देश सध्या भीषण उष्णतेच्या तडाख्यात आहे. तापमानसातत्याने नवे विक्रम प्रस्थापित करत आहे. जेव्हा मीलोकांना विचारतो की पुढच्या वर्षी उष्णता कमी होईल कीजास्त, तेव्हा बहुतांश लोक काही क्षण विचार करूनम्हणतात- कदाचित आणखी जास्त. हे उत्तर केवळ अंदाजनाही, तर एक कठोर सत्य आहे. पृथ्वी पूर्वीपेक्षा अधिकवेगाने तापत असल्याने पुढच्या वर्षी परिस्थिती आपोआपसुधारेल असे गृहीत धरून चालणे म्हणजे स्वतःला भ्रमातठेवणे आहे. सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की येणाराकाळ अधिक भयावह होऊ नये म्हणून आज आपण कायकेले पाहिजे. जगभरात पर्यावरण संरक्षण, तांत्रिक विकास,नवीन धोरणे आणि आंतरराष्ट्रीय परिषदांवर सातत्याने कामसुरू आहे. असे असूनही हवामान संकट आपल्याडोळ्यांसमोर वेगाने वाढत आहे. याचा अर्थ ही समस्या खूपखोलवर आहे. मला वाटते की मानवी समाज या संदर्भाततीन मूलभूत चुका करत आहे. पहिली चूक ही कीआपण निसर्गाची संसाधने- कोळसा, पेट्रोल, डिझेल आणिनैसर्गिक वायूला आपले भांडवल समजून बसलोत.कोणत्याही व्यवसायात जर तुम्ही तुमचे भांडवलच खर्चकरू लागलात, तर तो व्यवसाय फार काळ टिकू शकतनाही. ‘स्मॉल इज ब्युटीफुल'' या प्रसिद्ध पुस्तकात ई. एफ.शुमाकर यांनी 1973 मध्येच चेतावणी दिली होती की,मानवी समाज पृथ्वीचे नैसर्गिक भांडवल आपल्याउत्पन्नासारखे खर्च करत आहे. विज्ञान, तंत्रज्ञान आणि यंत्रेआपण बनवली आहेत, त्यांचा वापर करणे योग्य आहे. पणकोट्यवधी वर्षांत तयार झालेले जीवाश्म इंधन आपणबनवलेले नाही. ते निसर्गाचे भांडवल आहे. जर आपण तेचभांडवल सातत्याने जाळत राहिलो, तर दिवाळखोरीनिश्चित आहे. दुसरी चूक अशी, आपले उत्पादन व उपभोग यातीलवाढ अनंतकाळापर्यंत चालेल, असे आपण गृहीत धरूनचाललोत. विज्ञान वाढत आहे, तंत्रज्ञान वाढत आहे,अर्थव्यवस्था वाढत आहे, पण पृथ्वी वाढत नाहीये. तिचीसंसाधने मर्यादित आहेत. मर्यादित पृथ्वीवर अमर्याद उपभोगकधीही शक्य होऊ शकत नाही. पण आपण विकासाचीसंपूर्ण व्याख्याच अधिक उत्पादन आणि अधिक उपभोगावरआधारित केली आहे. तिसरी आणि कदाचित सर्वातमोठी चूक ही आहे की, पर्यावरण आणि हवामान बदलाचीसमस्या सरकार सोडवेल असे आपण मानतो. वास्तव कीही समस्या कोणत्याही एका सरकारने किंवा उद्योगाने निर्माणकेलेली नाही. ही समस्या आपण सर्वांनी मिळून निर्माणकेली आहे. आपण जे कपडे घालतो, जे खातो, जे खरेदीकरतो, जितकी वीज वापरतो, जितका प्रवास करतो- यासर्वांचा थेट संबंध कार्बन उत्सर्जनाशी आहे. त्यामुळे याचेसमाधानही केवळ सरकारांकडून येणार नाही. जोपर्यंतप्रत्येक व्यक्ती स्वतःची जबाबदारी समजून घेत नाही,तोपर्यंत कोणतेही धोरण पुरेसे ठरणार नाही. म्हणूनच मलावाटते की आज जगाला सर्वात जास्त गरज क्लायमेटसत्याग्रहाची आहे. सत्याग्रहाचा अर्थ केवळ विरोध नाही,तर सत्याचा आग्रह धरणे हा आहे. आजचे सर्वात मोठे सत्यहे आहे की पृथ्वी मर्यादित असल्याने आपले जीवन आणिउपभोगही मर्यादित असायला हवा. क्लायमेट सत्याग्रहाचाअर्थ आहे स्वेच्छेने मर्यादित आणि जबाबदार जीवनशैलीस्वीकारणे; आपली गरज आणि हाव यातील फरक समजूनघेणे; आणि निसर्गाच्या संसाधनांचा वापर अधिकार म्हणूननाही तर जबाबदारी म्हणून करणे. जर आपण क्लायमेटसत्याग्रह स्वीकारला, तर तो आपल्या तिन्ही चुकांवर उपायठरू शकतो. हे आपल्याला अमर्याद उपभोगाच्या शर्यतीतूनबाहेर काढून संतुलित जीवनाकडे घेऊन जाईल. आणिसर्वात महत्त्वाचे म्हणजे, हे लोकांना केवळ प्रेक्षक न ठेवतासमाधानाचा भागीदार बनवेल. आता वेळ केवळ चर्चेचीनाही, तर वैयक्तिक जबाबदारीची आहे. (हे लेखकाचे वैयक्तिक विचार आहेत)
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पनवेल: लग्नाच्या तगाद्यातून प्रेयसीची हत्या करून मृतदेह जाळला; दोन महिन्यांनी प्रियकर अटकेत.
