वास्तुशास्त्र Image Credit source: टीव्ही 9 मराठी
हिंदू धर्मशास्त्रामध्ये असं मानलं जातं की दररोज घरात पूजा, प्रार्थना केल्यामुळे सर्व प्रकारची नकारात्म ऊर्जा नष्ट होते, घरात सुख, शांती समृद्धी येते. तुम्ही जर दररोज देवाची पूजा करत असाल मनोभावे प्रार्थना करत असाल तर त्यामुळे तुमच्या मनाला देखील शांती मिळते. तुम्हाला तुमच्या प्रत्येक कामात यश मिळतं. मात्र कोणतेही धार्मिक विधी हे योग्य नियमानुसारच व्हायला हवेत, तरच तुम्हाला त्याचं फळ मिळतं. त्यामुळे पूजेचे सर्व नियम समजून घेणं गरजेचं असतं. घरात सकाळी आणि संध्यांकाळी केल्या जाणाऱ्या पूजेचं विशेष महत्त्व असतं.सकाळी पूजा करताना देवाला जल, फूल, गंध आणि नवैद्य या गोष्टी अर्पण कराव्यात, या गोष्टींचं पूजेमध्ये विशेष महत्त्व असतं. तर सायंकाळच्या पूजेवेळी दिव्याचं विशेष महत्त्व असतं. आज आपण देवासमोर दिवा लावण्याचे योग्य नियम काय आहेत? तसेच देवघरासमोर तर दिवा लावला गेलाच पाहिजे, मात्र त्या व्यतिरिक्त वास्तुशास्त्रानुसार घरात अन्य कुठे-कुठे दिवा लावणं शुभ आहे? याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
घराचा मुख्य दरवाजा – वास्तुशास्त्रानुसार सायंकाळच्या वेळी घराच्या मुख्य द्वारासमोर एक दिवा नित्यनियमाने लवला गेला पाहिजे. यामुळे घरात येणारी सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा नष्ट होते, घरात केवळ सकारात्मक ऊर्जाच प्रवेश करते, त्यामुळे सर्व प्रकारचे वास्तुदोष नष्ट होतात, आणि घरात सुख, शांती समृद्धी येते, असं वास्तुशास्त्रामध्ये म्हटलं आहे. त्यामुळे सायंकाळच्या वेळी घराच्या मुख्य दरवाजाजवळ दिवा लावणं हे अत्यंत शुभ मानलं गेलं आहे.
तुळशीजवळ लावा दिवा – तुळस ही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना अत्यंत प्रिय आहे, ज्या घरात तुळस आहे, ज्या घरात नियमितपणे तुळशीची पूजा होते, त्या घरावर सदैव भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा आशीर्वाद राहतो. त्या घरात कधीही पैशांची कमी भासत नाही, असं हिंदू धर्मशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे, त्यामुळे सायंकाळच्यावेळी नियमितपणे तुळशीजवळ दिवा लावण्याचा सल्ला वास्तुशास्त्रामध्ये देण्यात आला आहे.
या गोष्टी देखील लक्षात ठेवा – दिवा लावताना काही गोष्टी या लक्षात ठेवल्या पाहिजेत, अन्यथा त्याचं फळ मिळत नाही. दिवा लावताना दिव्यामध्ये नेहमी शुद्ध तेलच वापरावे, तसेच तुम्ही दिव्यासाठी जे तेल वापरणार आहात, ते तेल वेगळं ठेवावं, आणि त्याच तेलापासून दररोज तीन ठिकाणी तुमच्या देवघरासमोर, घराच्या मुख्य दरवाजाजवळ आणि तुळशीजवळ दिवा लावावा, तसेच दिवा लावता दिव्याचं तोंड हे नेहमी पूर्व-पश्चिम असावं, दिवा कधीही दक्षिणेकडे तोंड करून लावू नये, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
शहर
- पुणे: अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीत डीजेवरील वादानंतर रक्तरंजित थरार; टोळक्याच्या बेदम मारहाणीत तरुण जागीच ठार, १० जण अटकेत
- पुणे: सदाशिव पेठेत पोलीस व्हॅनचा थरार! भरधाव गाडीने उडवल्या अनेक वाहने, सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल
- पुणे: पाण्याची चिंता मिटली! खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणे तुडुंब भरण्याच्या मार्गावर, पाणीसाठा ९६ टक्क्यांवर
- मुंबई: जुलैमध्ये पावसाचा दिलासा, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद, पण ऑगस्टमध्ये काय होणार? हवामान विभागाचा ताजा अंदाज
महाराष्ट्र
- राज्यातील ९० लाखांहून अधिक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे ४००० रुपये एकत्रित मिळणार का
- नागपुर: अवघ्या एकाच दिवसात तीन वेगवेगळ्या महिलांच्या अंगावरील लाखांचे सोन्याचे दागिने लांबवले
- वर्धा: एटीएम फोडून १२ लाखांची रोकड लांबवली; पुरावा नष्ट करण्यासाठी चोरांनी एटीएमलाच लावली आग
- पुणे: अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीत डीजेवरील वादानंतर रक्तरंजित थरार; टोळक्याच्या बेदम मारहाणीत तरुण जागीच ठार, १० जण अटकेत
गुन्हा
- अमरावती: बापट चौकात मध्यरात्री रक्ताचा थरार; तरुणाची निर्घृण हत्या, शहरात एकच खळबळ
- पुणे: सिंहगड रोड परिसरात खळबळ; किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या, परिसरात तीव्र संताप
- सांगली: बकरी विकण्याच्या आमिषाखाली ठाणे आणि सोलापूरमधील चार जणांची सायबर फसवणूक; सांगलीच्या सिमकार्डचा वापर
- ठाणे: उल्हासनगरमध्ये सायबर फसवणूक; लंडनच्या डॉक्टर मित्राकडून २५ हजार पाउंड्सचे आमिष दाखवून महिला डॉक्टरला २ लाखांना गंडा
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
- आजचे राशिभविष्य २९ जुलै २०२६: गणपती बाप्पाच्या कृपेने ‘या’ राशींना मिळणार नवीन नोकरी आणि आनंदाची बातमी
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचा ऐतिहासिक पराक्रम; ज्युडोमध्ये सुवर्णपदक जिंकणारी अस्मिता डे ठरली पहिली भारतीय खेळाडू!
- गोवा: बांबोळीतील 'फुलान्चो खुरीस'जवळ भीषण अपघात; वाहन पेट घेतल्याने एक जण ठार, तर दोघे जण गंभीर जखमी
- नवी दिल्ली: आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झाले आणखी सोपे; नवीन अॅपवरून घरबसल्या करा अर्ज
- जम्मू-काश्मीर: कुलगाममधील केल्लम भागात दहशतवादी हल्ला, छत्तीसगडच्या दोन मजुरांचा मृत्यू; 'लष्कर-ए-तैयबा'कडून कृत्याची कबुली




























Subscribe to my channel




