
Pune : सिंहगड रोडसहित शहरातील विविध भागांत जुलै महिन्यात पूरस्थिती निर्माण का झाली होती, याचे कारण गुलदस्त्यातच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही पूरस्थिती का तयार झाली याचा अभ्यास करण्यासाठी नेमलेल्या समितीने दिलेला अहवाल प्रसिद्ध करण्याची गरज नाही, अशी अजब भूमिका महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी घेतली आहे.
जुलै महिन्यात सिंहगड रोडवरील एकता सोसायटीसह आजूबाजूच्या सोसायट्यांमध्ये पावसाचे पाणी शिरले होते. यामुळे ३०० हून अधिक लोक अडकले होते. अचानकपणे रात्रीच्या वेळी सोसायट्यांमध्ये पाणी शिरल्याने हाहाकार माजला होता. या घटनेनंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री अजित पवार यांच्यासह मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी या भागात जाऊन पाहणी केली होती. या भागात अचानकपणे ही परिस्थिती का निर्माण झाली, याची चौकशी करण्याच्या सूचना या नेत्यांनी केल्या होत्या.
जुलै महिन्यातील पावसामुळे सिंहगड रोडसह शहरातील विविध भागात निर्माण झालेल्या पूरस्थितीचे कारण शोधून काढून पुढील काळात अशी स्थिती पुन्हा निर्माण होऊ नये, यासाठी काय उपाययोजना करणे आवश्यक आहे, याचा अभ्यास करण्यासाठी पालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी २६ जुलैला चार सदस्यांची समिती नेमली होती. यामध्ये अधीक्षक अभियंता साहेबराव दांडगे, दिनकर गोजारी, बिपीन शिंदे यांच्यासह पाटबंधारे विभागाच्या अधीक्षक अभियंता सुनंदा जगताप यांचा समावेश होता. या समितीने सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात आपला अहवाल पालिका आयुक्त कार्यालयाकडे सादर केला आहे.
|
Pimpri : मुळा नदीवरील बोपखेल पुलाचे काम चार वर्षांनी पूर्ण, आता लोकार्पणासाठी…! |
समितीच्या सदस्यांनी अभ्यास करून तयार केलेला हा अहवाल शहराच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याने तो पालिका प्रशासनाने महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावा, अशी मागणी सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर यांनी केली होती. समितीचे सदस्य हा अहवाल देत नसून पालिका आयुक्तांनीच आता ही माहिती संकेतस्थळावर टाकावी, अशी भूमिका वेलणकर यांनी मांडली होती. याबाबत पालिका आयुक्त डॉ. भोसले यांनी मात्र हा अहवाल प्रसिद्ध करण्याची गरजच काय? अशी भूमिका घेतली आहे.
जुलै महिन्यातील पावसामुळे सिंहगड रोडसह शहरातील विविध भागात निर्माण झालेल्या पूरस्थितीचे कारण शोधून काढून पुढील काळात अशी स्थिती पुन्हा निर्माण होऊ नये, यासाठी काय उपाययोजना करणे आवश्यक आहे, याचा अभ्यास करण्यासाठी पालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी २६ जुलैला चार सदस्यांची समिती नेमली होती. यामध्ये अधीक्षक अभियंता साहेबराव दांडगे, दिनकर गोजारी, बिपीन शिंदे यांच्यासह पाटबंधारे विभागाच्या अधीक्षक अभियंता सुनंदा जगताप यांचा समावेश होता. या समितीने सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात आपला अहवाल पालिका आयुक्त कार्यालयाकडे सादर केला आहे.
समितीच्या सदस्यांनी अभ्यास करून तयार केलेला हा अहवाल शहराच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याने तो पालिका प्रशासनाने महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावा, अशी मागणी सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर यांनी केली होती. समितीचे सदस्य हा अहवाल देत नसून पालिका आयुक्तांनीच आता ही माहिती संकेतस्थळावर टाकावी, अशी भूमिका वेलणकर यांनी मांडली होती. याबाबत पालिका आयुक्त डॉ. भोसले यांनी मात्र हा अहवाल प्रसिद्ध करण्याची गरजच काय? अशी भूमिका घेतली आहे.
जुलै महिन्यातील पावसामुळे सिंहगड रोडसह शहरातील विविध भागात निर्माण झालेल्या पूरस्थितीचे कारण शोधून काढून पुढील काळात अशी स्थिती पुन्हा निर्माण होऊ नये, यासाठी काय उपाययोजना करणे आवश्यक आहे, याचा अभ्यास करण्यासाठी पालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी २६ जुलैला चार सदस्यांची समिती नेमली होती. यामध्ये अधीक्षक अभियंता साहेबराव दांडगे, दिनकर गोजारी, बिपीन शिंदे यांच्यासह पाटबंधारे विभागाच्या अधीक्षक अभियंता सुनंदा जगताप यांचा समावेश होता. या समितीने सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात आपला अहवाल पालिका आयुक्त कार्यालयाकडे सादर केला आहे.
