‘आणीबाणी’ हा शब्द उच्चारताच मनात एक प्रकारचीअस्वस्थता निर्माण होते. अशा काळात सहसा एखाद्याकथित मोठ्या उद्दिष्टासाठी आधीपासून ठरलेले नियमआणि प्रक्रिया स्थगित केल्या जातात. मानवी इतिहासातीलप्रत्येक कालखंडात मानवाने कोणत्या ना कोणत्यास्वरूपाची आणीबाणी अनुभवली आहे. तरीही, एका सभ्यआणि लोकशाहीवादी राष्ट्र म्हणून भारताच्या राष्ट्रीयचेतनेवर 1975 मध्ये राजकीय हेतूने लादलेल्या ‘राष्ट्रीयआणीबाणी’इतका प्रभाव इतर कोणत्याही संकटाचा पडलानसेल. इतिहासातील हा असा एक काळा अध्याय आहे, जोआजही लोकशाही संस्थांच्या रक्षणासाठी एक इशारा म्हणूनआठवला जातो. आज संपूर्ण राष्ट्र ‘राज्यघटना हत्या दिन’ साजरा करतआहे. देशात आणीबाणी लादली जाणे, हा आपल्यालोकशाही इतिहासातील एक कधीही न पुसता येणाराकलंक आहे. या अंधकारमय आणि वेदनादायीकालखंडाला 51 वर्षे उलटून गेली आहेत, तरीहीआणीबाणीचा तो काळ आजही भारतीय जनतेच्या मनालाअस्वस्थ करतो. मात्र, हा दिवस भारतातील नागरिकांनाआपल्या लोकशाही व्यवस्थेचे सतर्क रक्षक बनण्यासाठीदृढसंकल्पित करतो. 1975 मध्ये आणीबाणी लागू करूनइंदिरा गांधी सरकारने राज्यघटनेच्या भावनेला हरताळफासला होता. यामुळे देशातील नैतिक शासनव्यवस्थेचेजाळे गंभीरपणे विस्कळीत झाले होते. 1971 च्या लोकसभानिवडणुकीतील अनियमितता, त्यानंतर अलाहाबाद उच्चन्यायालयाचा निकाल आणि सत्तेतून पायउतार होण्यासाठीइंदिरा गांधींवर वाढलेला जनतेचा दबाव, ही भारतासाठीकोणतीही ‘अंतर्गत अशांतता’ निर्माण करणारी कारणेनव्हती. आणीबाणी लागू करण्यापूर्वीचे घटनाक्रम इंदिरागांधींची लोकशाहीविरोधी मानसिकता दर्शवतात.अलाहाबाद उच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्यानिवडणूक प्रकरणाच्या संदर्भात, 19 मार्च 1975 रोजीन्यायालयात प्रत्यक्ष हजर राहून साक्ष देणाऱ्या त्या पहिल्याभारतीय पंतप्रधान होत्या. अलाहाबाद उच्च न्यायालयाने 12 जून 1975 रोजी दिलेलाअंतिम निर्णय दूरगामी परिणाम करणारा होता. या निर्णयाद्वारेश्रीमती गांधींची निवडणूक अवैध ठरवण्यात आली आणित्यांना 6 वर्षांसाठी कोणत्याही निवडून येणाऱ्या पदावरराहण्यास अपात्र घोषित करण्यात आले. त्यानंतर 24 जूनरोजी सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या अपिलावर सुनावणीकरताना अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सशर्तस्थगिती दिली. यामुळे त्यांना संसदेत उपस्थित राहण्याचीपरवानगी तर मिळाली, पण प्रकरणाचा निकाल उच्चपीठाकडून लागेपर्यंत त्यांना मतदान करण्याचा किंवा वेतनघेण्याचा अधिकार नाकारण्यात आला. याच दरम्यान, जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखालीदिल्लीच्या रामलीला मैदानावर झालेल्या भव्य जनसभेनेलोकांचा दबाव अधिकच वाढवला. इंदिरा गांधींनी आपलीखुर्ची वाचवण्यासाठी संविधानाच्या कलम 352 अन्वयेदेशात आणीबाणी लागू करण्याचा निर्णय घेतला. 25जूनच्या मध्यरात्री त्यांनी मंत्रिमंडळाच्या पूर्वसंमतीशिवायआणीबाणी घोषित करण्याचा सल्ला राष्ट्रपती फखरुद्दीनअली अहमद यांना दिला.भूतकाळातील या जखमांचे स्मरणकरत, मोदी सरकारने 11 जुलै 2024 रोजी जारी केलेल्याराजपत्राद्वारे 25 जून हा दिवस ‘ राज्यघटना हत्या दिन’म्हणून साजरा करण्याची घोषणा केली. ज्यांनीआणीबाणीचा विरोध केला आणि लोकशाहीच्यारक्षणासाठी ठामपणे उभे राहिले.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- लाडकी बहीण योजना अपडेट: जूनच्या हप्त्यासाठी महिलांची प्रतीक्षा कायम; ३००० रुपये मिळणार का? चर्चांना उधाण"
