‘आणीबाणी’ हा शब्द उच्चारताच मनात एक प्रकारचीअस्वस्थता निर्माण होते. अशा काळात सहसा एखाद्याकथित मोठ्या उद्दिष्टासाठी आधीपासून ठरलेले नियमआणि प्रक्रिया स्थगित केल्या जातात. मानवी इतिहासातीलप्रत्येक कालखंडात मानवाने कोणत्या ना कोणत्यास्वरूपाची आणीबाणी अनुभवली आहे. तरीही, एका सभ्यआणि लोकशाहीवादी राष्ट्र म्हणून भारताच्या राष्ट्रीयचेतनेवर 1975 मध्ये राजकीय हेतूने लादलेल्या ‘राष्ट्रीयआणीबाणी’इतका प्रभाव इतर कोणत्याही संकटाचा पडलानसेल. इतिहासातील हा असा एक काळा अध्याय आहे, जोआजही लोकशाही संस्थांच्या रक्षणासाठी एक इशारा म्हणूनआठवला जातो. आज संपूर्ण राष्ट्र ‘राज्यघटना हत्या दिन’ साजरा करतआहे. देशात आणीबाणी लादली जाणे, हा आपल्यालोकशाही इतिहासातील एक कधीही न पुसता येणाराकलंक आहे. या अंधकारमय आणि वेदनादायीकालखंडाला 51 वर्षे उलटून गेली आहेत, तरीहीआणीबाणीचा तो काळ आजही भारतीय जनतेच्या मनालाअस्वस्थ करतो. मात्र, हा दिवस भारतातील नागरिकांनाआपल्या लोकशाही व्यवस्थेचे सतर्क रक्षक बनण्यासाठीदृढसंकल्पित करतो. 1975 मध्ये आणीबाणी लागू करूनइंदिरा गांधी सरकारने राज्यघटनेच्या भावनेला हरताळफासला होता. यामुळे देशातील नैतिक शासनव्यवस्थेचेजाळे गंभीरपणे विस्कळीत झाले होते. 1971 च्या लोकसभानिवडणुकीतील अनियमितता, त्यानंतर अलाहाबाद उच्चन्यायालयाचा निकाल आणि सत्तेतून पायउतार होण्यासाठीइंदिरा गांधींवर वाढलेला जनतेचा दबाव, ही भारतासाठीकोणतीही ‘अंतर्गत अशांतता’ निर्माण करणारी कारणेनव्हती. आणीबाणी लागू करण्यापूर्वीचे घटनाक्रम इंदिरागांधींची लोकशाहीविरोधी मानसिकता दर्शवतात.अलाहाबाद उच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्यानिवडणूक प्रकरणाच्या संदर्भात, 19 मार्च 1975 रोजीन्यायालयात प्रत्यक्ष हजर राहून साक्ष देणाऱ्या त्या पहिल्याभारतीय पंतप्रधान होत्या. अलाहाबाद उच्च न्यायालयाने 12 जून 1975 रोजी दिलेलाअंतिम निर्णय दूरगामी परिणाम करणारा होता. या निर्णयाद्वारेश्रीमती गांधींची निवडणूक अवैध ठरवण्यात आली आणित्यांना 6 वर्षांसाठी कोणत्याही निवडून येणाऱ्या पदावरराहण्यास अपात्र घोषित करण्यात आले. त्यानंतर 24 जूनरोजी सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या अपिलावर सुनावणीकरताना अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सशर्तस्थगिती दिली. यामुळे त्यांना संसदेत उपस्थित राहण्याचीपरवानगी तर मिळाली, पण प्रकरणाचा निकाल उच्चपीठाकडून लागेपर्यंत त्यांना मतदान करण्याचा किंवा वेतनघेण्याचा अधिकार नाकारण्यात आला. याच दरम्यान, जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखालीदिल्लीच्या रामलीला मैदानावर झालेल्या भव्य जनसभेनेलोकांचा दबाव अधिकच वाढवला. इंदिरा गांधींनी आपलीखुर्ची वाचवण्यासाठी संविधानाच्या कलम 352 अन्वयेदेशात आणीबाणी लागू करण्याचा निर्णय घेतला. 25जूनच्या मध्यरात्री त्यांनी मंत्रिमंडळाच्या पूर्वसंमतीशिवायआणीबाणी घोषित करण्याचा सल्ला राष्ट्रपती फखरुद्दीनअली अहमद यांना दिला.