वास्तुशास्त्र Image Credit source: टीव्ही 9 मराठी
हिंदू धर्मशास्त्र, ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्राच्या दृष्टीकोनातून होलाष्टक महत्त्वाचं मानलं जातं. कारण हा काळ अशुभ मानला जातो.अशा या होलाष्टकाची सुरुवात होळीच्या आठ दिवस आधी होते. या होळीपर्यंतच्या आठ दिवसांनाच होलाष्टक असं म्हणतात. हिंदू धर्मशास्त्रामध्ये अशी मान्यता आहे की, या काळात नकारात्मक शक्तिंचा प्रभाव मोठ्या प्रमाणात वाढतो. त्यामुळे या आठ दिवसांच्या काळात कोणतंही शुभ कार्य केलं जात नाही. वास्तुशास्त्रामध्ये देखील होलाष्टक महत्त्वाचं मानलं गेलं आहे, कारण या काळात प्रचंड प्रमाणात नकारात्मक ऊर्जा तयार होते. होलाष्टकाचा प्रभाव कमी करण्यासाठी वास्तुशास्त्रामध्ये काही खास उपाय सांगण्यात आले आहेत, त्याबद्दलच आज आपण जाणून घेणार आहोत. या उपायांमुळे नकारात्मक शक्तीची ऊर्जा कमी होईल, तसेच तुमच्या घरात सुख समृद्धी येईल, असं वास्तुशास्त्रामध्ये म्हटलं आहे.
या वर्षी होलाष्टकाची सुरुवात 24 फेब्रुवारी 2026 पासून होणार आहे. तर हे होलाष्टक होळीच्या दुसऱ्या दिवळी 3 मार्च रोजी संपणार आहे. हिंदू धर्मशास्त्रानुसार होलाष्टकाची कथा ही हिरण्यकश्यप आणि भक्त प्रल्हाद यांच्याशी जोडली गेली आहे. असं मानलं जातं की, होलाष्टकाच्या काळात ग्रहांची स्थिती चांगली नसते, त्यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढते, त्यामुळे या काळात सतर्क आणि सावधान असलं पाहिजे, या काळात देवाची नित्यनियमाने पूजा, प्रार्थन केल्यास तसेच दान -धर्म केल्यास होलाष्टकाचा प्रभाव कमी होतो, असं मानलं जातं. होलाष्टक सुरू होण्यापूर्वी काही गोष्टी कराव्यात असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे, चला तर मग त्याबद्दल जाणून घेऊयात.
घरातील तुटलेल्या, फुटलेल्या वस्तू बाहेर काढा – वास्तुशास्त्रानुसार जर तुमच्या घरात काही तुटलेल्या किंवा फुटलेल्या वस्तू असतील काही बंद आणि वापरात नसलेल्या वस्तू असतील तर त्यामुळे तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण होतो. नकारात्मक शक्ती वाढते, होलाष्टकाच्या काळात तर ही नकारात्मक ऊर्जा दुप्पट होते. त्यामुळे जर तुमच्या घरात अशा वस्तू असतील तर त्या होलाष्टक लागण्यापूर्वीच बाहेर काढा असा सल्ला वास्तुशास्त्रामध्ये देण्यात आला आहे.
घरातील अपूर्ण कामे – जर तुमच्या घरात काही अपूर्ण कामे असतील जसं की घराची दुरूस्ती असेल किंवा घराला रंग द्यायचा असेल तर या गोष्टी देखील होलाष्टकाच्या आधीच करून घ्या, असं वास्तुशास्त्रात म्हटलं आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
शहर
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
- पुणे: एमपीएससी पेपर लीक प्रकरण विद्यार्थ्यांचा संताप अनावर, अध्यक्षांच्या हकालपट्टीची मागणी करत पुण्यात भव्य मोर्चाचा इशारा!
- पुणे: दहीहंडीच्या उत्साहाला गालबोट! जुन्या सांगवीत लोखंडी कमान आणि डीजेचा सांगाडा अंगावर कोसळून ४५ वर्षीय महिलेचा करुण अंत!
महाराष्ट्र
- सांगली: जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम! आता विकासकामांसाठी लोकांकडूनही गोळा केल्या जाणार देणग्या
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- जालना: मराठा आरक्षणावरून मोठी बातमी मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर आणि दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे मोठे स्पष्टीकरण
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
गुन्हा
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल
- नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान योजना शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान कार्ड नसल्यास ₹6000 हजारांचा हप्ता मिळणार नाही, 32 लाख शेतकरी चिंतेत
- नवी दिल्ली: समजा, मी तुमचा विद्यार्थी आहे, मला..पंतप्रधानांच्या प्रश्नावर शिक्षिकेचं उत्तर अन् एकच हशा पिकला
- केरळ: हायवेवर उभ्या असलेल्या लॉरीला कार धडकल्याने इंजिनिअरिंगच्या ८ विद्यार्थ्यांचा करुण अंत!



























Subscribe to my channel




