Khomeini Connection with Kintur Uttar Pradesh: इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खोमेनी हे इस्त्रायलच्या हल्ल्यात ठार झाले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्याला दुजोरा दिला आहे. तर इराणच्या सरकारी वाहिनीने सुद्धा त्यावर शिक्कामोर्तब केले आहे. सुप्रीम लीडरच्या मृत्यूनंतर देशात 40 दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. तर 7 दिवसांची सुट्टीी जाहीर करण्यात आली आहे. इस्त्रायल आणि अमेरिकेच्या हल्ल्यात खोमेनींच्या कुटुंबातील सर्वांचाच मृत्यू झाल्याचा दावा करण्यात येत आहे. जगातील एक क्रूर नेता ठार झाल्याचे वक्तव्य ट्रम्प यांनी केले आहे.पण खोमेनी यांचे पूर्वज हे भारतीय असल्याचे अनेकांना माहिती नाही. उत्तर प्रदेशातील किन्तूर या गावाचे खोमेनी कुटुंब आहे. एका छोट्या गावातून थेट एका देशाचा सर्वोच्च नेता कसा होता खोमेनींचा प्रवास?
इस्लामिक क्रांतीनंतर अनेक बंधनं
इराणमध्ये 1978 मध्ये इस्लामिक क्रांती झाली. त्यापूर्वी या देशावर युरोपचा मोठा प्रभाव होता. हा देश कट्टरतेकडे झुकलेला नव्हता. लोकांना खोमेनींच्या इस्लामिक क्रांतीचे मोठा आकर्षण होते. पण क्रांती झाल्यावर या देशात महिलांवर आणि पुरुषांवर अनेक बंधनं आली. काही चांगल्या बाबी झाल्या. पण दडपशाही आणि धार्मिक कट्टरतवादाने नागरिकांच्या मुक्त जगण्याचा अधिकार हिरावला. याविरोधात अनेकदा आंदोलनं झाली. पण खोमेनी यांनी ही आंदोलनं अत्यंत क्रूरपणे चिरडली. अनेक लोकांना सार्वजनिकरित्या फासावर लटकवले गेले. सांस्कृतिक पोलिसिंगद्वारे अनेक क्रूर शिक्षा देण्यात येऊ लागल्या. 2012 पासून पुन्हा अनेक तरुणींनी स्वातंत्र्यासाठी मोठी आंदोलनं केली. खोमेनी यांच्याविरोधात स्त्रीया मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरल्या.
भारताच्या किन्तूरशी असा थेट संबंध
1978 मध्ये इराणमध्ये इस्लामिक क्रांती झाली.ती रुहुल्लाह खामेनी यांनी घडवून आणली. ते अयातुल्ला खोमेनी यांचे वडील होते. तर त्यांचे आजोबा अहमद मूसवी हे उत्तर प्रदेशातील बाराबंकी या जिल्ह्यातील किंतूर या गावाचे रहिवाशी होते. त्यांचे किंतूर हे जन्मगाव आहे. सिरोलीगौसपूर तहसील अंतर्गत किंतूर हे गाव सय्यद अहमद मुसवी यांचे मूळ गाव आहे. वयाच्या 40 व्या वर्षी ते पहिल्यांदा धार्मिक यात्रेसाठी इराक दौऱ्यावर गेले. तिथून ते जवळच्याच इराणमध्ये गेले. इराणमधील खुमेन या गावातच ते स्थायिक झाले. अहमद मूसवी यांनी त्यांच्या नावाला उपनाव जोडले. इराणचे लोक त्यांना सय्यद अहमद मूसवी असे म्हणू लागले.
भारतीय वंशाचा व्यक्ती इराणचा सुप्रीम लीडर
या मूसवी यांचा नातू रुहुल्लाह खामेनी याचा जन्म 1902 मध्ये झाला होता. रुहुल्लाह म्हणजे अयातुल्ला खोमेनी यांचे वडील आहेत. रुहुल्लाह यांनी धार्मिक आणि तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला. इराणमध्ये त्यावेळी पहलवी कुटुंबाचे शासन होते. खामेनी यांनी या घराण्याला विरोध सुरू केला. पहलवीने त्याला देशाबाहेर हाकलले. पण इराणमधील जनता रुहुल्लाह खामेनी याला पाठिंबा देण्यासाठी रस्त्यावर उतरली. बंडाळी वाढत गेली. गृहयुद्ध भडकले. पहलवी कुटुंब देश सोडून पळून गेले. 14 वर्षानंतर खामेनी इराणमध्ये परतले. 1979 मध्ये पहिल्यांदा इस्लामिक सरकार अस्तित्वात आले. रुहुल्लाह खामेनी इराणचे पहिले सर्वोच्च नेते ठरले.
अयातुल्ला खामेनींची मजबूत पकड
1989 मध्ये रूहुल्लाह खामेनी यांच्या निधनानंतर अयातुल्ला अली खामेनी सत्तारूढ झाले. पद मिळताच त्याने धार्मिक कट्टरतवाद सुरू केला. त्यांनी इराणच्या घटनेत मोठ्या दुरस्त्या केल्या. इराणवर मजबूत पकड मिळवण्यासाठी त्याने अनेक सांस्कृतिक, धार्मिक बंधन घातली. धार्मिक हुकूमशाही आणण्यात अयातुल्ला खामेनी यशस्वी ठरला. इराणवर आपला वचक असावा ही त्यांच्या वडिलांची इच्छा अयातुल्ला खोमेनी यांनी अखेर पूर्ण केली. पण हा अतिरेकी तिथल्या जनतेला अजिबात मान्य झाला नाही. त्यांनी वेळोवेळी त्याविरोधात आवाज उठवला.
शहर
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
- पुणे: एमपीएससी पेपर लीक प्रकरण विद्यार्थ्यांचा संताप अनावर, अध्यक्षांच्या हकालपट्टीची मागणी करत पुण्यात भव्य मोर्चाचा इशारा!
- पुणे: दहीहंडीच्या उत्साहाला गालबोट! जुन्या सांगवीत लोखंडी कमान आणि डीजेचा सांगाडा अंगावर कोसळून ४५ वर्षीय महिलेचा करुण अंत!
महाराष्ट्र
- सांगली: जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम! आता विकासकामांसाठी लोकांकडूनही गोळा केल्या जाणार देणग्या
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- जालना: मराठा आरक्षणावरून मोठी बातमी मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर आणि दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे मोठे स्पष्टीकरण
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
गुन्हा
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल
- नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान योजना शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान कार्ड नसल्यास ₹6000 हजारांचा हप्ता मिळणार नाही, 32 लाख शेतकरी चिंतेत
- नवी दिल्ली: समजा, मी तुमचा विद्यार्थी आहे, मला..पंतप्रधानांच्या प्रश्नावर शिक्षिकेचं उत्तर अन् एकच हशा पिकला
- केरळ: हायवेवर उभ्या असलेल्या लॉरीला कार धडकल्याने इंजिनिअरिंगच्या ८ विद्यार्थ्यांचा करुण अंत!



























Subscribe to my channel