भूतकाळातील या जखमांचे स्मरणकरत, मोदी सरकारने 11 जुलै 2024 रोजी जारी केलेल्याराजपत्राद्वारे 25 जून हा दिवस ‘ राज्यघटना हत्या दिन’म्हणून साजरा करण्याची घोषणा केली. ज्यांनीआणीबाणीचा विरोध केला आणि लोकशाहीच्यारक्षणासाठी ठामपणे उभे राहिले.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- मुंबई: आपण चोर असल्याचे सांगत भामट्याने विद्यार्थ्यांचे साहित्य लांबवले, भांडुपमधील घटना
- महाडमध्ये महिला डॉक्टरचा अमानुष छळ; १८ वर्षांत तब्बल १० वेळा सक्तीने गर्भपात केल्याप्रकरणी पतीवर गंभीर आरोप
- नारायणगावमध्ये कोट्यवधींची सायबर फसवणूक! फेक ट्रेडिंग ॲप्सद्वारे व्यापाऱ्याची १ कोटी ९३ लाखांची लूट, ५७ जणांवर गंभीर गुन्हे दाखल
- पुणे: ६ वर्षांनंतर अखेर न्याय मिळाला; पुण्याच्या बुधवार पेठेत २२ वर्षीय प्रेयसीच्या खून प्रकरणात नराधम प्रियकराला जन्मठेपेची शिक्षा
महाराष्ट्र
- मुंबई: आपण चोर असल्याचे सांगत भामट्याने विद्यार्थ्यांचे साहित्य लांबवले, भांडुपमधील घटना
- महाडमध्ये महिला डॉक्टरचा अमानुष छळ; १८ वर्षांत तब्बल १० वेळा सक्तीने गर्भपात केल्याप्रकरणी पतीवर गंभीर आरोप
- मुंबई:दिशा सालियन मृत्यू प्रकरण: संशय व्यक्त केला तरी पोलिसांनी एफआयआर का नोंदवला नाही? हायकोर्टाचे पोलिसांना खडे बोल
- नारायणगावमध्ये कोट्यवधींची सायबर फसवणूक! फेक ट्रेडिंग ॲप्सद्वारे व्यापाऱ्याची १ कोटी ९३ लाखांची लूट, ५७ जणांवर गंभीर गुन्हे दाखल
गुन्हा
- पुणे: ६ वर्षांनंतर अखेर न्याय मिळाला; पुण्याच्या बुधवार पेठेत २२ वर्षीय प्रेयसीच्या खून प्रकरणात नराधम प्रियकराला जन्मठेपेची शिक्षा
- चंद्रपूर: प्रेमाच्या लग्नानंतर अवघ्या तीन महिन्यांतच संपला तरुणीचा संसार; चंद्रपूरमधील दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ
- जालना: अंबड येथे सतर्क नागरिकांमुळे टळला अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न; पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू
- १५ हजारांच्या कर्मचाऱ्याला फ्लॅट आणि पैशांचे आमिष; महाराष्ट्र टीईटी पेपर लीक प्रकरणातील सर्वात मोठा खुलासा समोर
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य ३ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या आज कोणत्या राशींवर होणार शिवाची कृपा आणि कोणाला मिळणार ग्रहांची साथ
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचा ऐतिहासिक पराक्रम; ज्युडोमध्ये सुवर्णपदक जिंकणारी अस्मिता डे ठरली पहिली भारतीय खेळाडू!
- गोवा: बांबोळीतील 'फुलान्चो खुरीस'जवळ भीषण अपघात; वाहन पेट घेतल्याने एक जण ठार, तर दोघे जण गंभीर जखमी
- नवी दिल्ली: आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झाले आणखी सोपे; नवीन अॅपवरून घरबसल्या करा अर्ज
- जम्मू-काश्मीर: कुलगाममधील केल्लम भागात दहशतवादी हल्ला, छत्तीसगडच्या दोन मजुरांचा मृत्यू; 'लष्कर-ए-तैयबा'कडून कृत्याची कबुली
























Subscribe to my channel