- उल्हासनगर: ₹२११.०६ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेला हिरवा कंदील; पाणीटंचाईवर कायमस्वरूपी तोडग्याची आशा
- मुंबईकरांसाठी महत्त्वाची सूचना: रेल्वे रुळांपासून ३० मीटरच्या आत बांधकाम करायचे असल्यास रेल्वेची 'एनओसी' आता बंधनकारक
- पुणे: 'पहिले भैय्याला व्हिडिओ कॉल लाव...' म्हणत कोयत्याने हल्ला; कोथरूड प्रकरणातील 'भैय्या'चा पोलीस शोध घेत आहेत
महाराष्ट्र
- सोलापूर: विठ्ठल भक्तांसाठी आनंदाची बातमी! उद्यापासून २४ तास दर्शन; रांगेतील भाविकांना चहा, पाणी आणि खिचडीची सुविधा
- लाडकी बहीण योजना अपडेट: जूनच्या हप्त्यासाठी महिलांची प्रतीक्षा कायम; ३००० रुपये मिळणार का? चर्चांना उधाण"
- उल्हासनगर: ₹२११.०६ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेला हिरवा कंदील; पाणीटंचाईवर कायमस्वरूपी तोडग्याची आशा
- मुंबईकरांसाठी महत्त्वाची सूचना: रेल्वे रुळांपासून ३० मीटरच्या आत बांधकाम करायचे असल्यास रेल्वेची 'एनओसी' आता बंधनकारक
गुन्हा
- अमरावती: भरदिवसा थरार; तरुणाची चाकूने भोसकून हत्या; पाच संशयित CCTV मध्ये कैद
- गुजरात: आंघोळीचा व्हिडिओ अन् ब्लॅकमेलिंगचा बदला, गांधीनगरमध्ये पती-पत्नीने केला विद्यार्थ्याचा गेम.
- इगतपुरीच्या भावली धबधब्यावर पर्यटकांवर जीवघेणा हल्ला; महिलांची छेड काढत ३० किलोमीटरपर्यंत केला पाठलाग!
- केडीएमसी डॉक्टर मारहाण प्रकरण : आरोपीवर कठोर कारवाई करा आणि मुलाला पोलीस संरक्षण द्या; डॉ. वैभव साळुंखे यांच्या आईची मागणी.
राजकीय
- सिंधुदुर्ग: सावंतवाडी पाणीपुरवठा योजनेला वेग; आमदार दीपक केसरकर आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी!
- नाशिक: १२ नगरसेवक फुटण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे स्वतः रिंगणात; मातोश्रीवर होणार 'वन-टू-वन' चर्चा.
- मुंबई: महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या हालचालींना वेग; दोन आठवड्यांत स्थापन होणार तज्ज्ञ समिती.
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
इतर
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
- आजचे राशिभविष्य: १२ जुलै २०२६ – जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस?
मनोरंजन
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
- मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात! प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत केले कोर्ट मॅरेज; जमिनीवर बसून सही करतानाचा पहिला फोटो व्हायरल!
विडियो गॅलेरी

15 July 2026
15 July 2026
इंदौर : रोड रेजचा थरार! कारच्या बोनटवर चढून तरुणाचा धिंगाणा #इंदौर #रोडरेज #व्हायरलव्हिडिओ #ब्रेकिंग
देश विदेश
- झारखंड: लग्नाआधीच प्रेयसीने मेहुण्यासोबत मिळून मंगेतराची हत्या केल्याचा आरोप
- आता गॅस सिलेंडरही घरपोच इन्स्टामार्ट आणि एचपीसीएलची देशातील पहिली 'ऑन-डिमांड' एलपीजी डिलिव्हरी सेवा सुरू.
- देश: रेल्वे प्रवाशांसाठी IRCTC ची नवीन बीटा वेबसाइट लाँच, आता 'तत्काळ' तिकीट बुक करणे होणार अधिक सोपे.
- मध्य प्रदेश: मृत्यूही वेगळे करू शकला नाही, मालकाच्या निधनानंतर लाडक्या 'डुग्गू' नेही सोडला प्राण; अंत्ययात्रेतच घेतला शेवटचा श्वास.


























Subscribe to my channel



