
Sharad Pawar : "देशात एकमतची गरज आहे. चुकीच्या प्रवृत्तींना आळा घालण्याची वेळ आली आहे. त्यामुळं देशाच्या हितासाठी समविचारी पक्षाने एकत्र येण्याची गरज आहे. देशाच्या हितासाठी एक संधतेचा विचार पुढे घेऊन जायचं आहे. त्यासाठी प्रयत्न करायला हवेत", असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं. ते रायगडमध्ये बोलत होते. रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड स्थलांतरीत श्रीवर्धन शाखेचा उद्घाटन सोहळा आज पार पडला. यावेळी शरद पवार, यांच्यासह माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह इंडिया आघाडीचे नेते एकाच मंचावर उपस्थित होते.
नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिर्डी दौऱ्यात शरद पवारांनी देशातील शेतकऱ्यांसाठी काय केलं असा सवाल उपस्थित केला होता. त्यावर शरद पवार मोदींच्या टीकेला उत्तर देणार का याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या.
|
|
शरद पवार काय म्हणाले?
बँकेची उत्तम वास्तू बांधण्यात आली आहे. यासाठी उपस्थित रहता आलं. सहकार चळवळीत राज्याचं वेगळं स्थान आहे. देशाच्या सहकार चळवळीला महाराष्ट्राने एक वेगळी दिशा दिली आहे. वसंत दादा पाटील, यशवंतराव चव्हाण यांनी चळवळीला बळ दिलं आणि त्यामुळं अनेक जिल्ह्यात बँक उभी राहीली. देशातील सहकारी बँक म्हणुन महाराष्ट्र बँक मोठी आहे. मी आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी चर्चा केली. सातारा कोल्हापूर, पुणे, रत्नागिरी या ठिकाणी असलेल्या बँका चांगल्या आहेत. बँकेची थकीत रक्कमेची माहिती घेतली की बँकेची नाडी कळते. रायगड जिल्हा मध्यवर्ती बँक याचे थकीत कमी आहे याचाच अर्थ बँक चांगली सुरू आहे.
राज्यात सहकार क्षेत्रात अनेक चांगल्या गोष्टी केली. साखर कारखाने यांचं कौतुक होतं, राज्यांत सर्वात जास्त कारखाने आहेत. सर्वसामान्य शेतकऱ्यांचं अर्थकारण त्यामुळं सुधारलं आहे.
शेकापच्या जयंत पाटील यांचा स्वभाव सर्वांना माहिती आहे. त्यामुळं थकीत कोणी ठेवणार नाही. सत्ता येते जाते परंतु संस्था नीट चालवायला हव्यात. व्यक्तिगत लाभाचा विचार न करता बँक चालवायला हवी. आज ए आर अंतुले यांचा उल्लेख झाला. पृथ्वीराज चव्हाण यांनी उल्लेख केला. अंतुले साहेब आणि मी केंद्रात एकत्र काम करत होतो. राज्याचा देशाच्या हिताचे प्रश्न आम्ही घेत असताना कोणतं खातं आपल्याकडे याचा विचार करत नव्हतो. देशाचा विचार करणारा नेता रायगड जिल्ह्याने दिला. सामान्य कुटुंबातील लोकांना अंतुले यांनी संधी दिली.
देशात एकमतची गरज आहे. चुकीच्या प्रवृत्तींना आळा घालण्याची वेळ आली आहे. त्यामुळं देशाच्या हितासाठी समविचारी पक्षाने एकत्र येण्याची गरज आहे. देशाच्या हितासाठी एक संधतेचा विचार पुढे घेऊन जायचं आहे. त्यासाठी प्रयत्न करायला हवेत.
शहर
- मोफत गणवेश योजनेचा 'तोटा'; २४० रुपयांत शर्ट-पॅन्ट आणि शिवणकाम कसं करायचं? मुख्याध्यापकांसमोर मोठा पेच.
- पुणे: तळेगाव दाभाडेमध्ये १२ वर्षांच्या मुलीवर मित्राकडून अत्याचार; अश्लील फोटोची धमकी देत कॅफेत नेले, तिघांना अटक!
- सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निकाल! १० वीच्या नोकरीसाठी पदवीधर उमेदवार अपात्र; सरकारी भरतीचे नियम बदलणार.
- पुणे: स्वारगेट पीएमपी स्थानकावर महिला वाहकांची कुचंबणा; स्वच्छ स्वच्छतागृहांच्या अभावी आरोग्याचा गंभीर प्रश्न!
महाराष्ट्र
- मोफत गणवेश योजनेचा 'तोटा'; २४० रुपयांत शर्ट-पॅन्ट आणि शिवणकाम कसं करायचं? मुख्याध्यापकांसमोर मोठा पेच.
- पुणे: तळेगाव दाभाडेमध्ये १२ वर्षांच्या मुलीवर मित्राकडून अत्याचार; अश्लील फोटोची धमकी देत कॅफेत नेले, तिघांना अटक!
- सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निकाल! १० वीच्या नोकरीसाठी पदवीधर उमेदवार अपात्र; सरकारी भरतीचे नियम बदलणार.
- पुणे: स्वारगेट पीएमपी स्थानकावर महिला वाहकांची कुचंबणा; स्वच्छ स्वच्छतागृहांच्या अभावी आरोग्याचा गंभीर प्रश्न!
गुन्हा
- ८ वर्षांनंतर न्याय! दिल्लीतील गोळीबार प्रकरणी भाजप आमदार राजू सिंह दोषी; महिलेचा घेतला होता बळी.
- मध्य प्रदेश: एकतर्फी प्रेमातून तरुणाचा अल्पवयीन तरुणीवर कुऱ्हाडीने हल्ला; छताला लटकवून दिला फास.
- कल्याणमध्ये गोळीबार; व्हॉट्सअॅप स्टेटसच्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला, खडकपाडा पोलिसांकडून दोघांना अटक.
- लातूरच्या मुदगड प्राथमिक आरोग्य केंद्रात संतापजनक प्रकार; रुग्णांच्या जीवाशी खेळ, मोठ्या प्रमाणात मुदत संपलेली औषधे सापडली.
राजकीय
- महाराष्ट्राची मोठी भरारी! मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ४,०८० कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार.
- टीएमसीमध्ये मोठा भूकंप! २२ खासदार बंडाच्या तयारीत, ममता बॅनर्जींच्या पक्षावर अस्तित्वाचे संकट.
- भाजपला रामराम! के. अण्णामलाई यांची नवी राजकीय 'चळवळ'; आगामी निवडणुकीसाठी कंबर कसली!
- तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी खळबळ! २३ खासदार बंडखोर गटाच्या संपर्कात, ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ?
इतर
- सकाळी उठल्यावर ही ५ लक्षणं दिसली तर सावध व्हा! किडनी खराब होण्याचे असू शकतात संकेत
- मुंबई हादरली: डोकेडिया कुटुंब मृत्यू प्रकरणाचे गूढ वाढले; टरबूज नाही, तर 'उंदीर मारण्याचे विष' कारणीभूत?
- आजचे राशीभविष्य ५ जून २०२६: ग्रहांच्या आशीर्वादाने नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगतात तुमचे तारे!
- पुणे: सामाजिक बांधिलकी जपत 'ONP Hospitals'तर्फे ७ जून रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन!
मनोरंजन
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
देश विदेश
- ५ वाजताची डेडलाईन! अभिजीत दिपकेच्या 'कॉक्रोच जनता पार्टी'च्या आंदोलनाला सायंकाळी ५ पर्यंतच परवानगी; दिल्ली पोलिसांचे कडक नियम लागू!
- भारत-नेपाल सीमेवर नागरिकांना मोठा दिलासा! बालेन शाह सरकारचा मोठा निर्णय; भारतातून आणणाऱ्या सामानावरील शुल्क सवलत पाच पटीने वाढवली!
- खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!
- गरिबीवर मात! ई-रिक्षा चालकाच्या मुलाने क्रॅक केली JEE Advanced परीक्षा; आयआयटीत (IIT) जाणारा ठरला गावातील पहिलाच तरुण!

























Subscribe to my channel