समितीच्या सदस्यांनी अभ्यास करून तयार केलेला हा अहवाल शहराच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याने तो पालिका प्रशासनाने महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावा, अशी मागणी सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर यांनी केली होती. समितीचे सदस्य हा अहवाल देत नसून पालिका आयुक्तांनीच आता ही माहिती संकेतस्थळावर टाकावी, अशी भूमिका वेलणकर यांनी मांडली होती. याबाबत पालिका आयुक्त डॉ. भोसले यांनी मात्र हा अहवाल प्रसिद्ध करण्याची गरजच काय? अशी भूमिका घेतली आहे.
शहर
- रेनॉल्ट क्विड २०२६ भारतात लॉन्च! ४.५३ लाखांपासून सुरुवात, नवीन फीचर्स आणि उत्तम सुरक्षेसह मारुतीला टक्कर.
- पहिल्याच पावसात नागपूर महापालिकेची पोलखोल! रस्ते झाले नदीसमान, घरांमध्ये शिरले पाणी; जनजीवन विस्कळीत.
- याला म्हणतात स्टॉक! अनिल अग्रवाल यांच्या कंपनीची कमाल, ६ महिन्यांत २ लाखाचे केले ११ लाख; शेअर ५५० पार!
- पुण्यातील संशोधकांची मोठी कामगिरी! सूक्ष्म शैवालांच्या साहाय्याने तेलप्रदूषित पाणी अवघ्या २४ तासांत ९० टक्क्यांपर्यंत स्वच्छ; डीआयएटीच्या संशोधनाला आंतरराष्ट्रीय मान्यता.
महाराष्ट्र
- रेनॉल्ट क्विड २०२६ भारतात लॉन्च! ४.५३ लाखांपासून सुरुवात, नवीन फीचर्स आणि उत्तम सुरक्षेसह मारुतीला टक्कर.
- पहिल्याच पावसात नागपूर महापालिकेची पोलखोल! रस्ते झाले नदीसमान, घरांमध्ये शिरले पाणी; जनजीवन विस्कळीत.
- याला म्हणतात स्टॉक! अनिल अग्रवाल यांच्या कंपनीची कमाल, ६ महिन्यांत २ लाखाचे केले ११ लाख; शेअर ५५० पार!
- पुण्यातील संशोधकांची मोठी कामगिरी! सूक्ष्म शैवालांच्या साहाय्याने तेलप्रदूषित पाणी अवघ्या २४ तासांत ९० टक्क्यांपर्यंत स्वच्छ; डीआयएटीच्या संशोधनाला आंतरराष्ट्रीय मान्यता.
गुन्हा
- बिल्डरचे अपहरण आणि कोटीची खंडणी; कुख्यात गुंड अजित तिवडेसह टोळी गजाआड, दोन आलिशान गाड्या जप्त!
- पुणे: अटकेनंतरही मुजोरी संपेना; माध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर सिया गोयलचे अश्लील हावभाव
- बीड: पनीर नव्हे, विष खाताय? बीडमध्ये 'सॅफोलाइट' केमिकलच्या भेसळीचा भयानक प्रकार उघड; लाखो रुपयांचा साठा नष्ट!
- पुणे: जेसीबीखाली चिरडलेल्या मजुराचा मृतदेह डिकीत कोंबून रस्त्यावर फेकला; 'अपघाताचा' बनाव उघड
राजकीय
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
इतर
- शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! शेतमालाच्या प्रक्रिया आणि साठवणूक प्रकल्पासाठी मिळणार २ कोटींपर्यंत कर्ज.
- तुम्हीही खाताय का 'डर्टी' पाणीपुरी? कल्याणमध्ये अस्वच्छ कारखान्यावर केडीएमसीचा धडक छापा, कारखाना सील!
- आजचे राशिभविष्य २ जुलै २०२६: या राशींच्या आयुष्यात येणार 'टर्निंग पॉईंट', गुरू देणार पाठबळ!
- आजचे राशिभविष्य (१ जुलै २०२६): 'या' राशींवर बरसणार गणपती बाप्पाची कृपा, करिअरमध्ये मिळेल मोठे यश!
मनोरंजन
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
- लॉक अप २ चा धमाका! रितेश देशमुख आणि फराह खान करणार होस्ट; जाणून घ्या संभाव्य स्पर्धकांची यादी
विडियो गॅलेरी

देश विदेश
- शिक्षणासाठी अफाट जिद्द; टेबल-खुर्ची नाही, तरीही रस्त्याच्या कडेला अभ्यास करणाऱ्या चेन्नईच्या मुलीचे कौतुक!
- पोस्ट ऑफिसच्या 'या' सुरक्षित योजनेत खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी करतात गुंतवणूक; केवळ व्याजातून होईल लाखोंची कमाई!
- वनडे क्रिकेट संपणार? आर. अश्विनच्या मोठ्या वक्तव्याने क्रिकेटविश्वात खळबळ; ५० षटकांच्या फॉरमॅटवर उपस्थित केले प्रश्नचिन्ह!
- बलुचिस्तान हादरलं! प्रवास अर्ध्यावरच संपला... भीषण बस अपघातात ४० जणांचा मृत्यू, ८ प्रवासी गंभीर जखमी.


























Subscribe to my channel



