परभणी: परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील यशवाडी येथे शनिवारी (२० जून) एका हनुमान मंदिराचा सभामंडप कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या भीषण अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला असून, १८ हून अधिक भाविक जखमी झाले आहेत.
नेमकी घटना काय? यशवाडी येथील हनुमान मंदिरात भाविक जमलेले असताना अचानक मंदिराचा सभामंडप कोसळला. या दुर्दैवी घटनेत पाच जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे.
विश्वस्तांचा आरोप आणि राजकीय प्रतिक्रिया:या प्रकरणातील दोषींवर कारवाईची मागणी जोर धरत आहे. मंदिराच्या विश्वस्तांनी या दुर्घटनेसाठी थेट 'राजस्थानी कंत्राटदारा'ला जबाबदार धरले असून, कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत.
दरम्यान, या घटनेवर तीव्र संताप व्यक्त करत आमदार अमोल मिटकरी यांनीही हल्लाबोल केला आहे. "हे 'माणूस मारीला' प्रकार असून याची उच्चस्तरीय चौकशी व्हायला हवी," अशी मागणी त्यांनी केली आहे. पोलीस सध्या या घटनेचा पुढील तपास करत असून कंत्राटदाराच्या भूमिकेचीही चौकशी केली जाणार आहे.
शहर
- पुणे: नदीकाठच्या वस्त्यांमध्ये शिरले पाणी, महापालिकेकडून १०० नागरिकांचे तात्काळ स्थलांतर
- पालघर: डहाणू, तलासरीत जमीन थरथरल्याने नागरिकांची घराबाहेर पळापळ, ३.५ तीव्रतेचा नोंदवला गेला भूकंपाचा धक्का
- पुणे: विद्यापीठातील बनावट पदवी प्रकरण: ७० हजार उकळणाऱ्या कर्मचारी रमेश मुखेकरला ४ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी, रॅकेटचा पर्दाफाश
- पुणे: राज्यातील १६ हजार शाळांमध्ये बसवले जाणार साऊंड सिस्टीम, आता शिक्षकाचा प्रत्येक शब्द पोहोचणार शेवटच्या बाकापर्यंत
महाराष्ट्र
- पुणे: नदीकाठच्या वस्त्यांमध्ये शिरले पाणी, महापालिकेकडून १०० नागरिकांचे तात्काळ स्थलांतर
- पालघर: डहाणू, तलासरीत जमीन थरथरल्याने नागरिकांची घराबाहेर पळापळ, ३.५ तीव्रतेचा नोंदवला गेला भूकंपाचा धक्का
- पुणे: विद्यापीठातील बनावट पदवी प्रकरण: ७० हजार उकळणाऱ्या कर्मचारी रमेश मुखेकरला ४ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी, रॅकेटचा पर्दाफाश
- पुणे: राज्यातील १६ हजार शाळांमध्ये बसवले जाणार साऊंड सिस्टीम, आता शिक्षकाचा प्रत्येक शब्द पोहोचणार शेवटच्या बाकापर्यंत
गुन्हा
- वाशिम: अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीची पत्नी आणि प्रियकराकडून निर्घृण हत्या; दारू पाजून दोरीने गळा आवळत केला गेम
- ठाणे: डोंबिवलीत संतापजनक प्रकार; नोकरीचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर तिघा नराधमांकडून अत्याचार; मानपाडा पोलिसांकडून आरोपी जेरबंद
- नागपुर: विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या संघात निवड न झाल्याने १७ वर्षीय महिला क्रिकेटपटूचे टोकाचे पाऊल
- यवतमाळ: झोपेत असलेल्या महिलेची कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या; खळबळजनक घटनेने परिसर हादरला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
- आजचे राशिभविष्य २९ जुलै २०२६: गणपती बाप्पाच्या कृपेने ‘या’ राशींना मिळणार नवीन नोकरी आणि आनंदाची बातमी
- आजचे राशिभविष्य २७ जुलै २०२६ : या राशींना नोकरीत प्रमोशन तर काही राशींना व्यवहारात सतर्क राहण्याचा इशारा, जाणून घ्या आजचे भविष्य
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- उत्तर प्रदेश: डॉक्टरांनी मृत घोषित केलेल्या ६५ वर्षीय महिलेची अंत्यविधीची तयारी सुरू असताना १७ तासांनी पुन्हा परतली प्राणांतून सुटका;
- मध्य प्रदेश: लग्नास नकार दिल्यामुळे तरुणाने बँक कर्मचारी प्रेयसीची केली हत्या; मृतदेह पेट्रोल टाकून जाळल्याने मोठी खळबळ
- उत्तर प्रदेश: कानपूर हादरले! चहात विष कालवून हळूहळू मारण्याचा प्रयत्न; चार्टर्ड अकाउंटंट पतीने पत्नीचा पोलखोल करणारा 'हिडन कॅमेरा' व्हिडिओ आणला समोर
- उत्तर प्रदेश: मथुरा बनले देशाचे नवे 'मिनी जामताडा'! १८ गावांमधील गल्लीबोळांतून तब्बल ३१२ सायबर ठगांना बेड्या; उत्तर प्रदेश पोलिसांची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक कारवाई

























Subscribe to my channel