- नवी मुंबई: धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न; हिंदू देव-देवतांचा अपमान केल्याप्रकरणी नर्सवर नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल!
- मुंबई: मृणालताई गोरे उड्डाणपूल विस्तारीकरण वादाच्या भोवऱ्यात; निकृष्ट दर्जाच्या पृष्ठभागावरून मुंबईकरांचा संताप!
- पुणे: सचिन गायवळ फरारी असतानाही 'फेस टाइम ॲप'द्वारे भावाशी संपर्क; गुन्हे शाखेने जप्त केले ४ मोबाईल आणि लॅपटॉप.प्रकरणाचा
महाराष्ट्र
- अहिल्यानगर (पारनेर ): देविभोयरे ग्रामपंचायत निवडणुकीचे रणशिंग फुंकले; चार वार्डातील 11 जागांसाठी चुरशीची लढत अनुसूचित जाती महिला आरक्षणामुळे राजकीय समीकरण बदलणार
- लग्नापूर्वीचे शारीरिक संबंध म्हणजे चारित्र्यावर डाग नव्हे; सर्वोच्च न्यायालयाची अत्यंत महत्त्वपूर्ण टिप्पणी!
- पनवेल: लग्नाच्या तगाद्यातून प्रेयसीची हत्या करून मृतदेह जाळला; दोन महिन्यांनी प्रियकर अटकेत.
- नवी मुंबई: धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न; हिंदू देव-देवतांचा अपमान केल्याप्रकरणी नर्सवर नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल!
गुन्हा
- नवी मुंबई: धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न; हिंदू देव-देवतांचा अपमान केल्याप्रकरणी नर्सवर नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल!
- पुणे: सचिन गायवळ फरारी असतानाही 'फेस टाइम ॲप'द्वारे भावाशी संपर्क; गुन्हे शाखेने जप्त केले ४ मोबाईल आणि लॅपटॉप.प्रकरणाचा
- गडचिरोली: माणुसकीला काळीमा! नवीन घराच्या गच्चीवर ७ वर्षांच्या चिमुरडीचा विनयभंग; नराधम पेंटरला बेड्या
- पुणे: बंडू आंदेकर टोळीतील सराईत गुंडाला बेड्या; आठ महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणारा ओम नगरकर गजाआड
राजकीय
- कर्नाटकच्या राजकारणात मोठा भूकंप! डी. के. शिवकुमार मुख्यमंत्री होताच पक्षात बंडाळी; असंतुष्ट नेते दिल्लीला रवाना
- कोल्हापुरात 'शक्तीपीठ महामार्गा'वरून राजकीय ठिणगी; सतेज पाटील आणि राजेश क्षीरसागर आमनेसामने!
- तृणमूल काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप; २० खासदार 'नॉट रिचेबल', गुप्त बैठका आणि संभाव्य फुटीच्या चर्चांनी ममता बॅनर्जींची चिंता वाढली.
- पंजाब भाजपमध्ये मोठी खळबळ; प्रदेशाध्यक्षपदी के.एस. ढिल्लों यांच्या नियुक्तीनंतर सरचिटणीस डॉ. जगमोहन सिंग राजू यांचा राजीनामा.
इतर
- एफडी (FD) धारकांसाठी मोठी बातमी! आता बँकांना दररोज जाहीर करावे लागणार व्याजदर; आरबीआयचा पारदर्शकतेवर भर
- आजचे राशीभविष्य: मंगळाच्या कृपेने या राशींना होणार धनलाभ, मालमत्ता खरेदीचे योग!
- एसटीचा प्रवास आता अधिक हायटेक! सवलतीसाठी 'एनसीएमसी' स्मार्ट कार्ड अनिवार्य, तर बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात अवैध वाहतुकीवर बंदी!
- रोज सकाळी जिरे पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर की अपायकारक? डॉक्टरांनी सांगितली सत्यता.
मनोरंजन
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
विडियो गॅलेरी

पुणे आणि पिंपरी-चिंचवडला हादरवून सोडणाऱ्या विषारी दारूकांडाचा थरारक खुलासा
नसरापूर हादरलंय… आणि प्रत्येक आई-बापाच्या काळजात भीतीचं सावट दाटलंय! @punebatamya
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला वैचारिक दिशा देणारे महामानव…
देश विदेश
- लग्नापूर्वीचे शारीरिक संबंध म्हणजे चारित्र्यावर डाग नव्हे; सर्वोच्च न्यायालयाची अत्यंत महत्त्वपूर्ण टिप्पणी!
- काश्मीर: जोजिला बोगद्याचा ऐतिहासिक टप्पा गाठला! काश्मीर ते लडाख आता वर्षभर राहणार जोडलेले; 'ब्रेकथ्रू' पूर्ण.
- पीएम किसान २३ वा हप्ता: शेतकऱ्यांच्या खात्यात २,००० रुपये कधी जमा होणार?
- "भारताच्या अण्वस्त्र धोरणात ऐतिहासिक बदल; एकूण अण्वस्त्रांची संख्या १९० वर, शेजाऱ्यांना धडकी!"























Subscribe to my channel



