भारताचा वारसा जतनाचा आराखडा खूपच जड, कोरडाआणि प्रतिकूल परिणाम करणारा आहे. तो ना भूतकाळाचेजतन करू शकत आहे, ना देशाच्या भविष्याला पुढे जाऊदेत आहे. याचे कारण 1958 चा ‘प्राचीन स्मारक आणिपुरातत्त्वीय स्थळे व अवशेष कायदा’ हे आहे. हा कायदादेशातील सुमारे 3700 संरक्षित स्मारकांवर एकसारखेचनियम लागू करतो- ते म्हणजे प्रत्येक स्मारकाच्यासभोवताली 100 मीटरचे प्रतिबंधित क्षेत्र असावे, जिथेकोणतेही बांधकाम होऊ शकत नाही आणि 200 मीटरचेआणखी एक नियंत्रित क्षेत्र असावे, जिथे विकासकामांवरकठोर नियंत्रण असते. अत्यंत कडक वाटणारा हाआराखडा प्रत्यक्षात प्रभावहीन आहे. तो सर्व स्मारकांना एकाच प्रकारच्या नियमांमध्ये बांधतो, जे जतनाच्या दृष्टीने फार कमी फायदेशीर आहे. याची आर्थिक-सामाजिक किंमतही खूप मोठी आहे. भारतातील संरक्षित स्थळांची यादी असामान्यरीत्याविविधतेने नटलेली आहे. यामध्ये जागतिक महत्त्वाच्या स्थळांपासून ते छोट्या-मोठ्या अवशेषांपर्यंतचा समावेश आहे. काही तर वसाहतकाळापासून चालत आलेल्याकबरी आणि दफनभूमी आहेत. शंभरहून अधिक तर‘कोस मिनार’ आहेत, ज्या अंतर मोजण्याच्या खुणा होत्या.काही ‘संरक्षित स्थळे’ प्रत्यक्षात हलवता येण्याजोग्या वस्तूआहेत, तर काही कागदावरच आहेत. पण या सर्वांवर तीच300 मीटरची बंदी लागू होते. ही पद्धत जर खरोखरचअधिक चांगले जतन करत असती तर तिचे समर्थन करताआले असते. पण व्यावहारिक पातळीवर हे अगदी उलटआहे. एकसमान बंदी स्मारकांच्या आसपासच्या घडामोडीसंपवत नाही, तर त्यांना बेकायदेशीर ठरवते. अनेकस्मारकांच्या जवळील अशी बांधकामे आठवा, ज्यांचासाचा स्मारकांच्या भिंतीपर्यंत पोहोचतो. हेच अतिक्रमणकोणत्याही नियंत्रित विकासापेक्षा स्मारकांचे जास्तनुकसान करते. इकडे, औपचारिक विकासावर बंदीअसल्यामुळे आसपास कोणतीही अर्थपूर्ण आर्थिकघडामोडही फोफावू शकत नाही. यामुळे ते महसुलाचेस्रोतही संपतात, जे प्रत्यक्षात या वारशांना टिकवूनठेवतात. उदाहरणार्थ, कॅफे, छोटे व्यवसाय, सांस्कृतिककार्यक्रम. परिणामी, स्मारकांची योग्य देखभाल होऊशकत नाही आणि ती हळूहळू खराब होत जातात.पर्यटनासाठीही हे तितकेच नुकसानकारक आहे. तुम्हीस्मारकांवर असे नियम लादले तर हेरिटेज टुरिझम वेगळ्याप्रकारे वाढू शकत नाही. पर्यटकांसाठी पायाभूत सुविधाआणि मूलभूत सोयी आवश्यक असतात. पण देशातीलअनेक स्मारकांमध्ये या गोष्टी गायब आहेत. निर्बंधांमुळेतिथे संपर्क-रस्ते, पार्किंग, स्वच्छतागृहे, दिवे आणिजन-सुविधा निर्माण करणेही कठीण जाते. म्हणूनच अनेकठिकाणी पोहोचणेही अवघड आहे. याउलट रोमचेकोलोझियम, पॅरिसचा आयफेल टॉवर आणि लंडनच्याऐतिहासिक स्थळांना निर्बंधांऐवजी डिझाइन कंट्रोल,इन्फ्रास्ट्रक्चरशी ताळमेळ, व्यावसायिक घडामोडी आणिसार्वजनिक ठिकाणांच्या माध्यमातून दाट शहरीवातावरणाशी जोडले गेले आहे. त्यामुळे केवळ आयफेलटॉवरवर येणाऱ्या परदेशी पर्यटकांची संख्या भारतातीलसर्व संरक्षित स्मारकांच्या एकत्रित संख्येपेक्षा चार पटअधिक आहे. हा नियम दैनंदिन जीवनाची गुणवत्ता आणिप्रतिष्ठेवरही परिणाम करतो. शहरांमध्ये संपूर्ण भाग यानियमांमध्ये अडकलेले आहेत. केवळ दुरुस्तीच्यापरवानगीसाठी पाच वर्षांपर्यंतचा काळ लागतो. पुण्याच्याशनिवारवाड्याच्या आसपास राहणाऱ्या लोकांचे म्हणणेआहे की निर्बंधांमुळे ते पडक्या घरांमध्ये राहण्यास मजबूरआहेत. मेट्रो कॉरिडॉर, रुग्णालयांचा विस्तार आणि इतरशहरी पायाभूत विकास योजनाही नियमांमध्ये अडकूनवर्षानुवर्षे रखडलेल्या राहतात. दिल्ली आणि कोलकातामेट्रोच्या कामांमध्येही असेच अडथळे आले. यामुळे खर्चवाढतो, जनतेला सेवा वेळेवर मिळत नाही आणि आर्थिकसंधी गमावल्या जातात. याचा सर्वात मोठा परिणाम त्याविशाल जमिनीच्या रूपात दिसून येतो, जी या व्यवस्थेतलॉक झाली आहे. भारतीय शहरांमध्ये अंदाजे जवळपास20 लाख कोटी रुपयांची जमीन या प्रतिबंधित क्षेत्रांमध्येअडकलेली आहे. एकट्या दिल्लीत जवळपास 8.7 लाखकोटी रुपयांची जवळपास 16 हजार एकर जमीन यानियमांमध्ये अडकली आहे. अत्यंत महाग आणि कमीशहरी जमीन असलेल्या देशात ही व्यवस्था पुरवठ्यातअडथळा आणते, किमती वाढवते आणि अंतिमतःविकासाला रोखते. वारसा-जतनाची आपली ही सध्याचीपद्धत या चुकीच्या अंदाजावर आधारित आहे की केवळअंतरामुळेच सुरक्षा निश्चित होऊ शकते. