भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 13 नोव्हेंबर 1947रोजी तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री आणि उपपंतप्रधान सरदारवल्लभभाई पटेल सोमनाथला गेले. समुद्रकिनारी उभे राहूनत्यांनी मंदिराच्या भग्नावशेषांकडे गंभीर नजरेने पाहिलेआणि सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाची प्रतिज्ञा केली.आणि आता 11 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमनाथअमृत महोत्सवात उपस्थित राहून मंदिराच्या पुनर्स्थापिततेजात सहभाग घेतला. तेव्हा तीच प्रतिज्ञा पुन्हा नव्यानेप्रज्वलित झाल्यासारखी वाटते. सोमनाथ मंदिर उभे राहण्याच्या खूप आधीपासूनप्रभास पाटण मानवी वस्तीचे केंद्र होते. इ.स.पू. 3000पासून येथे शेती, पशुपालनाची पूर्व-हडप्पा संस्कृतीअस्तित्वात होती. सिंधू संस्कृतीच्या ऱ्हासानंतरही येथेजीवन टिकून राहिले. येथे सापडलेली रेड पॉलिश्ड वेअर मातीची भांडी आणि प्रारंभीच्या लिपींचे पुरावे याची साक्ष देतात. इसवी सनाच्या प्रारंभीच्या शतकांत हे एक साधे पण महत्त्वाचे नगर होते. समुद्रकिनाऱ्यालगत सापडलेले दगडीनांगर प्राचीन सागरी व्यापाराचे साक्षीदार आहेत. इ.स. 725 मध्ये उमय्यद सेनापती जुनैद इब्न अब्द अल-रहमान अल-मुरीने हल्ला केला. हे पहिले इस्लामी आक्रमण मानले जाते. परंतु सर्वात मोठा आघात 8जानेवारी 1026 रोजी झाला, जेव्हा गझनीचा महमूदआपल्या पंधराव्या मोहिमेत सोमनाथावर चालून आला.शिवलिंग फोडण्यात आले, खजिना लुटण्यात आला.पुरातत्त्वीय पुरावे दर्शवतात की मंदिराचे भग्नावशेषएकत्रित करून सुरक्षितपणे पुरले गेले. म्हणजेच श्रद्धाउद्ध्वस्त झाली नव्हती. इ.स. 1038 मध्ये गोव्याच्या कदंबराजाने सोमनाथाला भेट दिली, यावरून पूजाअर्चा,पुनरुज्जीवनाची भावना त्वरित पुन्हा उभी राहिल्याचेदिसते. इ.स. 1169 मध्ये सोलंकी राजा कुमारपालाने पाचवेभव्य दगडी मंदिर उभारले. प्रभास पाटण येथील भद्रकालीमंदिरातील शिलालेखात त्याचा उल्लेख आहे. त्यानंतर1299 मध्ये अलाउद्दीन खिलजीचा सेनापती उलुघ खाननेमंदिर उद्ध्वस्त केले. स्थानिक रक्षक वाजा मालसुत आणिपदमल यांनी मंदिररक्षणासाठी प्राण दिले. पुढे चुडासमाराजा महिपाल देव यांनी 1308 मध्ये मंदिराचे पुनर्निर्माणकेले. त्यांचे पुत्र खेङ्गाराने शिवलिंगाची पुनःप्रतिष्ठा केली.मग झफर खानने 1395 मध्ये मंदिर उद्ध्वस्त करून तेथेजामा मशीद, प्रशासकीय ठाणे उभारल्याचे उल्लेखआहेत. पुढे महमूद बेगडा, पोर्तुगीज आणि नंतरऔरंगजेबाच्या आदेशाने 1665 आणि 1706 मध्ये पुन्हाविध्वंस घडवून आणण्यात आला. परंतु तीर्थक्षेत्र टिकूनराहिले. इ.स. 1782–83 मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवीहोळकरांनी आपल्या वैयक्तिक निधीतून सोमनाथाजवळनवीन दगडी मंदिर उभारले. हे मंदिर 19 व्या आणि 20 व्याशतकात सोमनाथच्या श्रद्धेचे केंद्र राहिले. स्वातंत्र्यानंतर ऑक्टोबर 1947 मध्ये जुनागड भारतातविलीन झाले. हिंदू मंदिर दुरुस्तीवरील बंदी हटवण्यातआली. 12, 13 नोव्हेंबर 1947 रोजी सरदार पटेल, एन. व्ही.गाडगीळ आणि जामसाहेब यांनी भग्नावशेषांना भेट दिली.तेव्हा पटेलांनी जाहीर केले: ‘या शुभ नववर्षदिनी आम्हीसोमनाथ मंदिर पुनर्निर्माणाचा निर्णय घेतला आहे.’जुनागड प्रशासन, जामसाहेबांनी तत्काळ देणग्या दिल्या.