
Pune : सिंहगड रोडसहित शहरातील विविध भागांत जुलै महिन्यात पूरस्थिती निर्माण का झाली होती, याचे कारण गुलदस्त्यातच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही पूरस्थिती का तयार झाली याचा अभ्यास करण्यासाठी नेमलेल्या समितीने दिलेला अहवाल प्रसिद्ध करण्याची गरज नाही, अशी अजब भूमिका महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी घेतली आहे.
जुलै महिन्यात सिंहगड रोडवरील एकता सोसायटीसह आजूबाजूच्या सोसायट्यांमध्ये पावसाचे पाणी शिरले होते. यामुळे ३०० हून अधिक लोक अडकले होते. अचानकपणे रात्रीच्या वेळी सोसायट्यांमध्ये पाणी शिरल्याने हाहाकार माजला होता. या घटनेनंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री अजित पवार यांच्यासह मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी या भागात जाऊन पाहणी केली होती. या भागात अचानकपणे ही परिस्थिती का निर्माण झाली, याची चौकशी करण्याच्या सूचना या नेत्यांनी केल्या होत्या.
जुलै महिन्यातील पावसामुळे सिंहगड रोडसह शहरातील विविध भागात निर्माण झालेल्या पूरस्थितीचे कारण शोधून काढून पुढील काळात अशी स्थिती पुन्हा निर्माण होऊ नये, यासाठी काय उपाययोजना करणे आवश्यक आहे, याचा अभ्यास करण्यासाठी पालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी २६ जुलैला चार सदस्यांची समिती नेमली होती. यामध्ये अधीक्षक अभियंता साहेबराव दांडगे, दिनकर गोजारी, बिपीन शिंदे यांच्यासह पाटबंधारे विभागाच्या अधीक्षक अभियंता सुनंदा जगताप यांचा समावेश होता. या समितीने सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात आपला अहवाल पालिका आयुक्त कार्यालयाकडे सादर केला आहे.
|
Pimpri : मुळा नदीवरील बोपखेल पुलाचे काम चार वर्षांनी पूर्ण, आता लोकार्पणासाठी…! |
समितीच्या सदस्यांनी अभ्यास करून तयार केलेला हा अहवाल शहराच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याने तो पालिका प्रशासनाने महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावा, अशी मागणी सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर यांनी केली होती. समितीचे सदस्य हा अहवाल देत नसून पालिका आयुक्तांनीच आता ही माहिती संकेतस्थळावर टाकावी, अशी भूमिका वेलणकर यांनी मांडली होती. याबाबत पालिका आयुक्त डॉ. भोसले यांनी मात्र हा अहवाल प्रसिद्ध करण्याची गरजच काय? अशी भूमिका घेतली आहे.
जुलै महिन्यातील पावसामुळे सिंहगड रोडसह शहरातील विविध भागात निर्माण झालेल्या पूरस्थितीचे कारण शोधून काढून पुढील काळात अशी स्थिती पुन्हा निर्माण होऊ नये, यासाठी काय उपाययोजना करणे आवश्यक आहे, याचा अभ्यास करण्यासाठी पालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी २६ जुलैला चार सदस्यांची समिती नेमली होती. यामध्ये अधीक्षक अभियंता साहेबराव दांडगे, दिनकर गोजारी, बिपीन शिंदे यांच्यासह पाटबंधारे विभागाच्या अधीक्षक अभियंता सुनंदा जगताप यांचा समावेश होता. या समितीने सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात आपला अहवाल पालिका आयुक्त कार्यालयाकडे सादर केला आहे.
समितीच्या सदस्यांनी अभ्यास करून तयार केलेला हा अहवाल शहराच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याने तो पालिका प्रशासनाने महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावा, अशी मागणी सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर यांनी केली होती. समितीचे सदस्य हा अहवाल देत नसून पालिका आयुक्तांनीच आता ही माहिती संकेतस्थळावर टाकावी, अशी भूमिका वेलणकर यांनी मांडली होती. याबाबत पालिका आयुक्त डॉ. भोसले यांनी मात्र हा अहवाल प्रसिद्ध करण्याची गरजच काय? अशी भूमिका घेतली आहे.
जुलै महिन्यातील पावसामुळे सिंहगड रोडसह शहरातील विविध भागात निर्माण झालेल्या पूरस्थितीचे कारण शोधून काढून पुढील काळात अशी स्थिती पुन्हा निर्माण होऊ नये, यासाठी काय उपाययोजना करणे आवश्यक आहे, याचा अभ्यास करण्यासाठी पालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी २६ जुलैला चार सदस्यांची समिती नेमली होती. यामध्ये अधीक्षक अभियंता साहेबराव दांडगे, दिनकर गोजारी, बिपीन शिंदे यांच्यासह पाटबंधारे विभागाच्या अधीक्षक अभियंता सुनंदा जगताप यांचा समावेश होता. या समितीने सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात आपला अहवाल पालिका आयुक्त कार्यालयाकडे सादर केला आहे.
समितीच्या सदस्यांनी अभ्यास करून तयार केलेला हा अहवाल शहराच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याने तो पालिका प्रशासनाने महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावा, अशी मागणी सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर यांनी केली होती. समितीचे सदस्य हा अहवाल देत नसून पालिका आयुक्तांनीच आता ही माहिती संकेतस्थळावर टाकावी, अशी भूमिका वेलणकर यांनी मांडली होती. याबाबत पालिका आयुक्त डॉ. भोसले यांनी मात्र हा अहवाल प्रसिद्ध करण्याची गरजच काय? अशी भूमिका घेतली आहे.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ























Subscribe to my channel