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे) भारताच्या संरक्षित स्थळांमध्ये जागतिकमहत्त्वाच्या स्थळांपासून ते छोट्या-मोठ्याअवशेषांपर्यंतचा समावेश आहे. अनेक कबरीआहेत. शंभरहून अधिक ‘कोस मिनार’ आहेत.काही ‘संरक्षित स्थळे’ प्रत्यक्षात हलवतायेण्याजोग्या वस्तू आहेत, तर काही फक्तकागदावर आहेत. पण या सर्वांवर 300 मीटरचीबंदी लागू होते.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: 'सैराट' प्रकरणाची पुनरावृत्ती! आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रोषातून संतापलेल्या भावांचा बहिणीच्या पतीवर पिस्तूल आणि कोयत्याने जीवघेणा हल्ला
- मुंबई: तुमची समाजाला गरज आहे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली रुग्णालयात जाऊन अण्णा हजारेंची भेट, तब्येतीची केली विचारपूस
- नागपूर: ऑपरेशन टायगर' ते डीजे बंदी; राजकीय घडामोडींवर सचिन अहिर यांचे विविध मुद्द्यांवर स्पष्ट भाष्य!
- पुणे: परवानगी नाकारली तरीही थाटात पार पडला कार्यक्रम; पुण्यात राधा पाटील, मंडळ अध्यक्षांसह आयोजकांवर पोलिसी बडगा आणि गुन्हा दाखल!
महाराष्ट्र
- धाराशिव: मराठा आरक्षणावरून संतापाचा लाव्हा उसळला! उमरगा तहसील कार्यालयात घुसून आंदोलकांनी पेटवली तहसीलदारांची खुर्ची; चौघे जण ताब्यात
- कोल्हापुर: माजी सैनिक आणि शेतकऱ्यांचा एमआयडीसी कार्यालयावर धडक मोर्चा, शिरोळमध्ये गेट तोडले; थेट मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर हल्ल्याचा इशारा
- यवतमाळ: सहकार विभागाची कठोर कारवाई! लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकांना नोटिसा जारी, सहकार वर्तुळात खळबळ
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
गुन्हा
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- पुणे: 'सैराट' प्रकरणाची पुनरावृत्ती! आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रोषातून संतापलेल्या भावांचा बहिणीच्या पतीवर पिस्तूल आणि कोयत्याने जीवघेणा हल्ला
- नाशिक: रोड आणि सिडकोत तोतया पोलिसांचा उच्छाद; भरदिवसा नागरिकांना चकमा देत साडेपाच तोळे सोने लांबवले
- अहिल्यानगर: आंतरजातीय विवाहाला घरच्यांचा विरोध होईल या टोकाच्या भीतीतून प्रेमीयुगुलाचा विहिरीत उडी मारून करुण अंत
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

4 September 2026
श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त मथुरेत भक्तिमय वातावरण; कृष्ण जन्मभूमी मंदिरात जन्मोत्सवाचा जल्लोष!
जन्माष्टमीनिमित्त चौपाटीच्या इस्कॉन मंदिरात भक्तिमय वातावरण! 🦚🙏
देश विदेश
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा
- गोवा: देशातील ड्रग्ज नेटवर्कचा समूळ नायनाट करणार; गोव्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची मोठी घोषणा, तीन वर्षांचा रोडमॅप जाहीर
- नवी दिल्ली: गृह मंत्रालयासोबतच्या बैठकीत तोडगा निघाला नाही, तर छेडणार भव्य आंदोलन; प्रसिद्ध पर्यावरणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांचा केंद्र सरकारला स्पष्ट इशारा
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल



























Subscribe to my channel



