
Wayanad Landslides Update : केरळच्या वायनाडमधील मेप्पाडीजवळ झालेल्या भूस्खलनातील २५६ जणांचा मृत्यू झाला आहे. २०० नागरिक अजूनही बेपत्ता असून तेवढ्याच रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी भूस्खलन झालेल्या ठिकाणी पोहोचले आहेत. पीडित कुटुंबांना मदत करण्यासाठी आणि मदत शिबिरे आणि वैद्यकीय महाविद्यालयाला भेट देणार आहेत.
वायनाडमध्ये युद्धपातळीवर विविध एजन्सी आणि सशस्त्रदलांकडून शोध आणि बचावकार्य सुरू आहे. त्यापार्श्वभूमीवर केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक घेण्यात येणार आहे. बचाव कार्याला गती देण्यासाठी लष्कराने मुंडक्काई येथे ब्रिज बांधला आहे. वायनाडमध्ये 45 मदत शिबिरे स्थापन करण्यात आली आहेत. यामध्ये 8,000 हून अधिक विस्थापित लोकांना आश्रय देण्यात आला असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
|
|
मृतांपैकी 200 जणांची ओळख पटली आहे. उर्वरितांची ओळख पटवली जात आहे. मदत आणि बचाव कार्य सातत्याने सुरू आहे. लष्कराकडून सातत्याने बचावकार्य सुरू आहे. मुंडक्काई आणि चुरलमला हे क्षेत्र सर्वाधिक प्रभावित झालं आहेत. दरम्यान दोन्ही भागांना जोडण्यासाठी 190 फूट लांबीचा बेली ब्रिज उभारण्यात आल आहे. मुंडक्काई गावात सुमारे 450 ते 500 घरं होती, त्यातील एकही घर शिल्लक नाही, सर्व घरं गाडली गेली आहेत.
वायनाड भस्खलनावर केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी उच्चस्तरिय बैठक बोलावली होती. बैठकीला विरोधी पक्षाचे नेतेही उपस्थित होते. मदत करणाऱ्या लष्कराच्या जवानांची जितकं कौतुक कराव तिथकं थोडं आहे. मलब्यात अडकलेल्या जास्तीत जास्त लोकांना वाचवण्यात आलं आहे. मलब्यात अडकलेल्या लोकांना बाहेर काढणं कठीण होतं, त्यामुळे मशिन आणण्यासाठी पूल बणवण्यात आल्याची माहिती पिनाराई विजयन यांनी दिली.
शहर
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
- पुणे: एमपीएससी पेपर लीक प्रकरण विद्यार्थ्यांचा संताप अनावर, अध्यक्षांच्या हकालपट्टीची मागणी करत पुण्यात भव्य मोर्चाचा इशारा!
- पुणे: दहीहंडीच्या उत्साहाला गालबोट! जुन्या सांगवीत लोखंडी कमान आणि डीजेचा सांगाडा अंगावर कोसळून ४५ वर्षीय महिलेचा करुण अंत!
महाराष्ट्र
- सांगली: जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम! आता विकासकामांसाठी लोकांकडूनही गोळा केल्या जाणार देणग्या
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- जालना: मराठा आरक्षणावरून मोठी बातमी मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर आणि दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे मोठे स्पष्टीकरण
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
गुन्हा
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल
- नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान योजना शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान कार्ड नसल्यास ₹6000 हजारांचा हप्ता मिळणार नाही, 32 लाख शेतकरी चिंतेत
- नवी दिल्ली: समजा, मी तुमचा विद्यार्थी आहे, मला..पंतप्रधानांच्या प्रश्नावर शिक्षिकेचं उत्तर अन् एकच हशा पिकला
- केरळ: हायवेवर उभ्या असलेल्या लॉरीला कार धडकल्याने इंजिनिअरिंगच्या ८ विद्यार्थ्यांचा करुण अंत!




























Subscribe to my channel