सुमारे 5,000 एकर जमीन मंदिर, संस्कृत विद्यापीठ आणिसांस्कृतिक केंद्रासाठी राखीव आहे. म. गांधींच्यासल्ल्यानुसार सरकारने थेट निधी न देता लोकवर्गणीतूनमंदिर उभारण्याचा निर्णय घेतला, जेणेकरून हे राज्याचाधार्मिक प्रकल्प न राहता लोकसहभागातून उभे राहिलेलेसांस्कृतिक पुनरुत्थान ठरेल. आज सोमनाथ हे केवळपर्यटनस्थळ किंवा धार्मिक प्रतीक नाही, तो दगड आणिगाळात लिहिलेला भारतीय संस्कृतीचा इतिहासग्रंथ आहे.सोमनाथ आपल्याला शिकवते की पडूनही पुन्हा पुन्हा उभेराहणे आहे. समुद्रकिनाऱ्यावरील हे मंदिर केवळ भगवानशिवाचे स्मारक नाही तर त्या अदम्य मानवी आत्म्याचेप्रतीक आहे, जे शतकानुशतके समुद्राच्या काठावर येऊनशांतपणे म्हणत राहते— गझनीचा महमूद आपल्या पंधराव्यामोहिमेत सोमनाथावर चालून आला.शिवलिंग फोडण्यात आले, खजिनालुटण्यात आला. पुरातत्त्वीय पुरावेदर्शवतात की मंदिराचे भग्नावशेषएकत्रित करून सुरक्षितपणे पुरले गेले.म्हणजेच श्रद्धा उद्ध्वस्त झाली नव्हती.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: जुन्नर तालुक्यातून खळबळजनक बातमी; बेपत्ता तरुणाचा मृतदेह आढळला आभाटेक जंगलात, परिसरात उडाली मोठी दहशत व शोककळा
- पुणे: विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात कसूर चालणार नाही; राज्य शिक्षण विभागाकडून शाळांसाठी नियमावली जाहीर, दिले ११ महत्त्वाचे निर्देश
- पुणे: भिंतीवर कशाला, मी माझ्या कपाळावरच नरेंद्र मोदींचा फोटो चिटकवून फिरतो; भाजप-मनसे फोटो राजकारणावर संदीप देशपांडे यांचे जोरदार आव्हान
- पुणे: पंतप्रधान मोदींचे नेतृत्व मान्य नसेल तर पाकिस्तानात जा! मनसे नेते अमित ठाकरेंवर शिंदेसेनेचे नेते सिद्धेश कदम यांची घणाघाती टीका
महाराष्ट्र
- पुणे: जुन्नर तालुक्यातून खळबळजनक बातमी; बेपत्ता तरुणाचा मृतदेह आढळला आभाटेक जंगलात, परिसरात उडाली मोठी दहशत व शोककळा
- पुणे: विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात कसूर चालणार नाही; राज्य शिक्षण विभागाकडून शाळांसाठी नियमावली जाहीर, दिले ११ महत्त्वाचे निर्देश
- पुणे: भिंतीवर कशाला, मी माझ्या कपाळावरच नरेंद्र मोदींचा फोटो चिटकवून फिरतो; भाजप-मनसे फोटो राजकारणावर संदीप देशपांडे यांचे जोरदार आव्हान
- जालना: मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्र पेटला! मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनात उद्या जालना, बीड, परभणी आणि लातूर कडकडीत बंद; काय सुरू आणि काय राहणार बंद?
गुन्हा
- उत्तर प्रदेश: आग्रा येथे संतापजनक प्रकार! माजी राष्ट्रीय पॉवरलिफ्टर खेळाडूवर पतीकडून हॉटेलमध्ये चाकूने प्राणघातक हल्ला
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

पुण्यात NCP कार्यालयाबाहेर तरुणांच्या दोन गटांत राडा; एकमेकांना मारहाण
मुंबई लोकलच्या छतावर चढला तरुण; ओव्हरहेड वायरच्या संपर्कात येऊन 45% भाजला
वादळाआधीच मेक्सिकोत जोरदार वाऱ्यांचा तडाखा; मैदानातून खेळाडूंची धावपळ!
देश विदेश
- नेपाळ: पूर येताच सर्वात पहिली मदत भारताकडून आली; नेपाळच्या पंतप्रधानांचे संसदेत भारत आणि चीनचे मानले आभार; महाप्रलयाच्या पार्श्वभूमीवर मोठी घडामोड
- उत्तराखंड: पूर आलेली नदी पार करताना हातातून निसटली चिमुकली, लेकीला वाचवण्यासाठी आईने पाण्यात मारली उडी अन् दोघींचाही मृत्यू
- चेन्नई: थलपती विजय भारताचे पंतप्रधानच काय, अमेरिकेचे अध्यक्षही होऊ शकतात; ई. पलानीस्वामींचा उपरोधिक टोला
- पश्चिम बंगाल: ममता बॅनर्जींच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर! भाचीचा राहत्या घरी संशयास्पद मृत्यू; नोकरी गेल्यामुळे आणि घटस्फोटाच्या प्रकरणामुळे होती तणावात


























Subscribe to my channel




