T20 World Cup Super-8 : टी20 वर्ल्ड कप स्पर्धेत आता सुपर- 8 राऊंडमधील सामन्यांना सुरूवात होणार आहे. या राऊंडमध्ये भारत, दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे, वेस्ट इंडीज, इंग्लंड, श्रीलंका , पाकिस्तान आणि न्युझीलंड या संघांचा प्रवेश झाला आहे. हे सर्व संघ दोन गटात विभागण्यात आले आहेत, त्यामध्ये प्रत्येक संघाचा एकमेकांशी सामना होईल आणि प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ सेमीफायनलसाठी पात्र ठरतील. त्यामुळे, आता होणारा हर एक सामना हा प्रत्येक संघांसाठी महत्त्वाचा असेल. पण जर अशा परिस्थितीत एखादा सामना पावसामुळे वाया गेला तर?
पावसामुळे सुपर-8 मॅचमध्ये व्यत्यय आला तर ?
ग्रुप स्टेजप्रमाणेच सुपर 8 चे सामनेही भारत आणि श्रीलंकेत खेळवले जातील. कोलंबोमध्ये सततच्या पावसामुळे, सामना रद्द झाला तर काय होईल असा प्रश्न सर्वांना पडला आहे. मात्र, ग्रुप स्टेजप्रमाणेच सुपर 8 च्या सामन्यांसाठीही राखीव दिवस ठेवलेला नाही. आयसीसीच्या नियमांनुसार, टी20 सामन्याचा निकाल लागण्यासाठी दोन्ही संघांना किमान पाच षटके खेळावी लागतात. त्यामुळे, कोणत्याही परिस्थितीत सामना पूर्ण होईल याची खात्री करण्याचा अंपायर प्रयत्न करतील , त्यामुळे काहीतरी निकाल लागू शकेल.
मात्र जोरदार जर पावसामुळे एखाद्या मॅचमध्ये 5 षटकांचाही खेळ झाला नाही तर सामना रद्द केला जाईल. अशा परिस्थिती, दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळेल. सामन्यात कोणीही विजेता नसेल आणि नेट रन रेट व काहीही परिणाम होणार नाही. दोन्ही संघांना पॉइंट टेबलमध्ये समान गुण मिळतील, परंतु विजयाचा फायदा दोघांनाही होणार नाही.
1 टीमच्या प्रत्येकी 3 मॅचेस
सुपर 8स्टेजमध्ये आता प्रत्येक संघ तीन सामने खेळेल, ज्यामुळे प्रत्येक सामना महत्त्वाचा ठरणार आहे. सुपर 8 मधील प्रत्येक सामना दोन गुणांचा असतो, त्यामुळे जर पावसामुळे सामना वाया गेला तर संघांना जिंकण्याची संधी गमवावी लागू शकते, ज्याच्या उपांत्य फेरीच्या शर्यतीत मोठा धक्का ठरू शकतो. ही परिस्थिती विशेषतः नेट रन रेटमध्ये पुढे किंवा मागे असलेल्या संघांसाठी हानिकारक ठरू शकते. या स्पर्धेच्या सुरुवातीला, झिम्बाब्वे विरुद्ध आयर्लंड सामना पावसामुळे पूर्णपणे रद्द झाला होता, तिथे दोन्ही संघांना 1-1 गुण मिळाले होते, मात्र त्याचा सुपर 8 पात्रता क्वॉलिफिकेशनवर मोठा परिणाम झाला.
शहर
- मुंबई: "पक्षप्रमुखांचा निर्णय म्हणजे राजकीय पक्षाची इच्छा नाही, असे कसे?"; कपिल सिब्बलांचा सर्वोच्च न्यायालयात थेट सवाल.
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्यात पावसाचा सलग १७ दिवसांचा खंड; खरीप पिके करपण्याच्या वाटेवर, शेतकरी चिंतेत!
- पुणे: फुटपाथ नाही, प्रचंड वाहतूक कोंडी; राजकारण बाजूला ठेवून प्रशासनाने चाकण-हिंजवडीकडे लक्ष द्यावे, आदित्य ठाकरेंची मागणी
- नागपूर: ८६ हजार कोटींपेक्षा अधिक रकमेची कंत्राटदारांची देयके रखडली; १८ आणि १९ ऑगस्ट रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर धरणे व तीव्र आंदोलन
महाराष्ट्र
- मुंबई: "पक्षप्रमुखांचा निर्णय म्हणजे राजकीय पक्षाची इच्छा नाही, असे कसे?"; कपिल सिब्बलांचा सर्वोच्च न्यायालयात थेट सवाल.
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्यात पावसाचा सलग १७ दिवसांचा खंड; खरीप पिके करपण्याच्या वाटेवर, शेतकरी चिंतेत!
- पुणे: फुटपाथ नाही, प्रचंड वाहतूक कोंडी; राजकारण बाजूला ठेवून प्रशासनाने चाकण-हिंजवडीकडे लक्ष द्यावे, आदित्य ठाकरेंची मागणी
- नागपूर: ८६ हजार कोटींपेक्षा अधिक रकमेची कंत्राटदारांची देयके रखडली; १८ आणि १९ ऑगस्ट रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर धरणे व तीव्र आंदोलन
गुन्हा
- कचरा वादातून अमानुष हत्या! कुपवाडमध्ये केसरेकर दाम्पत्याचा मृत्यू, हातोडी-चाकूच्या हल्ल्याने सांगली हादरली
- बंगळुरू: कौटुंबिक वादाचे भयानक पर्यवसान; पतीने मारहाण करत पत्नीचा घातला सालेाखा, त्यानंतर स्वतःही संपवले जीवन
- पुणे: भोंदू बाबाचे किळसवाणे कृत्य! दैवी शक्तीच्या नावाखाली अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण; 'गुरुवर्य' स्वप्नील लांडेवर गुन्हा दाखल
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: फाशीऐवजी विषारी इंजेक्शन देण्याची मागणी; मृत्युदंडाच्या शिक्षेवर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निकाल
- अयोध्या: राम मंदिर दान चोरी प्रकरण एसआयटीचा अंतिम अहवाल सादर, माजी पदाधिकारी चंपत राय आणि अनिल मिश्रा यांना क्लीन चिट
- बंगळुरू: कौटुंबिक वादाचे भयानक पर्यवसान; पतीने मारहाण करत पत्नीचा घातला सालेाखा, त्यानंतर स्वतःही संपवले जीवन
- बिहार: गर्दीत अडकलेल्या कॉन्स्टेबलने आत्मरक्षणासाठी AK-47 मधून गोळ्या झाडल्या; सिवान गोळीबार प्रकरणात बिहार सरकारचे सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र

























Subscribe to my channel



