वास्तुशास्त्र Image Credit source: टीव्ही 9 मराठी
वास्तुशास्त्रामध्ये तुमच्या घराची रचना कशी असावी? केवळ एवढीच माहिती देण्यात आलेली नाही. तर तुमच्या घरात असलेली प्रत्येक वस्तू ही महत्त्वाची असते, त्या प्रत्येक वस्तूची एक निश्चित जागा आणि दिशा ठरलेली असते, असंही वास्तुशास्त्रामध्ये म्हटलं आहे. जर तुम्ही चुकीच्या ठिकाणी चुकीच्या वस्तू ठेवल्या तर तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण होऊ शकतो, घरात वास्तुदोष निर्माण झाल्यास तुम्हाला अनेक अडचणीचा सामना करावा लागू शकतो. जसं की काहीही कारण नसताना घरात अचानक एखादं मोठं आर्थिक संकट येतं, तुम्ही कितीही पैसा कमावला तर तो हातात टिकत नाही, किंवा काहीही कारण नसताना घरात भांडणं होतात. त्यामुळे वास्तुदोष दूर करण्यासाठी वास्तुशास्त्रामध्ये अनेक उपाय सांगण्यात आले आहेत, वास्तुशास्त्रानुसार अशा काही गोष्टी आहेत, ज्या घरात ठेवणं अशुभ मानलं गेलं आहे, ज्यामुळे तुमच्या घरात गरिबी येऊ शकते, अशाच काही गोष्टींबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
भंगार सामान, किंवा रद्दी – वास्तुशास्त्रानुसार घरात भंगार सामान किंवा रद्दी दीर्घकाळ ठेवणं अशुभ मानलं गेलं आहे. विशेषत: तुम्ही जेव्हा असं भंगार सामान हे तुमच्या घराच्या उत्तर दिशेला ठेवता, तेव्हा त्याचा परिणाम हा अधिक तीव्र असतो, त्यामुळे घरात कुबेरदोष निर्माण होतो. कुबेर महाराज नाराज होतात. कुबेर यांना धनाची देवता मानलं गेलं आहे, त्यामुळे घरात जर कुबेरदोष निर्माण झाला तर गरिबी तुमची आयुष्यभर पाठ सोडत नाही, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगितलं आहे. त्यामुळे कधीही घराच्या उत्तर दिशेला भंगार सामान किंवा इतर गोष्टी ठेवू नये, घराची उत्तर दिशा ही नेहमी स्वच्छ असावी, ज्यामुळे कबेर महाराज प्रसन्न होतील, तुम्हाला आयुष्यात कधीही पैशांची कमी भासणार नाही.
ज्याप्रमाणे घराची उत्तर दिशा ही स्वच्छ असावी, या दिशेला कोणताही राडा असू नये, त्याचप्रमाणे घराच्या पश्चिम दिशेला देखील कोणताही राडा किंवा टाकावू वस्तू असू नये, असं देखील वास्तूशास्त्रामध्ये म्हटलं आहे. कारण वास्तुशास्त्रानुसार पश्चिम दिशा ही शनी देवांची दिशा असते, जर ही दिशा अस्वच्छ अलेल, तर घरात शनीदोष निर्माण होतो. घरात शनीदोष निर्माण झाल्यास काही कारण नसताना भांडण होतात, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
शहर
- मुंबई: राजकीय वर्तुळात मोठी खळबळ! नवरात्रीपूर्वी उद्धव ठाकरेंचे १४ आमदार शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता, राजकीय सूत्रांची माहिती
- मुंबई: एसटीचा मोठा निर्णय! महिला व ज्येष्ठ नागरिकांना सवलतीच्या प्रवासासाठी आजपासून NCMC कार्ड अनिवार्य
- नाशिक: महागाईचं विघ्न! आंतरराष्ट्रीय युद्ध अन् एफडीएच्या कारवाईमुळे गणेशमूर्तींच्या दरात ३० टक्क्यांनी वाढ
- पुणे: मी केवळ एक आमदार, सरकारचा भाग नाही मराठा आरक्षण आणि संवादावर सुधीर मुनगंटीवार यांचे स्पष्टीकरण
महाराष्ट्र
- मुंबई: राजकीय वर्तुळात मोठी खळबळ! नवरात्रीपूर्वी उद्धव ठाकरेंचे १४ आमदार शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता, राजकीय सूत्रांची माहिती
- मुंबई: एसटीचा मोठा निर्णय! महिला व ज्येष्ठ नागरिकांना सवलतीच्या प्रवासासाठी आजपासून NCMC कार्ड अनिवार्य
- नाशिक: महागाईचं विघ्न! आंतरराष्ट्रीय युद्ध अन् एफडीएच्या कारवाईमुळे गणेशमूर्तींच्या दरात ३० टक्क्यांनी वाढ
- पुणे: मी केवळ एक आमदार, सरकारचा भाग नाही मराठा आरक्षण आणि संवादावर सुधीर मुनगंटीवार यांचे स्पष्टीकरण
गुन्हा
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- उत्तर प्रदेश: कौशांबीत पटाखा कारखान्यात भीषण स्फोट; महिला व बालकांसह ७ ते ८ जणांचा मृत्यू, परिसर हादरला
- नवी दिल्ली: 'कॉकरोच जनता पार्टी'च्या रॅलीला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा स्पष्ट नकार; सरन्यायाधीशांचे महत्त्वाचे निरीक्षण
- चेन्नई: २०२९ला राहुल गांधीच पंतप्रधान, विजय यांनी समर्थन न दिल्यास मंत्रिपदाचे राजीनामे देऊ ;काँग्रेसचा तामिळनाडू सरकारला थेट इशारा
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल

























Subscribe to my channel




