
Mumbai : हिवाळा सुरु होताच हवेची गुणवत्ता खराब झाल्याचं पाहायला मिळतंय. दिवाळीपूर्वीच दिल्लीतील वायू प्रदूषणावर चिंता व्यक्त केली जात होती. यातच मुंबईमध्ये देखील हीच स्थिती दिसून येतेय. मुंबईतील काही भागात हवेचा स्तर खराब झाल्याचं समोर आलंय. मुंबईतील काही भागाच्या हवेतील गुणवत्तेने २०० (AQI) एअर क्वालिटी इंडेक्स ओलांडली.
सध्याच्या घडीला असलेलं वाढतं प्रदूषण हे आरोग्याच्या दृष्टीनं चिंतेचा विषय आहे. सततची बांधकामं, वाहनांमधून निघणारा धूर, यासह इतर प्रदूषणाच्या घटकांमुळे ही स्थिती निर्माण झाली आहे. याला कारणीभूत कंपन्याच असल्याचं, तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे एफ समीर म्हणतात, 'सोमवारी मुंबईच्या हवेची गुणवत्ता १९० AQI ने नोंदवली गेली. याचं प्रमाण वाढत गेलं, तर आरोग्यासाठी धोका निर्माण होईल, अशी देखील भीती त्यांनी व्यक्त केली.
|
|
३ आठवड्यांपर्यंत सुधारणा नाहीच
यासंदर्भात हवेच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवणारी संस्था, SAFAR चे संचालक गुफरान बेग यांनी माहिती दिली की, 'मुंबईच्या AQI मध्ये पुढील २ आठवडे तरी हवेच्या गुणवत्तेत फार कमी सुधारणा होण्याची शक्यता आहे. कारण वाहनातून निघणारा धूर, गगनचुंबी इमारती आणि बांधकामांमुळे ही स्थिती निर्माण झाली आहे. ज्यामुळे नागरिकांच्या फुफ्फुसांवर धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
मुळात समुद्रातून येणारे वारे प्रदूषणाचे कण घेऊन जातात. पण तापमानात घट झाल्यामुळे प्रदूषणाचे कण हवेतच राहतील. अशा वातावरणातील प्रदूषणापासून दिलासा मिळणं अशक्य आहे.
मागील वर्षी, हवेच्या गुणवत्तेवर सुधारणा करण्यासाठी काही उपाययोजना आखल्या गेल्या. ज्यात, लॉन्ड्री अँड फॉन्ड्री, रेडी मिक्स काँक्रट प्लाँट्स, डाँइग इन्सटॉलेशन्स, तसंच झवेरी बाजारातील सोन्या चांदीचे समेल्टिंग युनिट्सवर बंदी घालण्यात आली. ज्यामुळे बऱ्याच अंशी खराब हवेच्या गुणवत्तेवर नियंत्रण मिळवता आलं.
शहर
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
- पुणे: एमपीएससी पेपर लीक प्रकरण विद्यार्थ्यांचा संताप अनावर, अध्यक्षांच्या हकालपट्टीची मागणी करत पुण्यात भव्य मोर्चाचा इशारा!
- पुणे: दहीहंडीच्या उत्साहाला गालबोट! जुन्या सांगवीत लोखंडी कमान आणि डीजेचा सांगाडा अंगावर कोसळून ४५ वर्षीय महिलेचा करुण अंत!
महाराष्ट्र
- सांगली: जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम! आता विकासकामांसाठी लोकांकडूनही गोळा केल्या जाणार देणग्या
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- जालना: मराठा आरक्षणावरून मोठी बातमी मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर आणि दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे मोठे स्पष्टीकरण
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
गुन्हा
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल
- नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान योजना शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान कार्ड नसल्यास ₹6000 हजारांचा हप्ता मिळणार नाही, 32 लाख शेतकरी चिंतेत
- नवी दिल्ली: समजा, मी तुमचा विद्यार्थी आहे, मला..पंतप्रधानांच्या प्रश्नावर शिक्षिकेचं उत्तर अन् एकच हशा पिकला
- केरळ: हायवेवर उभ्या असलेल्या लॉरीला कार धडकल्याने इंजिनिअरिंगच्या ८ विद्यार्थ्यांचा करुण अंत!




























Subscribe to my channel




