्स कॅम्पवरील स्फोटासाठी भारताला ठरवले जबाबदार!
- मोदी मंत्रिमंडळात फेरबदलाचे संकेत! नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता; भाजप गोटात हालचालींना वेग, कामगिरीच्या आधारे ठरणार मंत्र्यांचे भवितव्य!
- अभिषेक शर्माचे अर्धशतक हुकले! आयसीसीने सामना संपल्यानंतर बदलला अधिकृत स्कोअर; 'त्या' एका चुकीमुळे ५० वरून थेट ४९ धावांवर विसावला विक्रम!























Subscribe to my channel

